Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खूब लड़ी मर्दानी वह झाँसी की रानी! महाराणी लक्ष्मीबाईंची शेवटची इच्छा काय होती? 700 हुन अधिकांनी दिली होती आपल्या प्राणांची आहुती

महाराणी लक्ष्मीबाई ज्यांना झाशीची राणी म्हणून ओळखले जाते, त्या एक महान भारतीय विरांगणा होत्या. 1857 च्या भारतीय बंडखोरीत त्यांनी ब्रिटीशांविरुद्ध लढ्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या विरतेच्या कथा आजही इतिहासात नमूद आहेत. आपल्या जीवनाच्या शेवटापर्यंत त्यांनी इंग्रजांना लढा दिला आणि स्वत:ला एक धाडसी आणि प्रसिद्ध योद्धा म्हणून स्थापित केले. अशातच राणी लक्ष्मीबाईंची शेवटची इच्छा काय होती ते तुम्हाला माहिती आहे का? त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी ७४५ साधूंनी आपल्या प्राणाची आहूती दिल्याचे सांगितले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: May 02, 2025 | 02:12 PM

खूब लड़ी मर्दानी वह झाँसी की रानी! महाराणी लक्ष्मीबाईंची शेवटची इच्छा काय होती? 700 हुन अधिकांनी दिली होती आपल्या प्राणांची आहुती

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

राणी लक्ष्मीबाईंचे बालपणीचे नाव मणिकर्णिका तांबे होते. त्यांचा जन्म वाराणसी येथे एका महाराष्ट्रीय कर्‍हाड ब्राह्मण कुटुंबात झाला. झाशीचा राजा गंगाधर राव यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचं नाव राणी लक्ष्मीबाई झाले

2 / 5

लग्नानंतर काही वर्षांनी गंगाधर राव यांचे निधन झाले, त्यानंतर इंग्रजांनी झाशी ताब्यात घेण्याची योजना बनवली. परंतु २२ वर्षीय राणीने तिची झाशी इंग्रजांना देण्यास नकार दिला. १८५७ मध्ये मेरठमध्ये उठाव सुरू झाल्यानंतर लक्ष्मीबाईंना झाशीचे शासक म्हणून घोषित करण्यात आले

3 / 5

यानंतर इंग्रज आणि झाशी यांच्यात युद्ध सुरू झाले. इंग्रजांच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्याला वेढा घातला आणि त्यानंतर एक भयंकर युद्ध सुरू झाले. लहान सैन्य असूनही, त्यांनी इंग्रजांविरुद्ध कठोर लढा दिला आणि शेवटपर्यंत आपला पराभव स्वीकारला नाही. पण १८ जून १८५८ रोजी इंग्रजांशी लढताना त्या गंभीर जखमी झाल्या

4 / 5

त्यांच्या साथीदारांनी त्यांना तिथून वाचवले आणि आश्रमासारख्या ठिकाणी नेले, जिथे राणीने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली. राणी लक्ष्मीबाईंची इच्छा होती की, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे शरीर इंग्रजांच्या हाती लागू नये

5 / 5

त्यांच्या साथीदारांनी त्यांना तिथून वाचवले आणि आश्रमासारख्या ठिकाणी नेले, जिथे राणीने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली. राणी लक्ष्मीबाईंची इच्छा होती की, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे शरीर इंग्रजांच्या हाती लागू नये

Web Title: What was the last wish of maharani lakshmibai more than 700 people sacrificed their lives for it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • India History
  • new information

संबंधित बातम्या

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी
1

भारतातील असे एकमेव राज्य जिथे कधीही झाली नाही दंगल; सर्वात शांत प्रदेशाला निसर्गाचीही देणगी

‘या’ हिंदू राणीपुढे अकबरही झाला हतबल; युद्धभूमीवर स्वतःच्या पोटात खुपसली कट्यार
2

‘या’ हिंदू राणीपुढे अकबरही झाला हतबल; युद्धभूमीवर स्वतःच्या पोटात खुपसली कट्यार

UNESCO World Heritage : भारतातील या सात ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; कोणी मिळवला मान?
3

UNESCO World Heritage : भारतातील या सात ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; कोणी मिळवला मान?

काय आहे ब्रह्मांडातील अंधाराचे रहस्य? अगणित तारे असूनही इथे का प्रकाश होत नाही…
4

काय आहे ब्रह्मांडातील अंधाराचे रहस्य? अगणित तारे असूनही इथे का प्रकाश होत नाही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.