Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुद्राच्या खारट पाण्याचं रहस्य माहीत आहे का? समुद्रात एवढं मीठ येतं कुठून? जाणून घ्या

समुद्राचे पाणी खारट आहे आणि ते पिण्यास योग्य नाही हे तुम्हा सर्वांना माहीत आहे, पण असे का असे तुम्ही कधी विचार केला आहे का? समुद्राचे पाणी खारट का आहे आणि समुद्रात इतके मीठ कोठून येते? समुद्राचे पाणी इतके खारट आहे की ते पिण्यासाठी अजिबात वापरता येत नाही. समुद्रात खारट पाणी असण्याचे कारण काय असा कधी विचार केला आहे का?समुद्राच्या पाण्याची क्षारता एकसमान नसते. तापमान, बाष्पीभवन आणि पर्जन्यमानामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यामध्ये फरक दिसून येतो. (फोटो सौजन्य - pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 30, 2024 | 11:19 AM

समुद्राच्या खारट पाण्याचं रहस्य माहीत आहे का? समुद्रात एवढं मीठ येतं कुठून? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

समुद्र आणि महासागरांचे पाणी खारट आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे, परंतु याचे कारण फार कमी लोकांना माहित आहे. समुद्राचे पाणी इतके खारट आहे की ते पिण्यासाठी अजिबात वापरता येत नाही.

2 / 6

पण समुद्रात इतके मीठ कोठून आले की पाणी खारट झाले? आपल्या पृथ्वीवर 70 टक्के पाणी आहे. यामध्ये केवळ 3 टक्के पाणी पिण्यायोग्य असून उर्वरित समुद्राचे खारट पाणी आहे.

3 / 6

अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशननुसार, जर सर्व महासागरातून सर्व मीठ बाहेर काढून जमिनीवर पसरले तर त्याचा थर 500 मीटर उंच असेल.

4 / 6

समुद्रात मिठाचे दोन स्त्रोत आहेत. महासागरातील बहुतेक मीठ नद्यांमधून येते. पावसाचे पाणी थोडे अम्लीय असते, जेव्हा हे पाणी जमिनीच्या खडकांवर पडते तेव्हा ते नष्ट होते आणि त्यातून तयार होणारे आयन नद्यांमधून महासागरात पोहोचतात. ही प्रक्रिया लाखो-करोडो वर्षांपासून सुरू आहे.

5 / 6

याशिवाय, समुद्रात येणारा मीठाचा आणखी एक स्रोत आहे, तो म्हणजे समुद्रतळातून येणारा थर्मल द्रव. हे विशेष द्रव महासागरातील सर्व ठिकाणाहून येत नाहीत, तर पृथ्वीच्या आतील पृष्ठभागाच्या संपर्कात असलेल्या छिद्र आणि विवरांमधून येतात.

6 / 6

या छिद्रे आणि विवरांमुळे समुद्राचे पाणी पृथ्वीच्या आतील पृष्ठभागाच्या संपर्कात येते आणि गरम होते. त्यामुळे अनेक प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया घडतात. महासागर आणि समुद्रातील पाण्यामध्ये क्लोरीन आणि सोडियमचे बहुतेक आयन असतात. या कारणांमुळे समुद्राचे पाणी खारटं असते आणि आपण या पाण्याचा पिण्यासाठी वापर करू शकत नाही.

Web Title: Why the water of ocean is too salty what is the reason behind that know here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 11:19 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.