भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सेशनचा खेळ संपला आहे. वाचा सामन्याचा सविस्तर अहवाल.
पारंपारिक कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, आजपासून, २२ नोव्हेंबरपासून, पहिल्या सत्रानंतर चहाचा ब्रेक आणि दुसऱ्या सत्रानंतर दुपारचे जेवणाचा ब्रेक घेतला जाईल. २२ नोव्हेंबर रोजी जेवणापूर्वी चहाच्या ब्रेकने सुरू होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या दुसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवूमा याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शुभमन गिल गुरुवारी गुवाहाटीला रवाना झाला, परंतु आता संघाने त्याला सोडले आहे. शुभमन गिलला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यावर आता भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने त्याचे मत मांडले आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये भारताला खेळपट्टीचा फायदा होणार असे…
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात गुवाहटी येथे दुसरी कसोटी खेळली जाणार आहे. यावेळी जर पंतने दुसऱ्या कसोटीत ८३ धावा केल्या तर तो WTC मध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज…
कर्णधार शुभमन गिलच्या सहभागाबाबत चर्चा सुरू आहे, जरी अंतिम निर्णय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकावर अवलंबून असेल. टीम इंडियाला या सामन्यामध्ये विजय मिळवणे अनिवार्य आहे.
कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिलला मानेला दुखापत झाली. दुसऱ्याच दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बीसीसीआयने पुष्टी केली आहे की तो संघासोबत गुवाहाटीला जाईल.
दक्षिण आफ्रिके पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाल्याने भारतीय संघ आणि विशेषतः मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टीकेला सामोरे जावे लागत आहे. आता मात्र गौतम गंभीरला पाठिंबा देण्यासाठी रॉबिन उथप्पा…
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फिरकी गोलंदाजांविरुद्ध भारतीय फलंदाजांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल यांनी सोमवारी फिरकी गोलंदाजांविरुद्ध सिंगल पॅड घालून सराव केला.
IND vs SA: भारताचा कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) दुखापतग्रस्त झाल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या दुखापतीमुळे तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताकडून सायमन हार्मर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज यांच्या फिरकीचा सामना करण्यासाठी नवीन डाव आखण्यात आला आहे.
टीम इंडियाच्या 2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशाही धुळीस मिळाल्या आहेत. तीन वेळा डब्ल्यूटीसी फायनल खेळणाऱ्या टीम इंडियाने या सायकलमधील पहिल्या आठ सामन्यांपैकी तीन गमावले आहेत.
भारतीय संघ आता दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकू शकणार नाही. भारतीय संघासाठी आणखी चिंताजनक बाब म्हणजे या सामन्यात कर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला होता आणि दोन्ही डावात फलंदाजी करू शकला…
रविवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सामन्याचा निकाल जाहीर करण्यात आला. रँक टर्नर म्हणजेच फिरकी अनुकूल खेळपट्टी तयार केल्याबद्दल हरभजन सिंगने संघ व्यवस्थापनावर जोरदार टीका केली.
भारताच्या कालच्या निराशाजनक कामगिरीनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आणि आता माजी भारतीय क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी खराब नियोजन आणि निवडीला या पराभवाचे कारण दिले आहे.
पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याला मानेला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकला नाही. गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता अहवालानुसार त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील कोलकाता कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने इतिहास रचला आहे. त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत इतिहासात २००० धावा आणि १५० बळींचा दुहेरी पराक्रम केला आहे.
भारताच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताच्या संघाला त्याच्या घरच्या मैदानावर कधीही पराभूत केले नव्हते. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात जाणून घ्या.