IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आणि आता तीच लय कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. प्रेक्षक हा सामना कधी आणि कुठे पाहू शकतात…
पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड कपपूर्वी संघ व्यवस्थापनाकडून भारतीय संघात संजू सॅमसनऐवजी जितेश शर्माचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून वापर करण्यात येत आहे. यामुळे आगामी रणनीतीसाठी हा प्रयोग होत असल्याचे बोलले जात आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सामना बाराबती स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये भारताने १०१ धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने संघाला खास संदेश दिला.
९ डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात विजय मिळवून देणाऱ्या हार्दिक पंड्याने आपल्या यशाचे गुपित आता उघड केले आहे. पांड्याच्या खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांनी पराभव केला.
कटकमधील भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी२० सामन्यात भारताचा गोलंदाज जसप्रीत बूमराहने १०० वी टी २० विकेट मिळवली. तेव्हा त्याने टकलेला बॉल पंचांनी नो-बॉल दिल्याने वाद निर्माण झाला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स घेण्याची किमया साधली आहे.
हार्दिक पंड्याने २८ चेंडूत ५९ धावांची नाबाद खेळी करत भारताला १७५ धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने एक महारेकॉर्ड करत रोहित, विराट आणि सूर्यकुमारच्या खास यादीत नाव नोंदवले आहे.
IND vs SA: मालिकेतील पहिला सामना मंगळवारी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात तिलक वर्माने एक शानदार षटकार ठोकला. त्याने चेंडू थेट स्टेडियमबाहेर पाठवला. या षटकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिला टी २० सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत १७५ धावा केल्या आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने इतिहास रचला आहे. त्याने एका वर्षात १५०० धावा फटकवून मोठी कामगिरी केली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलने संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाहीर आहे.
Team India Record in Cuttack: आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर (Barabati Stadium, Cuttack) खेळला जाईल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या या सामन्यात २ विकेट्स घेऊन मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारताचा जसप्रीत बूमराहला विक्रम रचण्याची संधी असणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून ५ सामन्यांची टी २० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कटकमध्ये खेळवण्यात येणार असून सूर्यकूमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघन सज्ज झाला आहे.
आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे एक उत्तम फिनिशर आणि मॅचविनर अशी ख्याती मिळवणारा रिंकू सिंग प्रथम टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून गायब झाला आणि नंतर त्याला संघातून वगळण्यात आले आता यामागील कारण कर्णधाराने…
रोहित आणि विराट टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा भाग नसल्यामुळे एडेन मार्कराम खूप आनंदी दिसत होता. दोघांनीही आधीच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा या मैदानावर उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्यामुळे, एडेन मार्कराम हा विक्रम कायम ठेवण्यास उत्सुक असेल. चाहते जाणून घेण्यास उत्सुक आहेत की या मैदानावर षटकारांचा वर्षाव होईल की गोलंदाजांची जादू…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ टी २० सामन्यांची मालिका ९ डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे. यातील पहिला सामना कटकमध्ये खेळला जाणार असून भारतीय सलामी जोडी कोण असणार याबद्दल कर्णधार सूर्याने…