क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०२५ या वर्षातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू संघ जाहीर केला आहे. या संघाचे नेतृत्व दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार टेम्बा बावुमा यांच्याकडे देण्यात आले आहे.
भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि विकेटकिपर रिषभ पंत यांनी दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारावर वादग्रस्त टिपणी केली होती. यावर आता कर्णधार टेम्बा बावुमा याची पहिली प्रतिक्रिया सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहने त्याच्याविरुद्ध एलबीडब्ल्यू अपील दरम्यान टेम्बा बावुमाबद्दल एक वादग्रस्त टिप्पणी केली. त्यावर आता टेम्बाने सार्वजनिकरित्या भाष्य केले आहे.
आयपीएल २०२६ च्या आधी, लखनौ सुपर जायंट्सच्या एका स्टार खेळाडूने चाहत्यांसह काही चांगली बातमी शेअर केली आहे. प्रमुख खेळाडू आणि दक्षिण आफ्रिकेचा टी२० कर्णधार एडेन मार्कराम लवकरच वडील होणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी त्यांच्या संघाच्या भारत दौऱ्याचे वर्णन 'अत्यंत यशस्वी' असे करताना पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा येणार असे म्हटले…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या टी२० सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवला.या सामन्यात हार्दिक मारलेला एक षटकार थेट कॅमेरामनच्या हाताला लागला. तेव्हा गौतम गंभीरचे हावभाव बदलून गेले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान, संजू सॅमसनचा एक शॉट पंचाच्या उजव्या गुडघ्यावर जाऊन लागला, ज्यामुळे ते जमिनीवर कोसळले.
आता टी20 विश्वचषक 2026 ला फक्त 49 दिवस शिल्लक असताना आज बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये भारताच्या संघाने टीम इंडियाची कमान हि सुर्यकुमार यादवकडेच असणार आहे हे स्पष्ट…
गेल्या काही महिन्यांतील टीम इंडियाच्या टी-२० संघातील खेळाडूंवरून असे दिसते की निवड करणे फार कठीण जाणार नाही, परंतु कर्णधार सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या टी२० सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा ३० धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इतिहास घडवला आहे.
अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अष्टपैलू हार्दिक पंड्याने पाच जबरदस्त षटकार मारले. या षटकारामुळे एका कॅमेरामनला दुखापत झाली, त्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यात तिलक वर्माने रोहित शर्माचा विक्रम मोडला.
आता 50 दिवसांमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाच्या संघाची घोषणा काही तासांमध्ये होणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी केली जाईल.
भारतीय क्रिकेट संघाने पाचव्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव करून मालिका ३-१ अशी जिंकली. भारतीय फलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर गोलंदाजांनीही अपवादात्मक कामगिरी केली.
भारताविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात शुभमन गिल दुखापतीमुळे प्लेइंग ११ मधून बाहेर पडला आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळाली आणि या संधीचं त्याने सोनं करून दाखवलं आहे
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल जात आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २३२ धावांचे लक्ष्य दिले आहे. हार्दिक पंड्याने या सामन्यात खास कामगिरी केली…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पाचवा सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील T20I मालिकेतील पाचवा सामना आणि शेवटचा T20I सामना अहमदाबाद येथे जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पाचवा टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. सामन्यापूर्वी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमची बॉम्ब स्क्वॉडकडून तपासणी करण्यात येत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी 20 सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. आता त्यावरून राजकारण तापले आहे. याविषयी संसदेतील परिसरात शशी थरुर आणि रंजीव शुक्ला यांच्यात चर्चा…