Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Astro Tips: माहेरुन येताना लोणच सोबत का आणू नये? काय सांगते ज्योतिषशास्त्र

आईच्या घरून लोणचे आणणे किंवा न आणणे हा पूर्णपणे वैयक्तिक प्रश्न असतो. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार असे करणे चांगले मानले जात नाही. या परंपरेमागील उद्देश घरात आनंद आणि एकता राखणे हा होय.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 15, 2025 | 10:27 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय परंपरांमध्ये पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे यातील काही श्रद्धा लग्नानंतरच्या जीवनाशी संबंधित आहेत. मान्यतेनुसार, अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास वैवाहिक जीवनात प्रेम आणि आनंद टिकून राहते. आजून एक समजूत अशी आहे की, लग्नानंतर मुलीने तिच्या माहेरुन लोणचे आणू नये. ही गोष्ट ऐकायला विचित्र वाटते पण यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. असे म्हटले जाते की, नातेसंबंध गोड ठेवावेत आणि ते आंबट होऊ देऊ नयेत अशी एक जुनी म्हण आहे आणि लोणच्याचा आंबटपणा याच श्रद्धेशी जोडलेला आहे. मुलींनी माहेरुन येताना लोणच का आणू नये, काय आहे यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे, जाणून घ्या

लोणच्यामुळे नातेसंबंध बिघडू शकते.

मान्यतेनुसार, लोणच्याचा स्वभाव आंबट असतो आणि सासरच्या घरी आंबट पदार्थ नेल्याने नातेसंबंधात कलह निर्माण होऊ शकतो. ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार, मुलीने लग्नानंतर तिच्या माहेरुन लोणंच आणल्यास वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. तसेच छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद होऊ शकतो. असे करणे अशुभ मानले जाते.

Krishna Janmashtami 2025: जन्माष्टमीला 190 वर्षांनंतर तयार होत आहे हा शुभ योग, या राशीच्या लोकांना होणार फायदा

असा समज असणे

बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की, माहेरुन लोणचं आणल्याने मुलगी सासरी पूर्णपणे स्थायिक झालेली नाही आणि ती तिच्या माहेरच्यांना जास्त महत्त्व देते. त्यामुळे सासरच्या लोकांमध्ये असमानता किंवा पक्षपाताची भावना निर्माण होऊ शकते त्यामुळे अनवधानाने नातेसंबंधांमध्ये अंतर निर्माण होऊ शकते.

घरामध्ये अडथळा निर्माण होणे

लग्न म्हणजे फक्त दोन लोकांचे मिलन नसते तर दोन कुटुंबांचे मिलन असते. परंपरेनुसार, नवीन वधूचे काम तिच्या सासरच्या घरात एकता राखण्याचे असते. असे म्हटले जाते की तिने माहेरुन लोणचे आणल्याने ही एकता तुटू शकते. त्यामुळे वडीलधारी लोकांच्या म्हणण्यानुसार, आदर आणि सुसंवाद राखण्यासाठी या परंपरेचे पालन करणे चांगले आहे.

Zodiac Sign : वृद्धी योगामुळे सिंह राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा, देवी लक्ष्मी होईल प्रसन्न

प्रवास करतेवेळी तेल घेऊन जाणे अशुभ

लोणचे बनवण्यासाठी तेलाचा वापर केला जातो आणि प्रवासादरम्यान तेल नेणे शुभ मानले जात नाही. ज्योतिषशास्त्रानुसार, तेलामुळे प्रवासामध्ये सकारात्मक परिणाम कमी होतात. म्हणूनच माहेरुन सासरी जाताना लोणचे वाहून घेऊन जाणे अशुभ मानले जाते.

वैज्ञानिक कारणे

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले गेल्यास माहेरुन सासरी लोणचे आणणे हे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून चांगले मानले जात नाही. प्रत्येक घरामध्ये लोणचं बनवण्याची पद्धत वेगळी असते आणि चवीसोबतच त्यात वापरले जाणारे घटकही वेगळे असतात. यामुळे कधीकधी संसर्ग किंवा बॅक्टेरिया पसरण्याचा धोका जास्त असतो, विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Astro tips scientific and astrological reason why you should not bring pickles when visiting your in laws

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Astrology: 18 नोव्हेंबरपासून या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, समस्या होतील दूर 
1

Astrology: 18 नोव्हेंबरपासून या राशीच्या लोकांचे चमकणार नशीब, समस्या होतील दूर 

Budh Gochar: बुध राशीच्या संक्रमणामुळे तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ
2

Budh Gochar: बुध राशीच्या संक्रमणामुळे तयार होणार लक्ष्मी नारायण योग, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

Margashirsha Amavasya: 19 की 20 नोव्हेंबर कधी आहे मार्गशीर्ष अमावस्या, राशीनुसार करा या गोष्टींचे दान
3

Margashirsha Amavasya: 19 की 20 नोव्हेंबर कधी आहे मार्गशीर्ष अमावस्या, राशीनुसार करा या गोष्टींचे दान

Yuti 2025: तूळ राशीत शुक्र-चंद्र करणार युती, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी
4

Yuti 2025: तूळ राशीत शुक्र-चंद्र करणार युती, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.