Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chanakya Niti: या ठिकाणी चुकूनही जाऊ नका, नाहीतर तुमचे होऊ शकते मोठे नुकसान

जगातील महान तत्वज्ञानी चाणक्य यांच्या मते अशी 5 ठिकाणे आहेत जिथे कोणत्याही व्यक्तीने कधीही भेट देऊ नये. जर त्याने तसे केले तर त्याचे नेहमीच नुकसान होईल. जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 28, 2025 | 11:37 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

समाजात असे फार कमी विद्वान आहेत ज्यांच्या शब्दात नेहमीच सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. आचार्य चाणक्य हे त्या निवडक विद्वानांपैकी एक आहेत. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या हयातीत अशा अनेक शिकवणी दिल्या ज्या आजही प्रासंगिक आहेत. त्यांची शिकवण समजून घेऊन आपण आपल्या जीवनात अनेक चांगले बदल घडवून आणू शकतो. चाणक्य नीतीनुसार कोणत्या ठिकाणी राहणे टाळावे हे जाणून घेऊया.

आचार्य चाणक्य यांचा जन्म सुमारे 3 हजार वर्षांपूर्वी भारतात झाला. कुटुंब, समाज, देश, लष्कर, परराष्ट्र धोरण अशा अनेक विषयांवर त्यांनी अनुभवातून अद्भूत ज्ञान संपादन केले होते. या अनुभवांच्या आधारे त्यांनी ‘अर्थशास्त्र’ नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांच्या अनुभवांचे सार या पुस्तकात होते. हा ग्रंथ नंतर चाणक्य नीती म्हणून ओळखला गेला.

नीती शास्त्रात चाणक्याने अशा 5 ठिकाणी न जाण्याचा सल्ला दिला आहे आणि असेही सांगितले आहे की, तुम्ही जरी गेला असाल तरी तिथे जास्त वेळ घालवू नका अन्यथा तुम्हाला तेथे अपमान झाल्याशिवाय काहीही मिळणार नाही.

आदराचा अभाव

आचार्य चाणक्य म्हणतात की जिथे लोकांमध्ये मूल्यांचा अभाव असतो. ते एकमेकांची फसवणूक करतात आणि एकमेकांशी खोटे बोलतात. अशा ठिकाणी कधीही जाऊ नये, जिथे लोक इतरांना खाली पाडण्याचे षड्यंत्र करत राहतात किंवा तिथे स्वतःचे घर बनवण्याचा विचारही करू नये.

मार्च महिन्यात लग्नासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत, जाणून घ्या

जिथे रोजगार नाही

चाणक्याच्या मते, ज्या ठिकाणी रोजगाराचे साधन नाही अशा ठिकाणी जाणे व्यर्थ आहे. ती जागा कितीही सुंदर असली, तरी तिथे नोकरी-व्यवसायाच्या संधी नसतील तर तिथे राहणे व्यर्थ आहे. अशी ठिकाणे लवकरात लवकर सोडली पाहिजेत.

शाळा कॉलेज नसणे

कोणत्याही व्यक्तीच्या विकासात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची असते. अशा परिस्थितीत शिक्षणाला महत्त्व नसलेल्या ठिकाणी गेल्यास. ज्या ठिकाणी शिकण्यासाठी शाळा-कॉलेज नाहीत अशा ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतःला पुढे जाण्याऐवजी मागेच धरून ठेवता. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊ नये. कारण अशा ठिकाणी तुम्ही मूर्खच राहाल.

शनि स्वतःच्या राशीत प्रवेश करणार, या राशीच्या लोकांना होणार आर्थिक लाभ

जिथे आपले स्वतःचे राहत नाही

उपजीविकेसाठी नवीन ठिकाणी जाणे ही काही नवीन गोष्ट नाही. पण तिथे जाण्यापूर्वी, तुम्हाला मदत करण्यासाठी तिथे कोणीतरी असेल हे पहा. जर असे झाले नाही तर तुम्ही संकटात एकटे पडाल. त्यामुळे तुमचे मित्र किंवा नातेवाईक राहत नाहीत अशा ठिकाणी जास्त काळ थांबू नये. जिथे तुमचा कोणीही नातेवाईक किंवा मित्र नसेल ते ठिकाण तुम्ही ताबडतोब सोडले पाहिजे कारण संकटाच्या वेळी तुम्ही तिथे एकटे असाल.

जिथे आदर नाही

प्रत्येक व्यक्तीचा सर्वत्र सन्मान व्हावा असे वाटते. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही अशा ठिकाणी गेलात की तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्रत्येक संभाषणात तुमचा अपमान होत असेल किंवा टोमणे मारले जात असतील तर तुम्ही अशा ठिकाणांपासून दूर राहावे.

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

 

Web Title: Chanakya niti do not miss this place otherwise you may suffer huge losses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 11:37 AM

Topics:  

  • Chanakya Niti
  • dharm
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Palmistry: मधल्या बोटावर ‘ही’ ४ चिन्हे असल्यास व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे आणि प्रतिभेचे रहस्य
1

Palmistry: मधल्या बोटावर ‘ही’ ४ चिन्हे असल्यास व्यक्तीच्या बुद्धिमत्तेचे आणि प्रतिभेचे रहस्य

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
2

Nag Panchami Special: नागपंचमीला पोळी न बनवण्याची परंपरा का आहे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या
3

Chanakya Niti: सुख-दुःखात साथ देणारा हाच खरा मित्र; चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी जाणून घ्या

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
4

Vinayak Chaturthi: श्रावण महिन्यातील विनायक चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.