Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रीरामांच्या वंशजांचे पांडवांशी वैर होते का? कौरवांच्या पाठीशी उभे राहून महाभारत युद्धात दिले होते आव्हान

श्रीरामांच्या नातवाचे नाव बृहदबल होते. असे म्हणतात की, जेव्हा महाभारत युद्ध सुरू झाले तेव्हा त्याला पांडवांविरुद्ध लढायचे होते, पण त्याच्या निर्णयामागे काही खोल कारण होते?

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 07, 2025 | 11:46 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

महाभारत युद्धात अनेक शूर योद्ध्यांनी आपले शौर्य आणि पराक्रम दाखवले. यांमध्ये असे काही योद्धे होते ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. असाच एक योद्धा श्री रामाचा नातू होता ज्याने महाभारत युद्धात पांडवांना आव्हान दिले होते. श्रीरामांच्या नातवाचे नाव बृहदबल होते. ते श्री रामाचे पुत्र कुश यांचे वंशज होते. बृहदबल एक महान योद्धा होता आणि महाभारत युद्धात पांडवांशी लढला होता.

महाभारत युद्ध

असे म्हणतात की, महाभारत युद्ध सुरू झाले तेव्हा बृहदबल यांनाही या युद्धात सामील होण्याची इच्छा होती. त्याला पांडवांविरुद्ध युद्ध करायचे होते पण त्याच्या निर्णयामागे काही सखोल कारण होते का?

पांडव इंद्रप्रस्थचे स्वामी झाले आणि त्यांनी राजसूय यज्ञ करण्याचा निर्णय घेतला त्यावेळची गोष्ट आहे. यज्ञानंतर युधिष्ठिराने जगातील सर्व राज्यांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आपल्या भावांना पाठवले. भीम, नकुल, सहदेव आणि अर्जुन आपापल्या दिशेने निघाले.

घरापासून जर्सीपर्यंत धोनीच्या 7 क्रमांकाचे दडले आहे मोठे रहस्य

राजा बृहदबलाचा पराभव झाला

याच क्रमाने भीमाने अयोध्येला पोहोचून तेथील राजा बृहदबलाचा पराभव करून अयोध्या आपल्या ताब्यात घेतली. हा पराभव बृहदबाल यांच्या हृदयावर खोल जखम बनून राहिला. त्याने हा अपमान समजला आणि पांडवांकडून सूड घेण्याचे ठरवले.

महाभारत युद्धात पांडवांना आव्हान दिले

महाभारत युद्धाची वेळ आली आणि बृहदबलाने कौरवांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पांडवांना त्यांच्या विजयाची शिक्षा देणे हेच त्यांचे एकमेव उद्दिष्ट होते. तथापि, श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून, बृहदबलाने युद्धात आपली पूर्ण शक्ती वापरली नाही. बृहदबलाने आपल्या सैन्यासह पांडवांवर हल्ला केला. त्याने पांडवांना खडतर झुंज दिली पण शेवटी त्यांचा पराभव झाला. महाभारताच्या तेराव्या दिवशी अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू याच्या हातून बृहदबलाने हौतात्म्य पत्करले. बदला घेण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले परंतु त्याची कहाणी अजूनही आपल्याला आठवण करून देते की प्रत्येक युद्धाची स्वतःची पार्श्वभूमी असते आणि प्रत्येक योद्ध्याची स्वतःची कारणे असतात.

Chanakya Niti: या गोष्टी लक्षात ठेवा, कठीण प्रसंगातूनही पडाल बाहेर

पांडवांना खडतर आव्हान दिले

दरम्यान, बृहदबालबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. असे मानले जाते की, तो एक शक्तिशाली योद्धा होता आणि त्याने पांडवांना खडतर आव्हान दिले होते. बृहदबलाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने अयोध्येवर राज्य केले, असेही म्हटले जाते.

महाभारत युद्धात बृहदबलाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. त्यांनी पांडवांना दुर्बल समजू नये याची जाणीव करून दिली. कोणालाही कमी लेखू नये. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची क्षमता असते आणि तो कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकतो.

( टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

 

 

Web Title: Mahabharat descendant of sri rama brihadbal enmity with the pandava kauravas the war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • Mahabharata facts
  • Mahabharata war
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Mahabharata Story: महाभारतात कर्णाने अर्जुनाला मारण्याची प्रतिज्ञा का घेतली होती?
1

Mahabharata Story: महाभारतात कर्णाने अर्जुनाला मारण्याची प्रतिज्ञा का घेतली होती?

Rajyog : 15 मे रोजी बनणार विशेष राजयोग; ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड आर्थिक लाभ!
2

Rajyog : 15 मे रोजी बनणार विशेष राजयोग; ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड आर्थिक लाभ!

Vish Yog 2026: ग्रहांच्या अशुभ संयोगामुळे आज तयार होणार विष योग; ‘या’ राशींची वाढू शकते चिंता!
3

Vish Yog 2026: ग्रहांच्या अशुभ संयोगामुळे आज तयार होणार विष योग; ‘या’ राशींची वाढू शकते चिंता!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.