Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाभारत लिहणाऱ्या व्यासांचा जन्म कसा झाला? कौरवांशी त्यांचा काय संबंध? वाचा

व्यास हे पराशर ऋषी आणि सत्यवतीचे पुत्र होते, तर पांडू आणि धृतराष्ट्र यांचे वडील. धृतराष्ट्र हे कौरवांचे पिता असल्याने व्यास हे त्यांचे आजोबा ठरतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 08, 2025 | 11:31 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • व्यास हे कौरव आणि पांडवांचे आजोबा!
  • विचित्रवीर्यही ऐन तारुण्यात मृत्यू मुखी पडला.
  • नात्याने व्यास हे कौरवांचे पितामह

व्यासांनी जय नावाच्या महाकाव्याचे लेखन केले. (what is the relation of Vyas and Kauravas) याच महाकाव्यात शेकडो श्लोकांचा संदर्भ आहे ज्याला आपण महाभारत या नावाने ओळखतो. तेव्हा मौखिक कथन करण्याची परंपरा होती. कदाचित, व्यासांनी त्यांच्या शिष्यांना याचे कथन केले आणि पुढे त्यांच्याच शिष्यांपैकी कुणी तरी त्याचे लिखित प्रमाण सादर केले पण या विशाल कथेची परंपरेचे जनक स्वतःच व्यासच!

Zodiac Sign: संकष्टी चतुर्थी आणि शिव गौरी योगामुळे या राशीच्या लोकांना होणार फायदा

महाभारताचे कथन करणारे व्यास स्वतः महाभारत काळी उपस्थित होते अगदी कौरव आणि पांडवांच्या जन्मांच्या अगोदर पासून महाभारतात त्यांचे अस्तित्व आहे. व्यास हे कौरव आणि पांडवांचे आजोबा! तर पांडू आणि धृतराष्ट्राचा वडील! पण याची कथा फार आधीच सुरु होते. भीष्म ८ शापित वसुंपैकी एक! राजा शंतनू आणि गंगा यांना पुत्रप्राप्तीमध्ये भीष्म झाले पण दिलेल्या शब्दानुसार पुत्रप्राप्ती होताच गंगा त्यांना मारून टाकायची पण शेवटचा वसू उरला कारण शंतनूने त्याला वाचवले आणि गंगाचा शब्द मोडला गेला. त्यामुळे ती त्याला सोडून गेली. भीष्माचे उत्तम रित्या संगोपन करण्यात आले पण राजा तर एकटा पडला होता. पुढे त्याला सत्यवती नावाच्या स्त्रीवर प्रेम जडले. आपले पालन पोषण करणारा राज्याचे एकटेपणा भीष्माला पाहवत नव्हता त्यामुळे त्याने राजाला सत्यवतीशी विवाह करण्यास सांगितला त्यात सत्यवतीने तिला होणारच पुत्र राजा बनेल अशी अट ठेवली. भीष्मणे तिला विश्वास बसावा म्हणून ब्रह्मचर्य स्वीकारले.

Kaal Bhairav Jayanti: कालभैरव जयंती कधी आहे? भगवान शिवाच्या भयंकर रुपाची अशी करा पूजा, जाणून घ्या पूजेसाठी वेळ

सत्यवतीशी राजाचा विवाह झाला. त्यांना चित्रगंध आणि विचित्रवीर्य नावाचा पुत्र झला. चित्रगंध त्याच्या अहनकारामुळे गंधर्वाच्या हाती मारला गेला. तर नंतर विचित्रवीर्यही ऐन तारुण्यात मृत्यू मुखी पडला. भीष्म ब्रह्मचारी होती कुरुवंशाला वारस नव्हता तेव्हा सत्यवतीला पराशर ऋषींकडून विवाहाच्या आधी प्राप्त झालेला पुत्र व्यास, आईच्या सांगण्यावरून राज्यात आला. त्याला विचित्रवीर्याच्या पहिली पत्नी अंबालिकेकडून पांडू नावाचा पुत्र झाला तर विचित्रवीर्याच्या दुसऱ्या पत्नीकडून अंबिकेकडून धृतराष्ट्राचा नावाचा पुत्र झाला. हा धृतराष्ट्राचं कौरवांचा बाप! या नात्याने व्यास हे कौरवांचे पितामह झाले.

Web Title: What is the relation of vyas and kauravas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 11:31 AM

Topics:  

  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

‘उचललंस तर सुदर्शनचक्र तुझं’ श्रीकृष्णाने केले अश्वत्थामाला चॅलेंज! मग पुढे काय घडलं? पहाच
1

‘उचललंस तर सुदर्शनचक्र तुझं’ श्रीकृष्णाने केले अश्वत्थामाला चॅलेंज! मग पुढे काय घडलं? पहाच

नेमकं कशामुळे घडलं महाभारत? कौरव आणि पांडव फक्त प्यादे, ‘हे’ होते खरं कारण
2

नेमकं कशामुळे घडलं महाभारत? कौरव आणि पांडव फक्त प्यादे, ‘हे’ होते खरं कारण

सारथी किती महत्वाचा? एक म्हणाला ‘तुला पराभूत करणे अशक्य’ तर दुसरा ‘तू मेलास तर मी मारेन!’
3

सारथी किती महत्वाचा? एक म्हणाला ‘तुला पराभूत करणे अशक्य’ तर दुसरा ‘तू मेलास तर मी मारेन!’

Story of Guru Drona Acharya: आयुष्यभर न्याय शिकवला आणि जेव्हा सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हाच केला धर्माचा अधर्म!
4

Story of Guru Drona Acharya: आयुष्यभर न्याय शिकवला आणि जेव्हा सिद्ध करण्याची वेळ आली तेव्हाच केला धर्माचा अधर्म!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.