Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर कारखान्यांनी विक्रमी ऊस गाळप केला; तर सध्या शेतात ऊस उभा कसा?

विरोधी पक्ष म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी सरकारला धारेवर धरणारच. सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये. असेही ते म्हणाले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 20, 2022 | 04:14 PM
साखर कारखान्यांनी विक्रमी ऊस गाळप केला; तर सध्या शेतात ऊस उभा कसा?
Follow Us
Close
Follow Us:

लातूर : जिल्ह्यात जवळपास १० च्यावर साखर कारखाने आहेत. साखर कारखान्याचे प्रशासन सांगत आहे की विक्रमी ऊस गाळप झाला आहे, पण कारखान्याच्या क्षेत्रातील सभासदांचा, शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा आहे, त्या उसाला तूरे फुटत आहेत. मग साखर कारखान्यांनी नेमका कोणाचा, कुठल्या ऊसाचे विक्रमी गाळप केले असा प्रश्न माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

लातूर जिल्ह्यातील ऊस गळपाचा प्रश्न गंभीर बनला आहे. १४-१५ महिने होऊनही ऊस तोड न झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. याची दखल घेऊन माजी पालकमंत्री तथा निलंगा विधासभेचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी चक्क उसाच्या फडातच पत्रकार परिषदेचे आयोजन करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली.यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. पाटील म्हणाले की, कारखाने लबाडी करत आहेत, सभासद व कारखाना क्षेत्रातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर घेऊन न जाता बाहेरील उसाचे गाळप करण्यात येत आहे. जर कारखान्यांनी विक्रमी ऊस गाळप केला असेल तर शेतकऱ्यांच्या शेतात उसाचे टिपूर ही शिल्लक राहिले नसते. कारखान्यांनी कार्यक्षेत्रा बाहेरील ऊस गाळप केल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात शेतकरी यांना गावात फिरू देणार नाहीत. ऊसाचे टिपूर घेऊन त्यांना जाब विचारतील. विरोधी पक्ष म्हणून आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नांसाठी सरकारला धारेवर धरणारच. सरकारने शेतकऱ्याचा अंत पाहू नये.

[read_also content=”आजपर्यंतचा सर्वात मोठा दावा! 2050 मध्ये भारतातील ही दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार; यापूर्वी जगात पाच शहरे पूर्णपणे समुद्रात बुडाली https://www.navarashtra.com/maharashtra/there-will-be-a-big-natural-disaster-in-2050-these-two-major-cities-in-india-will-sink-into-the-sea-earlier-five-cities-in-the-world-were-completely-submerged-in-the-sea-241986.html”]

Web Title: Sambhaji patil nilangekar talk about sugarcane sifting in press conference nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2022 | 04:13 PM

Topics:  

  • Sambhaji Patil Nilangekar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.