Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? जाणून घेऊया सविस्तर माहिती

शरीरासाठी पाणी आवश्यक आहे. रोजच्या आहारात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पण अनेक लोक काही कारणांमुळे उपोषण करण्यासाठी बसतात. हे उपोषण करताना पाण्याचा एकही थेंब प्यायला जात नाही. अधिक काळ पाणी न प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होण्यास सुरुवात होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 13, 2024 | 04:13 PM
पाणी न प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात

पाणी न प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात

Follow Us
Close
Follow Us:

पाणी प्यायल्याशिवाय आपण जीवन जगू शकत नाही. शरीरासाठी पाणी आवश्यक आहे. रोजच्या आहारात ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पण अनेक लोक काही कारणांमुळे उपोषण करण्यासाठी बसतात. हे उपोषण करताना पाण्याचा एकही थेंब प्यायला जात नाही. अधिक काळ पाणी न प्यायल्याने शरीर डिहायड्रेट होण्यास सुरुवात होते. शरीर डिहायड्रेट झाल्यानंतर अनेकदा रुग्णाला रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची वेळ येते. निरोगी शरीरासाठी पाणी आवश्यक आहे.पण एखाद्या व्यक्तीला पाणी दिलेच नाहीतर तो जगू शकतो? पाणी न पिता ती व्यक्ती किती दिवस जगू शकते? असे अनेक प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील ना. चला तर जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य-istock)

पाणी न प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात?

जेवण न केल्याने शरीरामधील कार्बोहायड्रेड नष्ट होण्यास सुरुवात होते. तसेच शरीरातील चरबी नष्ट होते. ज्या व्यक्तींचे शरीर जास्त हेल्दी आणि शरीरामधील फॅटचे प्रमाण जास्त असल्यास तो व्यक्ती जास्त दिवस जगू शकतो. अधिक काळ पाणी किंवा जेवण न जेवल्याने शरीरातील प्रोटीन पूर्णपणे संपून जातात. यामुळे आरोग्य बिघडून रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येते.

पाणी न प्यायल्याने शरीरात कोणते बदल होतात

जेवणाशिवाय माणूस किती दिवस जगतो?

निरोगी जीवनशैली जगण्यासाठी आहारात शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण पण जेवण न जेवल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. अनेक लोक मागण्या पूर्ण करण्यासाठी उपोषणाला बसतात.उपोषण केल्याने मागण्या मान्य होतील असे अनेकांना वाटते, पण यामुळे तब्येत बिघडण्याची शक्यता असते. महात्मा गांधी, अण्णा हजारे, त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी उपोषण केली आहेत. डॉक्टरांच्या मते, अन्नपाण्याशिवाय माणूस आठ दिवस जगू शकतो. तसेच त्या व्यक्तीजवळ पाणी असणे आवश्यक आहे. निरोगी जीवनशैली जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे.

Web Title: What are the changes in the body due to not drinking water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2024 | 04:08 PM

Topics:  

  • Human body

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.