Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत विरुद्ध श्रीलंका आज रंगणार मालिकेचा दुसरा सामना! कोण मारणार बाजी?

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आयोजित केलेल्या तीन सामान्यांच्या मालिकेचा आज दुसरा सामना रंगणार आहे. यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाची बरोबरी झाली त्यामुळे सामना अनिर्णयीत राहिला. आजचा सामना जिंकून दोन्ही संघाला आघाडी घेण्याची संधी आहे. त्यामुळे आजच्या सामन्यामध्ये कोण विजय मिळवळणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 04, 2024 | 09:40 AM
फोटो सौजन्य - Sri Lanka Cricket

फोटो सौजन्य - Sri Lanka Cricket

Follow Us
Close
Follow Us:

भारत विरुद्ध श्रीलंका : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आज दुसरा सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी २.३० वाजता सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता म्हणजेच ड्रॉ झाला होता. आता दुसऱ्या सामन्यातून दोन्ही संघांना मालिकेतील पहिला विजय मिळवायचा आहे. आज जर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला तर टीम इंडिया विजयाचे शतक ठोकणार आहे.

टीम इंडियाचे लक्ष्य विजयाच्या शतकाचे असेल

आत्तापर्यंत भारत आणि श्रीलंका यांच्यात १६९ वनडे सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने यापैकी ९९ सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने ५७ सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत टीम इंडियाने आज विजय मिळवला तर श्रीलंकेविरुद्धच्या वनडेतील विजयाचे शतक पूर्ण होईल. या दोघांमधील एकूण ११ सामने अनिर्णित आणि २ बरोबरीत राहिले. ९९ सामन्यांमध्ये भारताने घरच्या मैदानावर ४० सामने, ३२ बाहेर आणि 27 तटस्थ सामने जिंकले आहेत. या दोघांमधील हेड टू हेड पाहता, श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाचा वरचष्मा असल्याचे स्पष्ट होतो. अशाप्रकारे आज टीम इंडिया विजयाची प्रबळ दावेदार असल्याचे दिसून येत आहे. आता आज कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पहिल्या सामन्याचा थोडक्यात अहवाल

पहिल्या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये श्रीलंकेच्या संघाने भारतासमोर २३० धावांचे लक्ष्य उभे केलं होते. परंतु भारताच्या संघाने हा सामना २३० धावा करून बरोबरी केली सामना अनिर्णयीत राहिला. त्याचबरोबर भारताचा कर्णधार रोहित शर्माने त्याचे अर्धशतक देखील पूर्ण केले.

Web Title: India vs sri lanka 2nd match who will win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2024 | 09:40 AM

Topics:  

  • IND vs SL
  • India vs Sri Lanka

संबंधित बातम्या

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…
1

Video : 3 चौकारांसह 9 षटकारांची आतिषबाजी! 11 वर्षापूर्वी ईडन गार्डन्सवर रंगला होता ‘हिटमॅन’ शो…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.