३० सप्टेंबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केल. या सामन्यात भारताची अष्टपैलू दीप्ती शर्माने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये शानदार कामगरी करत इतिहास रचला आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४७ षटकांत २६९ धावा केल्या, ज्याला उत्तर देताना श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकांत केवळ २११ धावाच करू शकला. विश्वचषकात भारताची ही एक उत्तम सुरुवात आहे.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मधील श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत २६९ धावा करून श्रीलंकेला २७० धावांचे लक्ष्य दिले आहे.
आजपासून आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेची सुरुवात भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे. श्रीलंकेसमोर भारतीय संघ अधिक मजबूत दिसत आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे हा सामना गुवाहाटीच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. विश्वचषक 2025 चे आयोजन यंदा भारत करत आहे १२ वर्षानंतर भारतामध्ये महिला विश्वचषकाचे आयोजन…
भारत अजूनही जागतिक ट्रॉफीपासून दूर आहे आणि हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने घरच्या मैदानावर हे यश मिळवले तर परिस्थिती बदलू शकते असे तेंडुलकरला वाटते. महिला विश्वचषकात २८ गट सामने राउंड-रॉबिन…
आजपासून आरसीसी महिला विश्वचषक 2025 ला सुरुवात होणार आहे, या आधी श्रेया घोषालने भारतीय महिला संघाच्या ड्रेसिंग मध्ये जाऊन सर्व महिला खेळाडूंनची भेट घेतली. तिने त्यांच्यासाठी पियू बोले हे गाणे…
महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारत आणि श्रीलंकेच्या संघांमधील संघर्षाने सुरू होत आहे. त्यांच्या मैदानावरील कामगिरीतील फरक त्यांच्या क्रिकेट कमाईत आणखी स्पष्टपणे दिसून येते.
भारत आणि श्रीलंका ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात करतील. या काळात, संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाचे लक्ष एका खास विक्रमावर आहे.
भारतीय महिला संघाचा पहिला सामना हा श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना गुवाहाटी येथे आयोजित केला जाणार आहे. या सामन्याची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कुलदीपने एक विकेट घेतली. या विकेटसह, कुलदीप आशिया कप टी२० फॉरमॅटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याची चांगली कामगिरी पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहे.
विश्वचषकाचा पहिला सामना हा भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. विश्वचषक सुरू होण्याआधी भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमधील हेट टू हेड आकडेवारी कशी आहे कोणाचे पारडे जड आहे या…
Cricket News: भारताने अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरवार प्रथम फलंदाजी करत 5 विकेट्स गमावून २०२ धावा केल्या. भारताची सुरवात मात्र खराब झाली. डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्येच भारताला गिलच्या रूपात पहिला झटका बसला.
आज आशिया कपमध्ये शेवटचा सुपर ४ सामना श्रीलंका आणि भारत या दोन संघात खेळला जात आहे. नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेसमोर २०३ धावा उभ्या केल्या आहेत.
२६ सप्टेंबर रोजी म्हणजेच आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्याआधी श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत आज सूपर ४ सामन्यात भारत आणि श्रीलंका आमनेसामने असणार आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा श्रीलंकेसाठी डोकेदुखी ठरू शकतो तर भारतासाठी श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा अडचण…
सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर ही जोडी या सामन्याचा फायदा घेऊन त्यांची बेंच स्ट्रेंथ चाचणी घेऊ शकते. रिंकू सिंग आणि अर्शदीप सिंग सारखे प्रतिभावान खेळाडू संघ संयोजनामुळे बाहेर आहेत.
भारताच्या संघाने या स्पर्धेमध्ये आतापर्यत एकही सामना गमावलेला नाही. साखळी सामन्यामध्ये भारताच्या संघाने यूएई, पाकिस्तान आणि ओमान या देशांना पराभुत करुन धूमाकुळ घातला. सुपर 4 मध्ये भारताचा हा शेवटचा सामना…
श्रीलंकेत नुकत्याच संपलेल्या तिरंगी मालिकेत भारताच्या जेतेपदाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारी स्टार सलामीवीर स्मृती मानधना आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत एका स्थानाने दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
भारताच्या संघाने या मालिकेमध्ये हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात कमालीची कामगिरी केली. या सामन्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने त्यांच्या खेळाबद्दल आणि मालिकेबद्दल काय सांगितले यासंदर्भात आम्ही सविस्तर सांगणार आहोत.