भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये २७ आणि २९ डिसेंबर रोजी होणार होते आणि त्यातून मिळणारी रक्कम बाधित लोकांना मदत करण्यासाठी वापरली जाणार होती. तथापि, बीसीसीआयने हा प्रस्ताव स्वीकारला नाही.
दीप्ती शर्माने आतापर्यंत खेळलेल्या १३२ सामन्यांपैकी १२९ डावांमध्ये १५१ विकेट्स घेतल्या आहेत. आणखी एका विकेटसह, दीप्ती महिला टी-२० क्रिकेट इतिहासात १५२ विकेट्स घेणारी पहिली गोलंदाज बनेल.
हरमनप्रीत कौरच्या संघाने या संपूर्ण मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत कधीही श्रीलंकेला क्लीन स्वीप केलेले नाही, त्यामुळे टीम इंडिया या मैलाचा दगड जिंकण्याकडेही लक्ष ठेवेल.
भारताची उपकर्णधार स्मृती मानधना हिने आणखी एक रेकाॅर्ड नावावर केला आहे. रविवारी श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने १०,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या.
मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये जेमिमा राॅड्रिग्स हिने नाबाद खेळी खेळली. भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघांमधील मालिकेतील दुसऱ्या T20 सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग माहितीवर एक नजर टाकूया.
कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि मालिकावीर दीप्ती शर्मा या प्रमुख खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरतील. या सामन्यांची मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर जाणून…
भारतीय महिला संघ देखील टी-ट्वेंटी विश्वचषकांसाठी खेळताना दिसणार आहे. आता भारतीय संघाची तयारी सुरू होणार आहे. विश्वचषकानंतर भारतीय महिला संघ पहिल्यांदाच मालिका खेळताना दिसणार आहे.
अंडर-19 आशिया कप 2025 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सने धुव्वा उडवत विक्रमी दहाव्यांदा जेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. आता अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत.
२१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वविजेत्या भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भाग घेण्यासाठी श्रीलंकेचा महिला क्रिकेट संघ बुधवारी भारतात दाखल झाला या मालिकेवर चाहत्यांची नजर असेल.
भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना तिच्या खाजगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. पलाशसोबत लग्न मोडल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर मानधना पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या दिसून आली आहे.
भारतीय महिला संघ श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे.
आता भारतीय महिला संघ टी20 विश्वचषकाच्या तयारीला लागणार आहे. भारताचा संघ विश्वचषक जिंकल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळताना दिसणार आहे. या मालिकेमध्ये दोन्ही संघामध्ये पाच सामने खेळवले जाणार आहेत.
भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावे अनेक विक्रम जमा आहेत. १३ नोव्हेंबर २०१४ रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर श्रीलंकेविरुद्धचे दुहेरी शतकाचा विक्रम अविस्मरणीय आहे.
३० सप्टेंबर रोजी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत केल. या सामन्यात भारताची अष्टपैलू दीप्ती शर्माने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये शानदार कामगरी करत इतिहास रचला आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४७ षटकांत २६९ धावा केल्या, ज्याला उत्तर देताना श्रीलंकेचा संघ ४५.४ षटकांत केवळ २११ धावाच करू शकला. विश्वचषकात भारताची ही एक उत्तम सुरुवात आहे.
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मधील श्रीलंकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करत २६९ धावा करून श्रीलंकेला २७० धावांचे लक्ष्य दिले आहे.
आजपासून आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेची सुरुवात भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे. श्रीलंकेसमोर भारतीय संघ अधिक मजबूत दिसत आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे हा सामना गुवाहाटीच्या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. विश्वचषक 2025 चे आयोजन यंदा भारत करत आहे १२ वर्षानंतर भारतामध्ये महिला विश्वचषकाचे आयोजन…
भारत अजूनही जागतिक ट्रॉफीपासून दूर आहे आणि हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने घरच्या मैदानावर हे यश मिळवले तर परिस्थिती बदलू शकते असे तेंडुलकरला वाटते. महिला विश्वचषकात २८ गट सामने राउंड-रॉबिन…
आजपासून आरसीसी महिला विश्वचषक 2025 ला सुरुवात होणार आहे, या आधी श्रेया घोषालने भारतीय महिला संघाच्या ड्रेसिंग मध्ये जाऊन सर्व महिला खेळाडूंनची भेट घेतली. तिने त्यांच्यासाठी पियू बोले हे गाणे…