अन्वय द्रविडने श्रीलंकेविरुद्ध भारतीय १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना ८७ धावा केल्या. तो आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला. अन्वयने श्रीलंकेचे धाबे दणाणून सोडले
जसप्रीत बुमराह मैदानात परतण्यासाठी उत्सुक आहे. त्याने 'रेड-बॉल' क्रिकेटसाठी तयारी सुरू केली असून, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो लाल चेंडूने कसून सराव करत आहे.
IND A Beat SL A in 2 nd Unofficial Test Match At Galle: ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखालील भारत 'अ' संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंका 'अ' संघाचा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात…
भारत अ संघाचे नेतृत्व धुरव जुरेल करत आहे. त्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या दिवहसी श्रीलंका अ संघाने 5 विकेट्समध्ये 288 रन्स केल्या.
आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२५-२७ चा भाग म्हणून भारतीय क्रिकेट संघ ऑगस्ट महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. श्रीलंका क्रिकेटने वेळापत्रक जाहीर केले असून जाणून घ्या तारीख आणि वेळ
साई सुदर्शनसोबत आयुष पांडेने खेळाची सुरुवात केली. तो 25 रन्स करून आउट झाला. तर देवदत्त पडीकल केवळ 12 रन्स करून आउट झाला. ऋतुराज गायकवाड 22 रन्स करून आउट झाला.
Vaibhav Sooryavanshi scored Fastest Fifty in 11 balls Against SL A: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने श्रीलंका 'अ' विरुद्धच्या अंतिम सामन्यात इतिहास रचला. त्याने अवघ्या 11 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत लिस्ट-ए…
श्रीलंका अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 322 रन्स केल्या होत्या. त्या रन्सचा पाठलाग करताना अफगणिस्तानचा संघ 219 रन्सवर ऑल आउट झाला. श्रीलंकेने अफगणिस्तानवर 103 रन्सने विजय प्राप्त केला आहे.
वैभव आणि श्रीलंकेचा खेळाडू भिडले. वैभवने त्याला धक्का दिल्याचे पाहायला मिळाले. दोन्हीकडून धक्काबुक्की केले गेली. मात्र तेव्हा अन्य खेळाडू मध्ये आले आणि हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला.
तिलक वर्मा आणि अंपायरमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. हे सर्व प्रकरण जेव्हा सुपर ओव्हर होणार होती तेव्हा झाले. सुपर ओव्हरमध्ये भारताला प्रथम गोलंदाज करावी लागली. सुपर ओव्हरमध्ये शेवटचा बॉल अंपायरने…
२६६ रन्सचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ आणि भारत यांच्यात सामना टाय झाला. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात आली होती. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना १६ रन्स केल्या.
भारताने श्रीलंकेला २६६ रन्सचे टार्गेट दिले होते. श्रीलंकेकडून निरोशन डिकवेला आणि अविष्का फर्नांडो यांनी डावाची सुरुवात केली. दोघांनी चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाज अनुक्रमे २७ आणि ३२ रन्स करून आउट…
पहिला कसोटी सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाण्याची शक्यता आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड किंवा बीसीसीआयने या दौऱ्याची अधिकृत घोषणा केली नाहीये.
श्रीलंकेत सुरू असलेल्या ट्राय सिरिजसाठी भारत अ संघ दूसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव केला आहे. आता भारताची लढाई अफगाणिस्तान 'अ' संघाविरुद्ध होणार आहे.
टॉस जिंकून श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशी केवळ 14 रन्स करून आउट झाला. तर प्रभसीमरन सिंग 2 रन करू शकला. त्यानंतर प्रियांश आर्य 32 रन्सची खेळी करून विचित्रपद्धतीने रन…
श्रीलंका आणि भारत संघात ट्राय सिरिजमधील सामना सुरू आहे. या सामन्यात प्रियांश आर्य विचित्ररित्या आउट झाला. हा विषय नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
वैभव सूर्यवंशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये टी-२० क्रिकेटइतकी चांगली फलंदाजी करू शकलेला नाही. तीन देशांमधील त्रिकोणीय मालिका आधीच सुरू झाली असून, पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशी अपयशी ठरला
ट्राय सिरिजमधील सर्व सामने हे 50 ओव्हर्सचे असणार आहेत. हे सामने सकाळी सुरू होणार आहेत. उद्या पहिला सामना होणार असून 8.30 वाजता टॉस होणार आहे. तर 9 वाजता सामना सुरू…