भारत अजूनही जागतिक ट्रॉफीपासून दूर आहे आणि हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने घरच्या मैदानावर हे यश मिळवले तर परिस्थिती बदलू शकते असे तेंडुलकरला वाटते. महिला विश्वचषकात २८ गट सामने राउंड-रॉबिन…
आजपासून आरसीसी महिला विश्वचषक 2025 ला सुरुवात होणार आहे, या आधी श्रेया घोषालने भारतीय महिला संघाच्या ड्रेसिंग मध्ये जाऊन सर्व महिला खेळाडूंनची भेट घेतली. तिने त्यांच्यासाठी पियू बोले हे गाणे…
महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारत आणि श्रीलंकेच्या संघांमधील संघर्षाने सुरू होत आहे. त्यांच्या मैदानावरील कामगिरीतील फरक त्यांच्या क्रिकेट कमाईत आणखी स्पष्टपणे दिसून येते.
भारत आणि श्रीलंका ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात करतील. या काळात, संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाचे लक्ष एका खास विक्रमावर आहे.
भारताचा शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. या सामन्यामध्ये दोन्ही संघानी अनेक रेकाॅर्ड मोडले आहेत. आशिया कप २०२५ च्या सुपर फोर फेरीत भारत…
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या तरुण अष्टपैलू खेळाडूला भेटून मिठी मारली. भारतीय कर्णधाराने श्रीलंकेच्या खेळाडूच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २०२ धावा केल्या, तर श्रीलंकेनेही २०२ धावा केल्या. त्यानंतर पंचांनी निकाल निश्चित करण्यासाठी सुपर ओव्हर बोलावण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान, चौथा चेंडू चर्चेचा विषय बनला.
सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर ही जोडी या सामन्याचा फायदा घेऊन त्यांची बेंच स्ट्रेंथ चाचणी घेऊ शकते. रिंकू सिंग आणि अर्शदीप सिंग सारखे प्रतिभावान खेळाडू संघ संयोजनामुळे बाहेर आहेत.
रियान परागने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शानदार एंट्री केली. आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात रियाने भारताला त्याची नितांत गरज असताना त्याने महत्त्वाची विकेट मिळवून दिली.
मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये त्यांनी २४० धावांची लक्ष्य भारतासमोर उभे केले होते. भारताच्या संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीनंतर स्थिती ढासळली.…
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आयोजित केलेल्या तीन सामान्यांच्या मालिकेचा आज दुसरा सामना रंगणार आहे. यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाची बरोबरी झाली त्यामुळे सामना अनिर्णयीत राहिला. आजचा सामना जिंकून दोन्ही संघाला…
IND vs SL ODI Match Live : तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या फलंदाजीच्या दुसऱ्याच चेंडूने हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. टीम इंडियाच्या लक्ष्याचा…
भारताचा संघ आज श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यामध्ये पहिल्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. आज दुपारी २:३० वाजता हा सामना सुरु होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर असणार आहेत, त्याचबरोबर…
विश्वचषक जिंकल्यानंतर भारताचा संघ पहिल्यांदाच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामधील पहिला सामना खेळणार आहे. त्यामुळे आजचा सामना टीम इंडियासाठी महत्वाचा असणार आहे. आजचा सामान कधी आणि कुठे पाहता…
महिला आशिया कप 2024 चा अंतिम सामना दांबूला येथे खेळवला गेला. यावेळी श्रीलंकाकडून भारतीय संघाचा 8 विकेट्सने पराभव करण्यात आला आहे. या विजयासह श्रीलंकाने पहिल्यांदाच आपले नाव आशिया कपवर कोरले…
टीम इंडियाच्या या श्रीलंका दौऱ्यामध्ये तीन T२० सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. आज दुसरा सामना रंगणार आहे, हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ७ वाजता सुरु होणार आहे.…
आशिया कप २०२४ चा महिलांचा फायनल सामना रंगणार आहे. या सामन्यामध्ये भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. भारताच्या संघाने आजच्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यास आठव्यांदा जेतेपदक नावावर करणार आहे.…
भारताचा संघ २७ जुलैपासून होणाऱ्या श्रीलंका मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारताचे खेळाडू श्रीलंकेचे आव्हान स्वीकारण्यासाठी रवाना झाले आहेत. T२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादवकडे कर्णधार पदाची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. यासंदर्भात सोशल…
२७ जुलैपासून भारताच्या संघ श्रीलंकेविरुद्ध T२० मालिका खेळणार आहे. बीसीसीआय ने अधिकृतपणे संघाची घोषणा केलेली नाही. संघामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. गौतम गंभीरच्या कार्यकाळामध्ये अनेक जे खेळाडू संघामध्ये नाही…
श्रीलंका दौऱ्यावर संघाचे नेतृत्व भारताचा कर्णधार रोहित शर्माकडे असेल. त्याचबरोबर भारताचा नवा प्रशिक्षक गौतम गंभीर असणार आहे. भारताचा नवा मुख्य कोच गौतम गंभीर लवकरच मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि इतरांची…