भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये २७ आणि २९ डिसेंबर रोजी होणार होते आणि त्यातून मिळणारी रक्कम बाधित लोकांना मदत करण्यासाठी वापरली जाणार होती. तथापि, बीसीसीआयने हा प्रस्ताव स्वीकारला नाही.
दीप्ती शर्माने आतापर्यंत खेळलेल्या १३२ सामन्यांपैकी १२९ डावांमध्ये १५१ विकेट्स घेतल्या आहेत. आणखी एका विकेटसह, दीप्ती महिला टी-२० क्रिकेट इतिहासात १५२ विकेट्स घेणारी पहिली गोलंदाज बनेल.
हरमनप्रीत कौरच्या संघाने या संपूर्ण मालिकेमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत कधीही श्रीलंकेला क्लीन स्वीप केलेले नाही, त्यामुळे टीम इंडिया या मैलाचा दगड जिंकण्याकडेही लक्ष ठेवेल.
रमनप्रीतने १३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे ७७ विजय मिळवले आहेत, तर ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगला मागे टाकले आहे, ज्याने कर्णधार म्हणून १०० पैकी ७६ सामने जिंकले होते.
मालिकेच्या पहिल्या सामन्यामध्ये जेमिमा राॅड्रिग्स हिने नाबाद खेळी खेळली. भारत आणि श्रीलंकेच्या महिला संघांमधील मालिकेतील दुसऱ्या T20 सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंग माहितीवर एक नजर टाकूया.
कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि मालिकावीर दीप्ती शर्मा या प्रमुख खेळाडू पुन्हा एकदा मैदानात उतरतील. या सामन्यांची मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर जाणून…
भारतीय महिला संघ देखील टी-ट्वेंटी विश्वचषकांसाठी खेळताना दिसणार आहे. आता भारतीय संघाची तयारी सुरू होणार आहे. विश्वचषकानंतर भारतीय महिला संघ पहिल्यांदाच मालिका खेळताना दिसणार आहे.
भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी दुबई येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील आशिया कपच्या पहिल्या उपांत्य सामन्यात श्रीलंकेचा सामना करेल. म्हात्रेच्या संघाचे लक्ष्य अंतिम फेरीत पोहोचण्याचे असेल सामना कधी-कुठे पाहता येणार सविस्तर वाचा.
आता भारतीय महिला संघ टी20 विश्वचषकाच्या तयारीला लागणार आहे. भारताचा संघ विश्वचषक जिंकल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळताना दिसणार आहे. या मालिकेमध्ये दोन्ही संघामध्ये पाच सामने खेळवले जाणार आहेत.
भारत अजूनही जागतिक ट्रॉफीपासून दूर आहे आणि हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने घरच्या मैदानावर हे यश मिळवले तर परिस्थिती बदलू शकते असे तेंडुलकरला वाटते. महिला विश्वचषकात २८ गट सामने राउंड-रॉबिन…
आजपासून आरसीसी महिला विश्वचषक 2025 ला सुरुवात होणार आहे, या आधी श्रेया घोषालने भारतीय महिला संघाच्या ड्रेसिंग मध्ये जाऊन सर्व महिला खेळाडूंनची भेट घेतली. तिने त्यांच्यासाठी पियू बोले हे गाणे…
महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारत आणि श्रीलंकेच्या संघांमधील संघर्षाने सुरू होत आहे. त्यांच्या मैदानावरील कामगिरीतील फरक त्यांच्या क्रिकेट कमाईत आणखी स्पष्टपणे दिसून येते.
भारत आणि श्रीलंका ३० सप्टेंबर रोजी गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात करतील. या काळात, संघाची सलामीवीर फलंदाज स्मृती मानधनाचे लक्ष एका खास विक्रमावर आहे.
भारताचा शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. या सामन्यामध्ये दोन्ही संघानी अनेक रेकाॅर्ड मोडले आहेत. आशिया कप २०२५ च्या सुपर फोर फेरीत भारत…
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रीलंकेच्या तरुण अष्टपैलू खेळाडूला भेटून मिठी मारली. भारतीय कर्णधाराने श्रीलंकेच्या खेळाडूच्या वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २०२ धावा केल्या, तर श्रीलंकेनेही २०२ धावा केल्या. त्यानंतर पंचांनी निकाल निश्चित करण्यासाठी सुपर ओव्हर बोलावण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान, चौथा चेंडू चर्चेचा विषय बनला.
सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर ही जोडी या सामन्याचा फायदा घेऊन त्यांची बेंच स्ट्रेंथ चाचणी घेऊ शकते. रिंकू सिंग आणि अर्शदीप सिंग सारखे प्रतिभावान खेळाडू संघ संयोजनामुळे बाहेर आहेत.
रियान परागने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शानदार एंट्री केली. आपल्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात रियाने भारताला त्याची नितांत गरज असताना त्याने महत्त्वाची विकेट मिळवून दिली.
मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये त्यांनी २४० धावांची लक्ष्य भारतासमोर उभे केले होते. भारताच्या संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीनंतर स्थिती ढासळली.…
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये आयोजित केलेल्या तीन सामान्यांच्या मालिकेचा आज दुसरा सामना रंगणार आहे. यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये दोन्ही संघाची बरोबरी झाली त्यामुळे सामना अनिर्णयीत राहिला. आजचा सामना जिंकून दोन्ही संघाला…