Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हलगर्जीपणा म्हणावे की चूक? तासभर उशिराने सुरु झाली बोर्ड परीक्षा, जाणून घ्या कारण

झारखंड राज्यात एका परिक्षा केंद्रावर CBSE बोर्डाच्या परीक्षेत तासभर उशीर झालेला दिसून आला आहे. परीक्षा सुरु होण्यास झालेला उशीर पाहता विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 16, 2025 | 03:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एडुकेशन (CBSE)ने देशभरात परीक्षांचे आयोजन केले आहे. १५ फेब्रुवारी २०२५ पासून CBSE बोर्डाच्या दहावी तसेच बारावीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात करण्यात आली आहे. अशामध्ये झारखंडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झारखंड राज्यातील रांची येथे एका परीक्षा केंद्रावर तासभर उशिराने परीक्षा सुरु करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यातील हा एक महत्वाचा टप्पा असतो आणि अशामध्ये होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले होते. परंतु, या प्रकरणी बोर्डाने खबरदारी घेत लवकरात लवकर या संबंधित हालचाली केल्यामुळे समस्या सोडवता आली.

NTPC असिस्टंट एक्झिक्युटिव्ह भरती 2025; अधिकृत अधिसूचना जाहीर, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

प्रश्नपत्रिकेच्या कमतरतेमुळे परीक्षेला सुरुवात करण्यास विलंब झाला होता. CBSE बोर्डाला ही बातमी कळताच त्यांनी प्रश्नपत्रिका उपलब्ध केल्या आणि परीक्षेला सुरुवात केली. उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात आला होता. या परीक्षा केंद्रावर एकूण ५०० विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी उपस्थित होते. अशामध्ये एका अभिवाचकाने या संदर्भात सांगितले आहे की,” परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेच्या कमतरतेमुळे परीक्षा सुरु करण्यास उशीर झाला. एकंदरीत, प्रश्न पत्रिकांचा कमतरतेमुळे हे प्रकरण घडले आहे.”

एका अधीक्षकाने या घटित प्रकरणावर भाष्य करताना सांगितले आहे की, हे प्रकरण कळताच, CBSE ने त्वरित हालचाल करत परीक्षा केंद्रावर आवश्यक प्रशपत्रिका पुरवण्यात आल्या. तसेच, विद्यार्थ्यांना अडथळा येऊ नये यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला, ज्यामुळे ते शांतचित्ताने आपली परीक्षा पूर्ण करू शकले. तथापि, या संदर्भात स्थानिक परीक्षा केंद्रावरील मुख्याध्यापकांशी कोणत्याही प्रकारचा थेट संपर्क साधण्यात आला नाही, त्यामुळे केंद्रावर प्रत्यक्ष परिस्थिती काय होती, याबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

CBSE बोर्ड परीक्षांना झाली सुरुवात; विद्यार्थ्यांनो! जाणून घ्या संपूर्ण ‘Guidelines’

CBSE बोर्डाने १५ फेब्रुवारी २०२५पासून देशभरात दहावी तसेच बारावीच्या परीक्षा आयोजित केल्या आहेत. यंदा दहावीच्या परीक्षांसाठी एकूण 24,12,072 विद्यार्थी नोंदणीकृत झाले असून, बारावीच्या परीक्षांसाठी 17,88,165 विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी विविध परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागू नये याची दक्षता घेतली जात आहे. यंदाच्या परीक्षांसाठी CBSE ने एकूण १२० विषयांसाठी पेपर आयोजित केले असून, संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर काटेकोर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि शांत परीक्षेचे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी बोर्डाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत.

Web Title: Cbse board exams started an hour late in jharkhand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 03:31 PM

Topics:  

  • CBSE Board Exam

संबंधित बातम्या

3 पेक्षा अधिक विषयात झालात नापास, तर पुढील परीक्षेत मिळणार नाही संधी; CBSE चा नवा नियम
1

3 पेक्षा अधिक विषयात झालात नापास, तर पुढील परीक्षेत मिळणार नाही संधी; CBSE चा नवा नियम

CBSE च्या शाळा 9 जूनपासून होणार सुरु तर राज्य मंडळाच्या शाळा…
2

CBSE च्या शाळा 9 जूनपासून होणार सुरु तर राज्य मंडळाच्या शाळा…

CBSE Result: सीबीएससी बोर्ड करणार 10-12 चा निकाल जाहीर, मार्कशीट ‘अशी’ करा डाऊनलोड
3

CBSE Result: सीबीएससी बोर्ड करणार 10-12 चा निकाल जाहीर, मार्कशीट ‘अशी’ करा डाऊनलोड

CBSEने भरतीचा निकाल केला जाहीर; २१२ रिक्त जागांसाठी घेण्यात आली भरती
4

CBSEने भरतीचा निकाल केला जाहीर; २१२ रिक्त जागांसाठी घेण्यात आली भरती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.