सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार, दहावीची परीक्षा ९ मार्च २०२६ रोजी तर बारावीची परीक्षा ९ एप्रिल २०२६ रोजी संपणार आहे. दहावीच्या परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहेत.
CBSE ने बोर्ड परीक्षांमध्ये अनेक नियम कडक केले आहेत, ज्यांची पूर्तता न केल्यास विद्यार्थी २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांना बसू शकणार नाहीत, नक्की काय आहे हे प्रकरण? सर्व तपशील येथे जाणून…
CBSE ने 2026 पासून 10 च्या बोर्डाच्या परिक्षेत वर्षातून दोन वेळा परीक्षा देण्याची नवी व्यवस्था असेल अशी घोषणा केली असून 3 पेक्षा अधिक वेळ नापास झाल्यास ही सुविधा मिळणार नसल्याचे…
उन्हाळी सुट्टीनंतर विद्यार्थी पुन्हा शाळेच्या वातावरणात परतण्यासाठी तयारी करत आहेत. अनेक शाळांनी प्रवेश प्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम पूर्ण केले आहे.
सीबीएसई लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करेल. येथे दिलेल्या स्टेप्सद्वारे कोणते उमेदवार डाउनलोड करू शकतील. कशा पद्धतीने तुम्ही मार्कशीट डाऊनलोड करावी जाणून घ्या
CBSE ने अधीक्षक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांसाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर केला असून आता पुढील टप्प्यात कौशल्य चाचणी व वर्णनात्मक परीक्षा घेतली जाणार आहे. अंतिम निवड मेरिट लिस्ट आणि दस्तावेज…
CBSE बोर्डाने स्पष्ट केले आहे की 10वी आणि 12वीचा निकाल 2 मे रोजी जाहीर केला जाणार नाही. निकालाबाबत अधिकृत माहिती cbse.gov.in व cbseresults.nic.in या वेबसाइट्सवरच पाहावी, असे आवाहन बोर्डाने केले…
तज्ज्ञ समितीच्या मदतीने पायाभूत स्तरासाठी अभ्यासक्रम निर्मिती करण्यात आली असून, त्याच्या अंतिम आराखड्यास राज्यस्तरीय सुकाणू समितीची मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएससी पॅटर्न लागू करण्यात येत आहेत.
राज्यामध्ये सरकारी शाळांमध्ये CBSE चे शिक्षण देण्यात येणार आहे. मंत्री मंडळाने हा निर्णय घेतला आहे. हा नियम 2025-26 शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात आला आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित करण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला आहे. वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याची पद्धत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे.
झारखंड राज्यात एका परिक्षा केंद्रावर CBSE बोर्डाच्या परीक्षेत तासभर उशीर झालेला दिसून आला आहे. परीक्षा सुरु होण्यास झालेला उशीर पाहता विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले आहे.
CBSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून, विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार आहे. परीक्षा सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत होणार आहे.
केंद्र सरकारने १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना वर्षातून दोन वेळा परीक्षा देता येणार आहे. ज्यामुळे आता आजारी असणाऱ्या किंवा अन्य…
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डच्या कंपार्टमेंट परीक्षेसाठी अर्ज केला आहे. त्यांच्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10 वी आणि 12 वी कंपार्टमेंट परीक्षांचे…
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्ड (CBSE Board Exam) परीक्षेचा निकाल आज (दि.13) जाहीर झाला. यामध्ये देशातील 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी मुलांच्या तुलनेत मुलींची उत्तीर्ण…