Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परीक्षा केंद्रावर नियुक्त होणार इतर केंद्रावरील अधिकारी; कॉपीमुक्त परीक्षांसाठी जनजागृती सप्ताहचे आयोजन

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 'कॉपीमुक्त अभियान' राबवण्याचा निर्णय घेतला असून, परीक्षा केंद्रांवर स्थानिक कर्मचाऱ्यांऐवजी इतर केंद्रांतील कर्मचारी नियुक्त केले जातील.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 18, 2025 | 06:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दहावी आणि बारावीची परीक्षा उंबरठ्यावर आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी तयारी कारण्यास सुरुवात केली आहे. तसेच मंत्रीमंडळांनीदेखील यावर तयारी करण्यास सुरुवात केली आहे. परीक्षा केंद्रावरही लगबग सुरु झाली आहे. मंत्रिमंडळांमध्ये विविध प्रकारेच निर्णय आणि चर्चेला उधाण आले आहे. मुळात, या परीक्षेचं वातावरणामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा असतो. तो म्हणजे पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकरणे.अशामध्ये मंत्रीमंडळाने याबाबतीत निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात बोर्डाच्या परीक्षेत होणारे कॉपीचे प्रकरण रोकण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच या संबंधित माहिती देऊन लोकांना जागृत करण्यासाठी २० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवण्यात येणार आहे.

नवीन निर्णयाच्या अनुसार परीक्षा केंद्राच्या ठिकाणी परीक्षेमध्ये स्थानिक कर्मचारी कार्यरत न ठेवता, इतर केंद्रांतून त्यांना पाठवण्यात येईल. एकंदरीत, एका परीक्षा केंद्रात तेथील मुख्याध्यापिका, शिक्षक तसेच इतर कर्मचारीवर्ग कार्यरत राहणार नसून त्यांना इतर केंद्रावर पाठवण्यात येईल. तसेच त्या परीक्षा केंद्रावर इतर ठिकाणचे मुख्याध्यापिका, शिक्षक तसेच इतर कर्मचारीवर्ग कार्य करण्यास बोलवण्यात येईल. शिक्षण मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचा उद्देश आहे कि वाढते कॉपीचे प्रकरणे थांबवणे किंवा या प्रकरणांना आळा घालणे. दहावी बारावीच्या परीक्षेदरम्यान होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदाच्या वर्षी दहावी तसेच बारावीच्या परीक्षेत ३१ लाख विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सध्याच्या सुरु निर्णयानुसार, परीक्षा केंद्रांवर त्याच केंद्रातील शिक्षक, मुख्यध्यापक तसेच इतर शालेय कर्मचारी वर्ग कार्यरत असतात. पण आतापासून यामध्ये बदल घडवण्यात आला आहे. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत, कॉपीचे प्रकरणे रोखण्यासाठी मंत्रिमंडळाने इतर परीक्षा केंद्रातून कर्मचारी वर्ग नियुक्त करावे अशी घोषणा केली आहे. या संदर्भात माहिती स्वतः राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

कॉपीमुक्त परीक्षांसाठी जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आले आहेत. या नव्या निर्णयाची अमलबजावणी करण्यासाठी या दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्य, मुख्याधापिक यांना जाऊन या संबंधित माहिती पुरवणे, कॉपीमुक्त अभियानाची शपथ घेणे, विद्यार्थ्यांना कॉपी केल्यास कोणती शिक्षा होणार? याबाबत खबर करणे, परीक्षेमध्ये तणावमुक्त वातावरण तयार करण्यापासून रोख घालणे, विद्यार्थ्यांना परीक्षे संदर्भात माहिती पुरवणे तसेच परीक्षेत तणाव न घेता अभ्यास कसे करावे? आणि परीक्षेबाबत संपूर्ण मार्गदर्शन या कॉपीमुक्त परीक्षांसाठी जनजागृती सप्ताहात करण्यात येणार आहे.

Web Title: Officers from other centers to be appointed at the examination center

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • Board Exams

संबंधित बातम्या

Maharashtra HSC 12th Result: बारावीच्या परीक्षेत राज्यात ४५ टक्के विद्यार्थी ६० टक्क्यांच्या आत
1

Maharashtra HSC 12th Result: बारावीच्या परीक्षेत राज्यात ४५ टक्के विद्यार्थी ६० टक्क्यांच्या आत

SSC Board exam result: विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! या तारखेला जाहीर होणार दहावीचा निकाल
2

SSC Board exam result: विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! या तारखेला जाहीर होणार दहावीचा निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.