आता परीक्षांचे निकालदेखील लवकर जाहीर करण्याची भूमिका महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतली आहे. पुरवणी परीक्षाही जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे.
यंदा विभागातून 1 लाख 51 हजार 371 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 1 लाख 54 हजार 724 होती. यावेळी 3,353 विद्यार्थी कमी झाले आहेत.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 'कॉपीमुक्त अभियान' राबवण्याचा निर्णय घेतला असून, परीक्षा केंद्रांवर स्थानिक कर्मचाऱ्यांऐवजी इतर केंद्रांतील कर्मचारी नियुक्त केले जातील.
प्रत्येक राज्यांचे स्वतःचे असे वेगवेगळे बोर्ड असल्याने राज्यातील शिक्षण पद्धतीत तसेच अभ्यासक्रमात मोठा फरक पाहिला जातो. एनसीईआरटीने सगळ्या राज्यांतील SSC तसेच HSC बोर्ड परीक्षांचे विश्लेषण केले आहे. या विश्लेषणातून कोणत्या…
दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होतील. यंदा 38 लाखांहून अधिक विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला…