Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AAP MLA : आपचे ३५ आमदार भाजपच्या संपर्कात; बड्या नेत्याचा दावा, अधिवेशनाआधी राजकीय भूकंप होणार?

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आपचं राजकीय भविष्य धोक्यात असल्याचं सांगितलं जात असतानाच आपच्या पंजाब सरकारबद्दल वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 24, 2025 | 05:41 PM
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अडचणीत वाढ

Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आपचं राजकीय भविष्य धोक्यात असल्याचं सांगितलं जात असतानाच आपच्या पंजाब सरकारबद्दल वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांवर विधानसभेचे अधिवेशन आलेले असताना काँग्रेसचे नेते प्रताप सिंग बाजवा यांनी मोठा दावा केला आहे. आम आदमी पक्षाचे ३० ते ३५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Shashi Tharoor : ‘पक्षाला माझी गरज नसेल, तर माझ्याकडे पर्याय…’, शशी थरूर यांच्या वक्तव्यांने कॉंग्रेसमध्ये खळबळ

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आम आदमी पक्षात नैराश्य पसरलं आहे.  आपची आता एकाच राज्यात सत्ता राहिली आहे. नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल यांचाही पराभव झाला होता. त्यामुळे अरविंद केजरीवाल आता पंजाबमध्ये मुख्यमंत्री होतील, या चर्चेंने जोर धरला होता. त्यानंतर आता नवा दावा करण्यात आला आहे.

प्रताप सिंग बाजवा म्हणाले की, ” आम आदमी पक्षाचे ३० ते ३५ आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. पंजबाचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत काम करताना आमदारांना अडचणी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे पूर्वीच्या तुलनेत कमी आमदारांचा पाठिंबा आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

Atishi Marlena : आपने आतिशींवर सोपवली मोठी जबाबदारी; विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत निर्णय

” कोट्यवधी रुपये अनधिकृत मार्गाने ऑस्ट्रेलिया आणि इतर दुसऱ्या देशांमध्ये पाठवण्यात आले आहेत. यात सीएलयू आणि मद्य विक्रीतून आलेला पैसा जास्त आहे. दिल्ली मॉडेल लुटीचं होतं. त्यात त्यांचं प्राविण्य आहे”, अशी बोचरी टीका बाजवा यांनी आप सरकारवर केली आहे. नुकताच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा मोठा पराभव झाला. त्यामुळे आता आपच्या पंजाबमधील सरकारचं काय होणार? याबद्दलही चर्चा सुरू आहेत. पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली सध्या सरकार आहे. 117 सदस्य असलेल्या पंजाब विधानसभेत आम आदमी पक्षाचे ९३ आमदार आहेत. तर कॉंग्रेसचे १६ आमदार आहेत.

दिल्लीतील पराभवानंतर पंजाब सरकारमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान भाजपमध्ये प्रवेश करणार असून लवकरच आपचं पंजाबमधील सरकार कोसळेल, असा दावा कॉंग्रेसच्या नेत्याने केला होता. त्यानंतर अरविंद केजरीवाल अलर्ट झाले होते. भगवंत मान, सरकारी मंत्री आणि आमदारांची राजधानी दिल्लीत तातडीची बैठक देखील बोलावण्यात आली होती.

Web Title: Aap 35 mlas contact in bjp congress leader pratap singh bajwa claims before punjab assembly session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 05:19 PM

Topics:  

  • Aam Aadami Party
  • Arvind kejriwal
  • Punjab government

संबंधित बातम्या

INDvsPAK : भारत-पाकिस्तान सामन्यावरून राजकीय गदारोळ! केजरीवाल म्हणाले- पाकिस्तानशी सामना हा देशाशी विश्वासघात…
1

INDvsPAK : भारत-पाकिस्तान सामन्यावरून राजकीय गदारोळ! केजरीवाल म्हणाले- पाकिस्तानशी सामना हा देशाशी विश्वासघात…

PM-CM हटवण्याच्या विधेयकावरून गदारोळ; अरविंद केजरीवालांनी अमित शहांना विचारले फक्त प्रश्न दोन
2

PM-CM हटवण्याच्या विधेयकावरून गदारोळ; अरविंद केजरीवालांनी अमित शहांना विचारले फक्त प्रश्न दोन

Arvind Kejriwal : ‘दिल्लीपासून बिहारपर्यंत …’, अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; निवडणुकांच्या तोंडावर इंडिया आघाडीला धक्का
3

Arvind Kejriwal : ‘दिल्लीपासून बिहारपर्यंत …’, अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; निवडणुकांच्या तोंडावर इंडिया आघाडीला धक्का

Punjab Politics : मतं वाढली, तरीही तिसऱ्या क्रमांकावर; पंजाबमध्ये आपला रोखण्यात भाजप कमी पडतंय का? वाचा सविस्तर
4

Punjab Politics : मतं वाढली, तरीही तिसऱ्या क्रमांकावर; पंजाबमध्ये आपला रोखण्यात भाजप कमी पडतंय का? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.