Arvind Kejriwal on PM Modi: ममता बॅनर्जींच्या समर्थनार्थ अरविंद केजरीवाल कोलकाता येथील निवडणूक आखाड्यात उतरले. भाजपवर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, मोदींचे केवळ तीनच मित्र आहेत.
'आम आदमी पक्षा'साठी (AAP) एक मोठा धक्का म्हणून पाहिले जात आहे. विशेष म्हणजे, राज्यसभा खासदार राघव चढ्ढा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांनी पक्षाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन…
राघव चड्ढा यांनी AAP सोडल्याच्या चर्चांदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी ‘भाजपने पुन्हा एकदा धक्का...’ असा आरोप करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या घडामोडीमुळे दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाले आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकही मंजूर होऊ शकले नाही. अरविंद केजरीवाल म्हणाले की, हा पंतप्रधान मोदींच्या अहंकाराचा पराभव आहे, जाणून घ्या
आजच्या सुनावणीदरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी स्वतः आपल्या बाजूने युक्तिवाद केला. 'अधिवक्ता कायदा, 1961' च्या कलम 32 अन्वये केजरीवाल स्वतःचे प्रतिनिधित्व करत आहेत. सुनावणीच्या कार्यवाहीदरम्यान त्यांनी म्हटले...
खासदार राघव चड्ढा यांचा आम आदमी पक्षासोबत वाद निर्माण झाला असून त्यांनी मोदींविरोधात पोस्ट डिलीट केल्या आहेत. ल्ली प्रदेशाध्यक्ष सौरभ भारद्वाज यांनी राघव चड्ढांची स्क्रीनशॉटसह पोलखोल केली आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्य नेते अरविन्द केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात मुक्तता करण्यात आली होती.
Assam Election 2026 : आसाम निवडणूक 2026 लवकरच जाहीर होणार आहे. यासाठी आम आदमी पक्षाने तयारी सुरु केली आहे. अरविंद केजरीवाल यांनी 14 उमेदवार जाहीर केले.
दिल्ली मद्य घोटाळ्याबाबत ट्रायल कोर्टाने दिलेल्या निकालाला सीबीआयने उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे. यावर हाय कोर्टात सुनावणी सुरु झाली असून यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली.
दिल्ली दारू धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने सीबीआय आणि ईडीच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. राऊस अव्हेन्यू न्यायालयाने म्हटले आहे की, पुराव्याशिवाय आरोप सिद्ध होऊ शकत नाहीत.
२०२५-२६ इंडियन सुपर लीग (ISL) हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. जुलै २०२५ पासून ही लीग अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आता फुटबॉल खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी अरविंद केजरीवाल पुढे आलेत.
INDvsPAK : पहलगाम हल्ल्यानंतर देखील भारत पाकिस्तान सामना दुबईमध्ये होत असल्यामुळे संपूर्ण देशातून रोष व्यक्त केला जात आहे. अरविंद केजरीवाल यांनी यावर मत व्यक्त केले.
पंतप्रधान मुख्यमंत्री तुरुंगामध्ये असतील तर त्यांना पद सोडण्यावरुन विधेयक मांडण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरुन अरविंद केजरीवाल यांनी अमित शाहांना प्रश्न विचारले आहेत.
बिहार विधानसभा निवडणुकीस अवघे काही महिने उरले असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील ४ राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये ५ पैकी २ जागांवर विजय मिळवल्याने आम आदमी पक्षाला बळकटी मिळाली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर 'आप'च्या सर्वोच्च नेतृत्वाचे स्वप्न भंगले.
गुजरात आणि पंजाब पोटनिवडणुकांच्या निकालानंतर राजकारण रंगले आहे. आप नेते अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेस पक्ष भाजपसोबत मिळून काम करत असल्याचा आरोप केला आहे.
फेब्रुवारीमध्ये दिल्लीत झालेल्या पराभवानंतर लुधियाना पश्चिम पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाच्या विजयामुळे पक्षाला राजकीय संधी मिळाली आहे. पोटनिवडणुकीत विजय मिळाल्यानं आपच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.
पंजाबमधील लुधियाना पश्चिमसह चार राज्यांमधील पाच विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत गुजरातच्या विसावदर जागेवर आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे.