Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“तो दिवस दूर नाही जेव्हा…”; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या चर्चेदरम्यान राजनाथ सिहांचे POK बाबत सूचक विधान

आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दहशतवादाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. भारत आपल्या आत्मरक्षणासाठी सदैव तयार आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 29, 2025 | 06:00 PM
“तो दिवस दूर नाही जेव्हा…”; ‘ऑपरेशन सिंदूर’च्या चर्चेदरम्यान राजनाथ सिहांचे POK बाबत सूचक विधान
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: संसदेच्या अधिवेशनात आज सलग दुसऱ्या दिवशी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यात आली. आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली आहे. याच वेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.ऑपरेशन सिंदूर सुरु असताना भारताने पाकव्याप्त काश्मीर काबीज करायला हवे होते असे विरोधकांचे म्हणणे होते. यावर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भाष्य केले आहे.

संसदेत बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “आमच्या विरोधी पक्षातील काही नेते म्हणत आहेत कि, ऑपरेशन सिंदूर सुरु असताना भारताने पाकव्याप्तकाश्मीर काबीज करायला हवे होते. मात्र ते त्यांचा मांडले सांगत आहेत की केवळ दिखावा करत आहेत? हे मला समजत नाही. जे काही असेल माझा आणि माझ्या भारतीय जनता पक्षाचे नेहमी हेच धोरण राहिले आहे, ‘तो दिवस दूर नाही जेव्हा पाकव्याप्त काश्मीर भारतात असेल.’

राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानवर देखील भाष्य केले आहे. पाकिस्तान हा असा देश आहे जो कायम कोणत्या ना कोणत्या देशाच्या दबावाखाली काम करत असतो. आज पाकिस्तानवर एक नाही अनेकांचा दबाव आहे. जे त्याला प्रगतीच्या दिशेने जाऊ देत नाहीयेत. दहशतवाद पाकिस्तानमधून आणि जगभरातून नष्ट व्हावे अशीच भारताची इच्छा आहे.

संसदेतून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा

संसदेत ऑपरेशन सिंदूरवर बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दहशतवादाचा सामना करण्यासाठी तयार आहोत. भारत आपल्या आत्मरक्षणासाठी सदैव तयार आहे. जर कोणी आमच्या नागरिकांना मारणार असेल तर, आमच्या मिसाईल्स सीमा पार करणारच. आमचे सैनिक शत्रू राष्ट्रात घुसून कारवाई करणारच. आम्ही दहशतवादाचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी पूर्णपणे तत्पर आहोत.”

“आमच्या नागरिकांना मारणार असाल तर मिसाईल्स…”; संसदेतून राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला थेट इशारा

पुढे बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, ” आम्ही पाकिस्तानच्या दबावाखाली युद्धबंदी केलेली नाही. ऑपरेशन सिंदूर थांबवले आहे, बंद केलेलं नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले आहेत. संपूर्ण ऑपरेशन आम्ही २२ मिनिटात पूर्ण केले आहे. ऑपरेशन सिंदूर हे भारताचे यश आहे. तीनही सैन्य दलांनी एकत्रितपणे ही कारवाई केली आहे.”

अमित शहा कडाडताच संसदेत अखिलेश यादव गपगार

अमित शाह बोलत असताना समाजवाद पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी मध्येच उठून टिपण्णी केली. त्यावेळेस अमित शाह यांनी यादव यांना खाली बसण्यास सांगितले. ‘दहशतवाद्यांचा धर्म पाहून तुम्ही दुःखी होऊ नका’ असा सणसणीत टोला अमित शाह यांनी अखिलेश यादव यांना लगावला आहे.

Web Title: Deffence minister rajnath singh statement about pok in india operation sindoor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 05:56 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • POK
  • Rajnath Singh

संबंधित बातम्या

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश
1

भारतीय संरक्षण दलाची ताकद वाढणार! ११४ राफेल जेट आणि ६ पी-८आय विमाने खरेदीला DAC कडून मान्यता; शत्रूचा होणार विनाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.