Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानकडून हल्ले अन् भारताकडून चोख प्रत्युत्तर; आत्तापर्यंत ‘या’ महत्त्वपूर्ण घडल्या घडामोडी…

भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचे 4 पायलट पकडले असल्याचे समोर येत आहे. तसेच भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तानला घेरले आहे. पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 09, 2025 | 07:19 AM
पाकिस्तानकडून अद्यापही कुरापती सुरुच; सांबा जिल्ह्यात दिसले संशयित ड्रोन, सुरक्षा यंत्रणांना समजताच...

पाकिस्तानकडून अद्यापही कुरापती सुरुच; सांबा जिल्ह्यात दिसले संशयित ड्रोन, सुरक्षा यंत्रणांना समजताच...

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू : पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून 27 जणांची हत्या केली होती. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध आणखीनच ताणले गेले आहेत. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त केली. मात्र, तरीही पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुरुवारी रात्री दोन्ही देशांकडून हल्ले-प्रतिहल्ले सुरु करण्यात आले होते.

पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. तसेच भारताने राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, भावलपूर, करकही, रावळपिंडी या महत्वाच्या ठिकाणी जोरदार हल्ला केला. भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये देखील 60 किमी आत घुसला असल्याचे समजत आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर भारतीय तिन्ही दलाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारताच्या तिन्ही दलाकडून पाकिस्तानची कोंडी करण्यात आली आहे. LOC वर देखील गोळीबार सुरु झाला, सीमा भागामध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले आहे.

याशिवाय, परिसरामधील लाईट, मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. भारताने इस्लामाबाद, कराचीवर हल्ला करण्यात आला. कराची बंदरावर देखील भारताच्या ‘आयएनएस विक्रांत’कडून हल्ला करण्यात आला. त्याचबरोबर महत्त्वाच्या शहरांमध्ये भारताच्या वायू दलाने हल्ला केला आहे. पाकिस्तान सेनेच्या मुख्यालयावर देखील भारताने हल्ला केला आहे.

पाकिस्तानचे 4 वैमानिक ताब्यात

भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचे 4 पायलट पकडले असल्याचे समोर येत आहे. तसेच भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तानला घेरले आहे. पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. राजधानीवर देखील भारताने हल्ला केला आहे. तर भारतीय नौदलाने आयएनएस विक्रांतने पाकिस्तानच्या कराची बंदरावर मोठा हल्ला केला आहे.

भारताचा पाकिस्तानवर ‘काऊंटर अटॅक’

भारताने पाकिस्तानवर काउंटर अटॅक केला आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद, सियालकोट, भावलपूर, लाहोर अशा महत्वाच्या ठिकाणी हल्ला केला आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने ‘ऑल आउट वॉर’ची घोषणा केली आहे. भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवर हल्ला केला आहे.

हेदेखील वाचा : India Vs Pakistan War Live: भारत POK च्या 60 किमी आत घुसला अन्…; पाकिस्तानचे 4 पायलट जेरबंद

Web Title: Indian army gives strong response to pak attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 07:19 AM

Topics:  

  • Air Strike
  • Indo-Pak Relation
  • Pakistan Attack

संबंधित बातम्या

भयानक! TTP दहशतवाद्यांचा सैनिकांच्या बसवर बॉम्ब ब्लास्ट; 12 जवान ठार तर…; कुठे घडली घटना?
1

भयानक! TTP दहशतवाद्यांचा सैनिकांच्या बसवर बॉम्ब ब्लास्ट; 12 जवान ठार तर…; कुठे घडली घटना?

Breaking: बलुचिस्तानमध्ये ९ बस प्रवाशांचे अपहरण; ओळख विचारून गोळ्या घालून हत्या
2

Breaking: बलुचिस्तानमध्ये ९ बस प्रवाशांचे अपहरण; ओळख विचारून गोळ्या घालून हत्या

पंतप्रधानांच्या भाषणाने बदलली जागतिक संरक्षण बाजारपेठेची धारणा; राफेलमध्ये तेजी…
3

पंतप्रधानांच्या भाषणाने बदलली जागतिक संरक्षण बाजारपेठेची धारणा; राफेलमध्ये तेजी…

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ‘हाय अलर्ट’वर; पोलिस यंत्रणा दक्ष
4

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई ‘हाय अलर्ट’वर; पोलिस यंत्रणा दक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.