उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील विमानतळ बंद असल्याने शनिवारी (दि.10) पर्यंत सर्व उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. याचा हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. भारतीय विमान कंपन्यांनी 430 उड्डाणे रद्द केली…
भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानचे 4 पायलट पकडले असल्याचे समोर येत आहे. तसेच भारतीय नौदल, हवाई दल आणि लष्कराने पाकिस्तानला घेरले आहे. पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे.
पहलगाम हल्ल्याचा बदल भारताने पाकिस्तानच्या 9 ठिकाणी हवाई हल्ला करून घेतला. यामध्ये शेकडो दहशतवादी ठार झाले आहेत. मात्र यानंतर पाकिस्तान बिथरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
भारताने अखेर पहलगाम दहशतवादी हल्य्याचा बदल घेला आहे. बुधवारी रात्री 1.30 वाजता POK आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. या हल्ल्यात त्याचा सर्वात मोठा शत्रू हाफिज सईद आणि मसूद…
Operation Sindoor: भारताने अखेर पहलगाम दहशतवादी हल्य्याचा बदल घेला आहे. बुधवारी रात्री 1.30 वाजता POK आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. थेट एअर स्ट्राइक केला. याला ऑपरेशन सिंदूर नाव…
भारतीय लष्कर बुधवारी सकाळी 10 वाजता ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्डे…