Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची नोकरी जाणार? काय आहेत प्रोटोकॉल अन् जिन्हिवा करार?

पाकिस्तानच्या हद्दीत चुकून प्रवेश केलेले बीएसएफचे जवान पी. के. साहू यांना पाकिस्तानने भारताकडे सुपूर्द केलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

  • By संदीप गावडे
Updated On: May 14, 2025 | 05:15 PM
पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची नोकरी जाणार? काय आहेत प्रोटोकॉल अन् जिन्हिवा करार?

पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची नोकरी जाणार? काय आहेत प्रोटोकॉल अन् जिन्हिवा करार?

Follow Us
Close
Follow Us:

पाकिस्तानच्या हद्दीत चुकून प्रवेश केलेले बीएसएफचे जवान पी. के. साहू यांना पाकिस्तानने भारताकडे सुपूर्द केलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या तणावादम्यान ते सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. जवळपास 20 दिवसांनंतर, पाकिस्तानने त्यांना अटारी वाघा सीमेवरून भारतात परत पाठवलं आहे. पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केलेल्या साहू यांना नोकरी गमवावी लागणार का? काय आहेत प्रोटोकॉल आणि जिन्हिवा करार? जाणून घेऊया…

पंतप्रधानांच्या भाषणाने बदलली जागतिक संरक्षण बाजारपेठेची धारणा; राफेलमध्ये तेजी…

काय आहे जिन्हिवा करार?

दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण जग होरपळून निघालं होतं. लाखो सैनिक आणि लोकांना प्राण गमवावे लागले. या युद्धानंतर अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी जगभरातील राष्ट्रांनी एकत्र येत ‘ जिनिव्हा ‘ कराराची निर्मिती केली.

या करारानुसार युद्ध झालंच तर क्रूरतेला आळा घालणे, नागरिकांचं रक्षण करणं, युद्धात जखमी झालेल्या आणि कैद केलेल्या सैनिकांशी योग्य व्यवहार करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या देशाचा नागरिक किंवा जवान सापडला तर त्याला तात्काळ उपचार देणं गरजेचं असतं. तसंच योग्य वेळेनंतर त्यांना त्या देशात पाठवावं लागतं.

एखादा जवान चुकून सीमारेषा ओलांडून दुसऱ्या देशात गेला, तर त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया शक्य असते.

India-Pakistan Conflict: भारतात बसून गुप्तहेरी….; पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याला देश सोडण्याचे आदेश

जवानांना परत पाठवण्याची प्रक्रिया कशी असते?

दुसऱ्या देशाचा सैनिक सीमा ओलांडून आपल्या देशात आला असेल तर प्रथम ओळख पटवली जाते. शिवाय त्याचा हेतू तपासला जातो.

ध्वज बैठक : अशा परिस्थितीत दोन्ही देशांच्या फ्लॅग मीटिंग होतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात वारंवार ‘फ्लॅग मीटिंग्स’ घेतल्या जातात. दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी संवाद साधतात.

शांततेच्या मार्गाने सुटका : सैनिक जर चुकून गेला आहे आणि त्याच्याकडे कोणताही गुप्त हेतू नव्हता, हे स्पष्ट झाल्यानंतर त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु होते.

या प्रक्रियेला बिलंब होऊ शकतो. तपास, राजनैतिक प्रक्रिया आणि संवाद आवश्यक असतो.

नोकरीवरून काढलं जातं का?

अशा घटनेनंतर, पाकिस्तानातून परतणाऱ्या कोणत्याही सैनिकाला नोकरीवरून काढून टाकलं जातं नाही. मात्र काही दिवस त्याला कोणत्याही मोहिमेत सहभागी करून घेतलं जात नाही. त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी हा निर्णय घेतला जातो. जेव्हा ते पूर्णपणे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बरे होतात तेव्हा त्यांना त्यांच्या कर्तव्यावर परत घेतलं जातं. परंतु शेजारच्या देशातून मायदेशात परतल्यानंतर त्यांना ताबडतोब ड्युटीसाठी बोलावले जात नाही.

Web Title: It is possible to bsf jawan lost job who return to pakistan what is protocol and the geneva treaty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 04:41 PM

Topics:  

  • bsf jawan
  • India Pakistan Ceasefire
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

Ex-army chief Manoj Naravane: पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूरचा थरार;’ माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मोठे विधान
1

Ex-army chief Manoj Naravane: पहलगाम हल्ल्याचा बदला आणि ऑपरेशन सिंदूरचा थरार;’ माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.