Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीन वेळा मतदान केलं नाही तर मतदारयादीतून नाव बेदखल…; संसदेमधील मागणीने उडाली खळबळ

राजस्थानमधील नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी मतचोरी आणि मतदार यादींमधील नावाबाबत वक्तव्य केले. यावेळी त्यांनी मतदान न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 11, 2025 | 04:40 PM
MP Hanuman Beniwal demands removal of names of those who did not vote from the voter list

MP Hanuman Beniwal demands removal of names of those who did not vote from the voter list

Follow Us
Close
Follow Us:

Voter List Fraud : नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. राजकीय नेत्यांमध्ये रोज नवीन विषयांवर खडाजंगी होताना दिसत आहे. वंदे मातरमवरुन जोरदार चर्चा झाल्यानंतर आता मतचोरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. या हिवाळी अधिवेशनादरम्यान, राजस्थानमधील नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी मतचोरी आणि मतदार यादींमधील नावाबाबत वक्तव्य केले. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी थेट मतदारांच्या हक्कावर घाला घालणारे वक्तव्य केल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

खासदार हनुमान बेनीवाल यांनी त्यांच्या भाषणावेळी मतदानाच्या अधिकाऱ्याबाबत भाष्य केले. वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असलेले खासदार हनुमान बेनीवाल यांच्या वक्तव्याने देशामध्ये खळबळ माजली. बेनीवाल हे निवडणूक सुधारणांवरील चर्चेदरम्यान विषय मांडत होते. यावेळी ते म्हणाले की, आता मतदानाचा अधिकार न बजावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. संसदेत उभे राहून त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर एखाद्या व्यक्तीने सलग तीन वेळा मतदान केले नाही तर जागरूकता निर्माण करण्यासाठी त्यांचे नाव मतदार यादीतून कायमचे काढून टाकले पाहिजे.

हे देखील वाचा : पवार कुटुंबामध्ये झाले मनोमीलन? वाढदिवसाच्या Pre-Dinner मध्ये काका पुतण्या दिसले एकत्र

मतदान नाही, तर लोकशाही कमकुवत

हनुमान बेनिवाल यांनी सभागृहात सूचना करताना म्हटले की, “मी मागणी करतो की देशात मतदान सक्तीचे करावे जेणेकरून प्रत्येक नागरिकाला त्यांची जबाबदारी समजेल. जर सरकार हे करू शकत नसेल, तर किमान असा नियम तरी बनवा की जो कोणी तीन वेळा मतदान करत नाही त्याला अनभिज्ञ समजले पाहिजे आणि त्याचे मतदान रद्द केले पाहिजे.” बेनिवाल यांचा असा विश्वास आहे की बनावट मतदान रोखण्यासाठी आणि अचूक आकडेवारी उघड करण्यासाठी असे कठोर उपाय आवश्यक आहेत. ते म्हणाले की, मतदान अनेकदा इतर मार्गांनी केले जाते, ज्यामुळे लोकशाही कमकुवत होते.

हे देखील वाचा : शिंदेसेनेमध्ये पसरले नाराजीचे विष? एकनाथ शिंदेंकडे नेत्यांनी वाचला तक्रारींचा पाढा

मतदानच्या काटेकोरपणाबद्दल बोलण्यासोबतच, हनुमान बेनीवाल यांनी गरीब आणि मजुरांसाठीही बाजू मांडली. राजस्थानमध्ये सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेसाठी एक महिना मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली. बेनीवाल म्हणाले की, दलित, आदिवासी आणि ओबीसी समुदायातील लोक गुजरात, दक्षिण भारत आणि महाराष्ट्र सारख्या राज्यात राहतात आणि उदरनिर्वाहासाठी दुसरीकजे राहतात. एसआयआरची अंतिम तारीख ११ तारीख आहे आणि ते कागदपत्रे लवकर गोळा करू शकणार नाहीत. खासदारांनी ही अंतिम मुदत एक महिन्याने वाढवण्याची विनंती केली. ते म्हणाले की, लोकशाही तेव्हाच टिकेल जेव्हा प्रत्येकाला मतदानाचा अधिकार असेल आणि कोणाचेही नाव चुकीच्या पद्धतीने हटवले जाणार नाही.

Web Title: Mp hanuman beniwal demands removal of names of those who did not vote from the voter list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 04:40 PM

Topics:  

  • fraud
  • parliament winter session 2025

संबंधित बातम्या

Vande Mataram : हा भारताच्या पुनर्जन्माचा मंत्र; वंदे मातरमवर राज्यसभेमध्ये अमित शाहांचा आक्रमक पवित्रा
1

Vande Mataram : हा भारताच्या पुनर्जन्माचा मंत्र; वंदे मातरमवर राज्यसभेमध्ये अमित शाहांचा आक्रमक पवित्रा

Vande Mataram वरुन राजकारण करण्याचा प्रयत्न; समाजवादी पार्टीचे अखिलेश यादवांचा भाजप अन् RSS वर हल्ला
2

Vande Mataram वरुन राजकारण करण्याचा प्रयत्न; समाजवादी पार्टीचे अखिलेश यादवांचा भाजप अन् RSS वर हल्ला

Priyanka Gandhi on Vande Mataram: ‘वंदे मातरम’वर चर्चा की राजकारण? प्रियांका गांधींकडून भाजपची पोलखोल
3

Priyanka Gandhi on Vande Mataram: ‘वंदे मातरम’वर चर्चा की राजकारण? प्रियांका गांधींकडून भाजपची पोलखोल

Vande Mataram 150 years:  ‘वंदे मातरम’ माझ्यासाठी खूप प्रेरणादायक;   पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना
4

Vande Mataram 150 years: ‘वंदे मातरम’ माझ्यासाठी खूप प्रेरणादायक; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.