Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: ‘या दिवशी होणार युद्ध…?’ पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी असलेले सर्व संबंध संपुष्टात आणले आहेत, ज्यात सिंधू पाणी कराराचाही समावेश आहे. तथापि, पाकिस्तान या हल्ल्याची जबाबदारी सतत नाकारत आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 29, 2025 | 05:14 PM
भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला; हल्ल्याच्या भीतीने मुस्लिम देशांसमोर केली विनवणी

भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरला; हल्ल्याच्या भीतीने मुस्लिम देशांसमोर केली विनवणी

Follow Us
Close
Follow Us:

Pahalgam Terror Attack:  पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानचे संबंध दिवसेंदिवस बिघडत चालले आहेत. विशेष, हल्ल्यानतंरही पाकिस्तानने सीमेपलीकडून अनेकदा गोळीबार करत शस्त्रसंधी कायद्याचे उल्लंघन केलं आहे. दुसरीकडे पाकिस्तान सरकारमधील मंत्र्यांच्या विधानामुळें पाकिस्तानातील केंद्रीय मंत्र्यांच्या गोटातही घबराटीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. अशातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील बिघडत्या संबंधांवर मोठे विधान केले आहे.

येत्या २-३ दिवसांत काहीतरी मोठ घडणार असल्याचे विधान ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे पाकिस्तामध्येही घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी, ख्वाजा आसिफ यांनी, पाकिस्तान पूर्णपणे सतर्क आहे आणि “आपल्या अस्तित्वाला थेट धोका निर्माण झाल्यास आम्ही थेट अण्वस्त्रांचा वापर करू, असा इशारा आसिफ यांनी दिला होता.

Cabinet Decision : पीक विमा, टोल नाक्यावर सूट, इलेक्ट्रिक वाहन धोरण; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

दरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी युद्धाचे संकेत दिले आहेत. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना ख्वाजा मुहम्मद आसिफ म्हणाले की, “येणारे काही दिवस खूप महत्वाचे असतील. भारतीय सैन्य लवकरच पाकिस्तानवर हल्ला करणार आहे. पाकिस्तान देखील याबद्दल पूर्णपणे सतर्क आहे. चीन आणि सौदी अरेबियासह अनेक आखाती देश दोन्ही देशांमधील सुरू असलेला संघर्ष थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.”

पंतप्रधान मोदींनीही दिला इशारा

ख्वाजा मुहम्मद आसिफ यांच्या या विधानावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. “जम्मू आणि काश्मीरमध्ये निष्पाप पर्यटकांना मारणाऱ्यांना नक्कीच शिक्षा होईल. असे त्यांनी म्हटले आहे.

Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेच्या रात्री करा हळूच झाडूचा उपाय, कायम राहील लक्ष्मीची कृपादृष्टी

पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानशी असलेले सर्व संबंध संपुष्टात आणले आहेत, ज्यात सिंधू पाणी कराराचाही समावेश आहे. तथापि, पाकिस्तान या हल्ल्याची जबाबदारी सतत नाकारत आहे. त्याच क्रमाने, पाकिस्तानने शिमला करार रद्द केला आणि भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले.

Web Title: Pahalgam terror attack will there be a war on this day pakistani defense minister directly revealed the date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका
1

Operation Sindoor: “ते गोळ्या झाडत राहिले अन् आम्ही बिर्याणी…”; जे.पी. नड्डा कडाडले, काँग्रेसवर सडकून टीका

भारताचा मोठा विजय! पाकिस्तानच्या TRF संघटनेवर जगभरातून बंदीची मागणी, UNSC च्या रिपोर्टने पाकिस्तानला धक्का
2

भारताचा मोठा विजय! पाकिस्तानच्या TRF संघटनेवर जगभरातून बंदीची मागणी, UNSC च्या रिपोर्टने पाकिस्तानला धक्का

Operation Sindoor: “कान उघडे ठेवून ऐका…”; राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांनी जयराम रमेश यांना सुनावलं
3

Operation Sindoor: “कान उघडे ठेवून ऐका…”; राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांनी जयराम रमेश यांना सुनावलं

SCO बैठकीत जयशंकर यांनी केली टीका, पाकिस्तानचे सूरच बदलले! परदेशमंत्री इशाक डार म्हणाले, ‘भारत आणि अन्य शेजारी देशांसह…’
4

SCO बैठकीत जयशंकर यांनी केली टीका, पाकिस्तानचे सूरच बदलले! परदेशमंत्री इशाक डार म्हणाले, ‘भारत आणि अन्य शेजारी देशांसह…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.