India' in UN on Pakistan's allegations : भारताने संयुक्तर राष्ट्रात पुन्हा एकदा पाकिस्तानला फटकारले आहे. पुन्हा एकदा पाकिस्तान खोटेपणाचा पर्दाफाश करत दहशतवादाला पाठिंबा थांवण्याचे म्हटले आहे.
मोती राम जाटला भारतातील वेगवेगळ्या शहरांमधून पैसे पाठवले जात होते. दोन वर्षांच्या कालावधीत गुप्तचर माहिती पुरवण्याच्या बदल्यात त्याला नियमितपणे १२,००० रुपये दिले गेले.
Modi-Sharif UN meeting : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत जैश आणि लष्करचे १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.
India Pakistan Relations : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण कायम आहे. पाकिस्तान सतत भारतविरोधी विधान करत आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानच्या अधिकाऱ्याने भारताचा युद्धा पराभव झाला असल्याचे म्हटले आहे.
१९४७ नंतर भारताच्या पंतप्रधानांनी सार्वजनिकपणे सांगितले होते की, उरी हल्ल्यातील दोषींना सोडले जाणार नाही. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि दहशतवादी अड्डे उध्वस्त केले.
Pahalgam terror attack : पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देश हादराला होता. मात्र भारताने या हल्ल्याला जबाबादर असणाऱ्या TRF संघटनेविरोधात कारवाई करत बदला पूर्ण केला आहे. आता TRF संघटनेवर जगभरातूनही बंदी लागू…
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, गेल्या तीन महिन्यांत दक्षिण आशियात अत्यंत चिंताजनक घटना घडल्या आहेत. एस जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानवर टीका केली होती.
आशिष शेलारांसारखे लोक आपल्या मराठीचे मारेकरी आहेत. जो मराठी माणूस आपल्या भाषेसाठी आंदोलन करत आहे, आपल्याच भाषेसाठी आपल्याच लोकांवर आंदोलन करण्याची ज्यांनी वेळ आणली ते भाजपवाले त्यांची तुलना अतिरेक्यांशी करत…
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर सध्या अमेरिकेच्या चार दिवसीय दौऱ्यावर असून, त्याच दरम्यान क्वाड (QUAD) परिषदेच्या निमित्ताने त्यांनी पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे.
India Quad Relations : 22 एप्रिल 2025 ला पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर, नुकतीच वॉशिंग्टनमध्ये QUAD ची बैठक पार पडली आहे. पाहा यात काय…
Pahalgam terror attack : पहलगाम हल्लाप्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. 22 एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणात एनआयएने मोठा खुलासा केला आहे.
Pahalgam Terror Attack news : एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे दहशतवाद्यांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या हल्ल्याबाबत आणखी एक मोठा खुलासा करण्यात…
पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्ताधील 9 पेक्षा जास्त दहशतवादी अड्डे उध्वस्त केले.
Union Cabinet Minister Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार आहे. यामध्ये सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील कामगिरीच्या प्रचारासाठी एक चौकट तयार केली जाणार आहे.
पाकिस्तानमधील पंजाब विधानसभेचे अध्यक्ष लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सैफुल्लाह कसुरी याचे समर्थन करताना दिसले आहेत. यादरम्यान सैफुल्लाहने एका जाहीर सभेला संबोधित केले असल्याचेही समोर आले आहे
भारताविषयी विष ओकण्याचे काम करणाऱ्या शाहिद आफ्रिदीचे भारतातील केरळच्या एका समुदायाने दुबईमध्ये भव्य स्वागत केले आहे. त्याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.