Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतरसुद्धा सेबीची कारवाई सुरू राहणार; SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांनी नेमके सांगितले कारण?

  • By युवराज भगत
Updated On: Nov 16, 2023 | 05:06 PM
SEBI Madhabi Puri Buch say

SEBI Madhabi Puri Buch say

Follow Us
Close
Follow Us:
Subrata Roy : सहाराचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्या निधनानंतर सेबीने सहारा समूहाविरुद्ध खटला सुरूच ठेवला जाणार असल्याचे सांगितले आहे. FICCI कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच म्हणाल्या की सेबीसाठी, हे प्रकरण संस्थेबद्दल आहे आणि कोणीही जिवंत असो वा नसो तरीही तो खटला चालूच राहणार आहे. सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांचे मंगळवारी निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते.
काय आहे प्रकरण?
30 सप्टेंबर 2009 रोजी सहारा ग्रुपची कंपनी प्राइम सिटीने आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी दाखल केला होता. DRHP विश्लेषणामध्ये, SEBI ला रिअल इस्टेट आणि गृहनिर्माण कंपन्यांच्या निधी उभारणी प्रक्रियेत त्रुटी आढळल्या.
सेबीकडे सहाराविरोधात तक्रारी आल्या
25 डिसेंबर 2009 आणि जानेवारी 2010 रोजी सेबीला दोन्ही कंपन्या कर्ज रोख्यांद्वारे पैसे उभारत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या कर्ज रोख्यातून कंपनी भांडवल उभारते आणि त्या बदल्यात कंपनी गुंतवणूकदाराला परिपक्वता होईपर्यंत व्याज देते.
लोकांकडून 24,000 कोटी रुपये उभे केले
कंपनीने रोख्यांद्वारे 2-2.5 कोटी लोकांकडून 24,000 कोटी रुपये उभे केल्याचे सेबीला समजले. सेबीने विचारले की सहाराने बाँड जारी करण्याची परवानगी का घेतली नाही? हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आणि 2012 मध्ये, न्यायालयाने सहाराला गुंतवणूकदारांचे तपशील सेबीला देण्यास आणि 15% व्याजासह पैसे परत करण्यास सांगितले.
आजपर्यंत खटला सुरू आहे
2013 मध्ये, सहाराने कागदपत्रांनी भरलेले 127 ट्रक सेबीकडे पाठवले. त्यामुळे मुंबईच्या बाहेरील भागात वाहतूक कोंडी झाली होती. 28 फेब्रुवारी 2014 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुब्रत रॉय यांना 24,400 कोटी रुपये गुंतवणूकदारांना परत करण्यास सांगितले होते. तेव्हापासून आजतागायत हे प्रकरण सुरू आहे.

Web Title: Sebis action will continue even after subroto roys death sebi chairperson madhabi puri buch said exactly reason nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2023 | 05:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.