Jai Moondra finding Job Linkedin Profile Viral: आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जय मुंद्राने भारताविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्याला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले, त्यानंतर त्याचे लिंक्डइन प्रोफाइल व्हायरल होत आहे.
भारताचे अनेक फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले, श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाचा कर्णधार असून, त्याच्या नेतृत्वाखाली ही पहिलीच सिरिज खेळवण्यात आली होती.
45 वर्षांचे हेनरिक मलान हे 2027 पर्यन्त आयर्लंडचे हेड कोच असणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2022 मध्ये मलान यांची नियुक्ती करण्यात आली होती.
India Lost Points in ICC Ranking After Defeat by Ireland by 2-0: आयर्लंडविरुद्धच्या पराभवानंतर, भारतीय संघाच्या आयसीसी क्रमवारीतही घसरण झाली आहे. संघ पहिल्या क्रमांकावर कायम असला तरी, भारत आणि इंग्लंड…
आयर्लंडकडून भारताचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने ही लज्जास्पद कामगिरी केल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली आहे.
पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकते असे वाटले होते. मात्र त्यांना इंटरनॅशनल डेब्यू करण्याची संधी देण्यात आली नाही.
Ireland beat India shreyas iyer leadership unbeaten in 16 consecutive series: टीम इंडियाला आयर्लंडविरुद्ध मालिकेत २-० ने पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे त्यांच्या १६ अपारजित मालिकेचा विजयी रथ थांबला.
भारतासाठी हा पराभव अनपेक्षित असला तरी परिस्थितीचा, कठोर वास्तवाचा धडा देणारा होता. भारतीय फलंदाजांना आयपीएलच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीची सवय झाली आहे.
प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने ८ गडी गमावून १५४ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात आयर्लंडविरुद्ध मालिका गमावण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे.
IND vs IRE 2nd T20 First inning Live: भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फंलदाजीसाठी आलेल्या आयर्लंडने टीम इंडियाला १५५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
IND vs IRE 2nd T20 Toss : भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा टी- २० सामना थोड्याच वेळात बेलफास्टमध्ये खेळला जाणार आहे. त्याआधी दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.
IND vs IRE 2nd T20 Belfast Pitch Report and Playing 11: भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा टी- २० सामना आज बेलफास्टमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज…
भारत अन् आयर्लंडच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला पहिल्याच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. वैभव सूर्यवंशीला संघात स्थान न दिल्याने चाहते नाराज झाले आहेत.
श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत होता. मात्र त्याच्या नेतृत्वात भारताला परभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर अनेक रील्स, मीम्स व्हायरल होत आहेत.
आयर्लंडविरुद्ध भारतीय फलंदाज शिवम दुबेने टी 20 फॉर्मटमधील आपले 1000 रन्स पूर्ण केले आहेत. कालच्या सामन्यात 9 रन्स करताच शिवम दुबे हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
टीम इंडिया आयर्लंडविरुद्धचा पहिला टी२० सामना ३४ धावांनी हरली. संजू सॅमसन अवघ्या ५ धावांवर बाद झाला. सुरुवातीच्या जोडीपैकी फक्त अभिषेक शर्माने चांगली कामगिरी केली होती.
क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात भारताला आयर्लंडकडून पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला आहे. आयर्लंडने दोन वेळच्या विश्वविजेत्या भारतीय संघाला ३४ धावांनी पराभूत करून इतिहास रचला.
आयर्लंडने भारताला 183 रन्सचे टार्गेट दिले होते. भारताकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने डावाची सुरुवात केली होती. मात्र संजू सॅमसन आजच्या सामन्यात साजेशी खेळी करू शकला नाही.
आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जय मुंद्राने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनची विकेट काढली. राजस्थानच्या टोंक येथे जन्मलेल्या जयने आयर्लंडच्या संघातून पदार्पण केले
वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी भारत विरुद्ध आयर्लंड टी-२० मालिकेची आतुरतेने वाट पाहिली जात होती. पदार्पण न झाल्याने मायकल वॉनने संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.