Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोदी सरकारने नऊ वर्षात नऊ सरकार पाडली; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

  • By युवराज भगत
Updated On: Aug 08, 2023 | 09:05 PM
मोदी सरकारने नऊ वर्षात नऊ सरकार पाडली; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचारावरून मोदी सरकारविरोधात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर भाषणे ठोकून विरोधकांनी संसद दणाणून सोडली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यापासून खासदार सुप्रिया सुळे, अरविंद सावंत या सर्वांनी मोदी-शाहांच्या कारभाराचे लक्तरे काढली. त्यावर भाजपच्या खासदारांनीही विरोधकांचे हल्ले त्यांच्याच भाषेत परतावून लावले.

संसदेत सत्ताधारी-विरोधक चांगलेच भिडले
परिणामी संसदेत सत्ताधारी-विरोधक चांगलेच भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपची कोंडी करत प्रश्नांची सरबत्ती केली. त्याचवेळी मंत्री आणि सत्ताधारी पक्षाची भाषा ही हे सरकार अत्यंत अहंकारी असल्याचे दिसत आहे, असा घणाघात सुळेंनी मोदी सरकारवर केला.

अविश्वास प्रस्तासंदर्भात सभागृहात चर्चा
विरोधकांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून लोकसभेत आणलेल्या अविश्वास प्रस्तासंदर्भात सभागृहात चर्चा झाली. यावर सत्ताधारी खासदारांनीही आपली भूमिका मांडली. यामध्ये अमरावतीच्या खासदार नवणीत राणा या देखील विरोधकांना भिडल्याचे पाहायला मिळाल्या. तर दुसरीकडे मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत नऊ सरकारं पाडली आहेत, असा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकारला सुनावले.

या राज्यात सरकारे पाडली
अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश आणि पुडुचेरी या राज्यातील सरकारं पाडल्याचे सांगून सरकारवर घणाघात केला. तसेच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी करत मणिपूरच्या परिस्थितीमध्ये सरकार इतके असंवेदनशील कसे वागू शकते, असा सवाल देखील त्यांनी सरकारला विचारला

Web Title: Supriya sule attack on bjp she said modi government brought down nine governments in nine years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2023 | 09:05 PM

Topics:  

  • Violence in Manipur

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.