Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tejashwi Yadav : ‘जावई झाले आता मेहुणे, पत्नी आयोग स्थापन करा’; तेजस्वींचा CM नितीश कुमारांना टोला

बिहार सरकारने नुकताच विविध आयोग आणि मंडळांची स्थापना केली. या आयोगांवर आणि मंडळांवर सत्ताधाऱ्यांचे जमाई, मेहुणे आणि पत्नींना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 17, 2025 | 05:23 PM
'जावई झाले आता मेहुणे, पत्नी आयोग स्थापन करा'; तेजस्वींचा CM नितीश कुमारांना टोला

'जावई झाले आता मेहुणे, पत्नी आयोग स्थापन करा'; तेजस्वींचा CM नितीश कुमारांना टोला

Follow Us
Close
Follow Us:

बिहारच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसं बिहारचं राजकारणही तापू लागलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. बिहार सरकारने नुकताच विविध आयोग आणि मंडळांची स्थापना केली. या आयोगांवर आणि मंडळांवर सत्ताधाऱ्यांचे जमाई, मेहुणे आणि पत्नींना महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यावरून आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनीही मुख्यमंत्री नितीश कुमारांवर टीका केली आहे. जावई झाले आता मेहुणा आणि पत्नी आयोग स्थापन करा, असा टोला त्यांनी लगावला आहे.

PM Modi : PM मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओस III’ ने सन्मानित

तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, राज्य सरकारने अलीकडेच स्थापन केलेल्या आयोग आणि मंडळांमध्ये नियम आणि निष्पक्षता बाजूला ठेवून फक्त सत्ताधारी नेते आणि अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची नियुक्ती केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी आधी ‘जमाई आयोग’ स्थापन केला, आता असं दिसतं की ‘जिजा आयोग’ आणि ‘पत्नी आयोग’ देखील स्थापन केल्याचा आरोप त्यांनी केला.

राजद नेते तेजस्वी यादव यांनी त्यांच्या सोशल मीडियावर सरकारवर टीका करताना म्हटले आहे की, जमाई आयोग स्थापन केल्यानंतर आता पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही ‘जिजा आयोग’ स्थापन करावा. केंद्रीय मंत्र्यांचे मेहुणे, बिहार सरकारच्या मंत्र्यांचे मेहुणे, खासदाराचे पती इत्यादी अनेकांना दरमहा २,६०,००० लाख रुपये पगार मिळवण्यासाठी कमिशनमध्ये भरले जात आहेत. चिराग पासवान यांचे मेहुणे बनले आहेत. संतोष मांझी यांचे मेहुणे बनले आहेत, एका खासदाराचे पती बनले आहेत, आता किमान मेहररू आयोग तरी करा, असा टोला लगावताना त्यांनी सरकारवर घराणेशाही आणि नातेवाईकांना पदे वाटण्याचा आरोप केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी आता ‘जमाई आयोग’ स्थापन करावा, जेणेकरून ‘विशेष जमात’मधील सर्व लोकांना औपचारिक स्थान मिळेल. मुख्यमंत्री नितीश कुमार आता सरकार चालवत नाहीत, तर ‘बेशुद्धावस्थेत’ आहेत. बिहारची खरी कमान मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव दीपक कुमार यांच्या हातात आहे. त्यांचा उल्लेख त्यांनी ‘डीके बॉस’ असा केला आहे.

माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; अमित शहा राहणार उपस्थित

काह आहे संपूर्ण प्रकरण?

आयोग आणि मंडळांवरील नियुक्तीवरून बिहारचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. सत्ताधारी नेत्यांच्या नातेवाईकांना आणि अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आलं आहे. या मुद्द्यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी नितीश सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तेजस्वी यादव यांनी आरोप केला आहे की नुकताच स्थापन झालेला आयोग आणि मंडळांमध्ये निष्पक्षतेकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. या संस्थांमध्ये फक्त अशा लोकांनाच स्थान दिले जात आहे जे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे आणि अधिकाऱ्यांचे जवळचे किंवा त्यांचे नातेवाईक आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: Tejashwi yadav attack on cm nitish kumar on jami aayog bihar politics latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • Bihar Election
  • Nitish Kumar
  • Tejaswi Yadav

संबंधित बातम्या

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
1

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

Bihar Election 2025 : १०० रुपये परीक्षा शुल्क, उद्योगांना अनुदान; गांधी मैदानातून नितीश कुमार यांच्या ४ मोठ्या घोषणा
2

Bihar Election 2025 : १०० रुपये परीक्षा शुल्क, उद्योगांना अनुदान; गांधी मैदानातून नितीश कुमार यांच्या ४ मोठ्या घोषणा

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन ओळखपत्रं,आयोगाचा अजब कारभार
3

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन ओळखपत्रं,आयोगाचा अजब कारभार

निवडणूक आयोगावर प्रश्न की भाजपशी लढण्याची रणनीती, बिहार निवडणुकीपूर्वी इंडिया अलायन्सची काय स्थिती? वाचा एका क्लिवर
4

निवडणूक आयोगावर प्रश्न की भाजपशी लढण्याची रणनीती, बिहार निवडणुकीपूर्वी इंडिया अलायन्सची काय स्थिती? वाचा एका क्लिवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.