पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू सुमारे १०३ जागांवर निवडणूक लढवणार आहे, परंतु याची औपचारिक घोषणा एनडीएचे शीर्ष नेते योग्य वेळी करतील.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. 14 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
बिहार नेहमीच आपल्या राष्ट्रीय राजकारणाची प्रयोगशाळा राहिली आहे. या निवडणुकीत भाजप-जेडीयू एनडीएचा सामना काँग्रेस-राजद युतीशी होईल. यावेळी पीके यांचा पक्षही निवडणुकीच्या रिंगणात असेल.
केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. तर १४ नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे.
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के करण्यात आला आणि विद्यार्थ्यांसाठी तीन अब्ज रुपयांच्या शिष्यवृत्तींना मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी 'मुख्यमंत्री महिला रोजगार योजने' अंतर्गत एकूण ₹२,५०० कोटींचे वाटप केले. मुख्यमंत्र्यांनी २५ लाख महिला लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये वर्ग केले.
बिहारमध्ये महिला रोजगार योजनेअंतर्गत प्रति महिला १०,००० रुपये देणे हा गेम चेंजर ठरेल आणि काँग्रेसच्या मत चोरीच्या आरोपाला पराभूत करण्यास मदत करेल असे भाजपला वाटते.
Bihar Opinion Poll: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काही महिने शिल्लक असताना, सर्व पक्षांनी प्रचारात पूर्ण ताकद लावली आहे. विविध सर्वेक्षण संस्थांनी आपले आकडे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
महिला-केंद्रित योजनांनी बिहारमध्ये नेहमीच राजकीय फायदे दिले आहेत. २०१० मध्ये शालेय मुलींसाठी सायकल योजना आणि ५०% महिला आरक्षणामुळे नितीश यांना विजय मिळाला,
यंदाच्या निवडणुकीत देखील असदुद्दीन ओवैसी विधानसभेच्या किती जागा लढवतात आणि जिंकतात आणि त्यामुळे बिहारच्या राजकारणात काही उलथापालथ होणार का हे पहावे लागेल.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडने 115 आणि भाजपने 110 जागांवर उमेदवार उभे केले होते.
Bihar Election 2025 News : मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी घोषणा केली की, बिहारच्या विद्यार्थ्यांना आता विद्यार्थी क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत ४ लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज व्याजाशिवाय दिले जाईल.
महाआघाडीत विविध पक्षांनी केलेल्या जागांच्या दाव्यांमुळे परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. वीआयपी पक्षाचे प्रमुख मुकेश साहनी यांनी ५० जागा आणि उपमुख्यमंत्री पदाची मागणी करून चर्चेला नवा वळण दिला आहे.
Bihar Election 2025 News : बिहार निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अंगणवाडी सेविका आणि सहाय्यकांसाठी मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा कोणती आहे जाणून घेऊया...
पटना येथील गांधी मैदानात स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात भाषण करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेसाठी ४ मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये परीक्षा शुल्क १०० रुपये कमी करणे उद्योगांसाठी समावेश आहे.
बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणीचा घोळ चर्चेत असतांनाच विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन मतदारसंघातले दोन मतदार ओळखपत्रं उजेडात आणून भाजपवर मोठा बॉम्बगोळा टाकला आहे.
नितीश कुमार यांना त्यांच्या तब्येतीवरून विश्रांती घेण्याच सल्ला दिला जात असताना त्यांचा मुलगा निशांत कुमार यांचे पोस्टर्स पटना शहरात झळकले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
बिहारमधील शिक्षक भरतीमध्ये आता बिहारमधील रहिवाशांना प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाला संबंधित नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून यासाठी आंदोलन सुरू आहे.