बिहारमध्ये महिला मतदारांसाठी मोठी आश्वासने देण्यात आली, परंतु विधानसभा निवडणुकीत फक्त ८-१६% महिलांनाच तिकीट मिळाले. निष्पक्ष प्रतिनिधित्व हे स्वप्न राहिले आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना जातीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. बिहारमध्ये नेहमी जातीय समीकरणे पाहिली जातात. यावेळी देखील मुख्यमंत्री पदासाठी याचा विचार केला जाणार आहे.
अखिलेश सिंह उद्या संध्याकाळी लालू प्रसाद यादव यांची भेट घेऊन या मुद्द्यांवर चर्चा करणार आहे. तसेच, महाआघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित सोडवणार असल्याची माहिती आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. 14 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
Bihar Elections 2025 : राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेत सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही घोषणा महत्त्वाची मानली जात आहे.
बिहारमध्ये, भाजपने आगामी निवडणुकांसाठी नित्यानंद राय यांना निवडणूक प्रचार समितीचे संयोजक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तेजस्वी यादव यांच्या यादव मतपेढीला आव्हान देणे हे उद्दिष्ट आहे.
बिहारमध्ये मतदारयाद्यांच्या पुनर्पडताळणीचा घोळ चर्चेत असतांनाच विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन मतदारसंघातले दोन मतदार ओळखपत्रं उजेडात आणून भाजपवर मोठा बॉम्बगोळा टाकला आहे.
सध्या बिहारचं राजकारण तापलं आहे. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांना हिंमत असेल तर निवडणुकांवर बहिष्कार टाकून दाखवा, असं…
राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी निवडणूक बहिष्काराच्या पर्यायावरही विचार केला जाऊ शकतो, असा थेट इशारा दिला आहे, त्यामुळे देशात खळबळ माजली आहे.
जे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्यासोबत झालं. जे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालं, तेच बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत होणार आहे, असा खळबळजनक दावा आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतायेत. तेजस्वी यादव यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत असून या दौऱ्यांदरम्यान त्यांनी अनेकवेळा माध्यमांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेवरून राज्यात राजकीय वादंग उठलं आहे. विरोधी पक्षांनी या प्रक्रियेला जोरदार विरोध दर्शवला आहे.
आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांनी बिहारमधील मतदार यादीत फेरफार करण्यास विरोध दर्शवला आहे.
बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांचे वातावरण तापू लागलं आहे. या वातावरणात विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केंद्र सरकार आणि बिहार सरकारवर गंभीर आरोप…
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या राजकीय घडामोडींमध्ये काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी महाआघाडीतील CM पदासंदर्भातील गोंधळाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे.