पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा शुभारंभ करणार आहेत. या योजनेअंतर्गत, राज्यातील 7.5 दशलक्ष महिलांच्या बँक खात्यात 10000 रुपये थेट हस्तांतरित केले जातील.
राहुल गांधी आणि भाजप दोघांच्याही निवडणूक मुद्द्यांना नकार देत ते म्हणाले की निवडणूक प्रचारात मत चोरी आणि घुसखोरीसारख्या मुद्द्यांवर नव्हे तर बिहारच्या ज्वलंत समस्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेडने 115 आणि भाजपने 110 जागांवर उमेदवार उभे केले होते.
बगाहा येथील जेडीयूचे प्रदेश सरचिटणीस डॉ. अभिषेक कुमार मिश्रा यांनी आरजेडीमध्ये प्रवेश केला. आरजेडीचे प्रदेशाध्यक्ष मंगणी लाल मंडल यांनी त्यांना पक्षात प्रवेश दिला, निवडणुकीपूर्वी नीतिशकुमारांना झटका
पटनामधील कॉंग्रेस कार्यालयामध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यावर आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मत चोरी हा संविधानावर हल्ला आहे. हा हिंदुस्थानच्या आत्म्यावर हल्ला आहे. मतांची चोरी हा भारतमातेवर हल्ला आहे. या लढाईत काँग्रेस आणि विरोधी पक्ष मागे हटणार नाहीत. आम्ही नरेंद्र मोदी किंवा…
Bihar Election: बिहार निवडणुकीपूर्वी इंडिया अलायन्सने निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मतदार यादीत छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगावर प्रश्न की भाजपशी लढण्याची रणनीती?
नितीश कुमार यांना त्यांच्या तब्येतीवरून विश्रांती घेण्याच सल्ला दिला जात असताना त्यांचा मुलगा निशांत कुमार यांचे पोस्टर्स पटना शहरात झळकले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
मतदार ओळखपत्र म्हणजेच EPIC कार्डवरून बिहारमध्ये सध्या गोंधळ सुरू आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांनी त्यांच्याकडे दोन ओळखपत्र असल्याच्या आरोपांचं खंडण केलं असून चूक दुसऱ्याचीच असल्याच म्हटलं…
लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यादव यांनी व्हीव्हीआयपी पक्षासोबत युती केली असून बिहार विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरजेडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
बिहारमधील शिक्षक भरतीमध्ये आता बिहारमधील रहिवाशांना प्राधान्य दिलं जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाला संबंधित नियमांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून यासाठी आंदोलन सुरू आहे.
भाजपने नितीश कुमार यांना कधीही मनापासून मुख्यमंत्री म्हणून मान्य केलेलं नाही. त्यामुळे भाजप नितीश कुमार यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणार नाही, अशी खात्री असल्याचा दावा पप्पू यादव यांनी केला आहे.
हुल गांधी बिहारमध्ये दलित मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतानाच मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसमध्ये दीर्घकाळ राहिलेले आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक राम डेडीयुमध्ये प्रवेश करणार आहेत.
राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. येत्या ५ ऑगस्ट रोजी बेंगळुरूमध्ये सर्व पुरावे सादर करणार आहे, त्यानंतर आयोगाला तोंड लपवायलाही जागा राहणार नाही, असा गंभीर इशारा दिला…
बिहार सरकारने एक मोठा निर्णय घेण्यात आला असून ज्याचा लाखो कामगारांना थेट फायदा होणार आहे. मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत काम करणारे स्वयंपाकी, रक्षारक्षक आणि शारीरिक शिक्षण आणि आरोग्य प्रशिक्षकांचे मानधन दुप्पट…
बिहारमध्ये निवडणूक आयोगाने राबवलेल्या मतदार यादी फेरपडताळणीत लाखो बोगस नावं आढळून आली. अंदाजे ६५ लाख नावं मतदार यादीतून वगळण्यात आली. मात्र याचा फायदा नक्की कोणाला फायदा होणार याची चर्चा सध्या…
बिहार मतदार यादी विशेष फेरपडताळी (SIR) मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला असून एकूण ७.२४ कोटी मतदारांची नोंद झाली आहे, तर सुमारे ६५ लाख मतदारांची नावे यादीतून वगळण्यात…
सध्या बिहारचं राजकारण तापलं आहे. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांना हिंमत असेल तर निवडणुकांवर बहिष्कार टाकून दाखवा, असं…