Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Murshidabad Violence: मुर्शिदाबादमधील पीडितांची राज्यपालांनी घेतली भेट; ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार?

पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी मुर्शिदाबादचा दौरा केला. मानवाधिकार आयोग आणि राज्यपालांनी पीडित कुटुंबाच्या भेटी देखील घेतल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 19, 2025 | 05:22 PM
Murshidabad Violence: मुर्शिदाबादमधील पीडितांची राज्यपालांनी घेतली भेट; ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढणार?
Follow Us
Close
Follow Us:

पश्चिम बंगाल: नुकतेच संदेचे अधिवेशन पार पडले. हे अधिवेशन वादळी ठरले. कारण या अधिवेशनात वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. हे विधेयक लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. मात्र या कायद्याला पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहेत. मुर्शिदाबाद येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला आहे.  दरम्यान पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी आणि मानवाधिकार आयोगाने आज हिंसाग्रस्त भागाला भेट दिली.

पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी मुर्शिदाबादचा दौरा केला. मानवाधिकार आयोग आणि राज्यपालांनी पीडित कुटुंबाच्या भेटी देखील घेतल्या. पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राज्यपाल काय म्हणाले ते जाणून घेऊयात. ‘येथील पीडित कुटुंबांना सुरक्षेची खात्री हवी आहे. अर्थातच त्यांच्या काही इतर मागण्या किंवा सूचना देखील आहेत. या सर्वांचा विचार केला जाईल.”

राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस, राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबाद दौऱ्यानंतर, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण ते सर्वजण केंद्र सरकारला हिंसाचाराशी संबंधित अहवाल पाठवतील.

वक्फ कायद्यावरून बंगाल पेटलं

मुर्शिदाबाद येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाला पाचारण करण्यात आले आहे.

मुर्शिदाबाद येथे होणाऱ्या हिंसाचारावर केंद्र आणि राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. हिंसाचाराचे लोण आणखी पसरू नये यासाठी मुर्शिदाबाद आणि अन्य काही जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १५० लोकांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सिव्ही आनंद बोस व राजभवनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

West Bengal Violence: वक्फ कायद्यावरून बंगाल पेटलं; हिंदू कुटुंबे…; हिंसाचार रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

मुर्शिदाबादमध्ये केंद्र सरकारने बीएसएफच्या जवळपास ९ तुकड्या तैनात केल्या आहेत. वेळ पडल्यास या ठिकाणी सीआरपीरफ आणि आरपीएफ दल सुद्धा तैनात केले जाऊ शकते. केंद्र सरकार त्या ठिकाणी संकटात साडपलेल्या लोकांना मदत करत आहे. पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद जिल्ह्यात उमरपूर-बानिपूर परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. पोलिसांची वाहने पेटवली गेली आहेत. राष्ट्रीय महामार्ग देखील जाम केला गेला आहे. पोलिसांच्या वाहनाला आग लावल्याने येथे सध्या तानावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

 

Web Title: West bengal governor anand bose visit murshidabad violence about waqf bill protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2025 | 04:53 PM

Topics:  

  • Mamta Banarjee
  • Murshidabad
  • waqf Act

संबंधित बातम्या

BJP on West Bengal:  ही शेवटची लढाई! बंगालबाहेरील बंगाली मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, कशी आहे भाजपची रणनीती?
1

BJP on West Bengal: ही शेवटची लढाई! बंगालबाहेरील बंगाली मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न, कशी आहे भाजपची रणनीती?

वक्फ बोर्डच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची सुनावणी; सुकोच्या हस्तक्षेपावर लावला लगाम
2

वक्फ बोर्डच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची सुनावणी; सुकोच्या हस्तक्षेपावर लावला लगाम

SIR साठी बंगाल तयार नाही, 2 वर्षांनंतर या; ममता बॅनर्जी सरकारचं निवडणूक आयोगाला उत्तर
3

SIR साठी बंगाल तयार नाही, 2 वर्षांनंतर या; ममता बॅनर्जी सरकारचं निवडणूक आयोगाला उत्तर

ममता बॅनर्जींच्या तृणमूलमधील वाद चव्हाट्यावर; कल्याण बॅनर्जींनी दिला पदाचा राजीनामा
4

ममता बॅनर्जींच्या तृणमूलमधील वाद चव्हाट्यावर; कल्याण बॅनर्जींनी दिला पदाचा राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.