पश्चिम बंगाल एसआयआरसाठी अद्याप तयार नाही. दोन वर्षांचा कालावधी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोग बिहारनंतर आता बंगालमध्येही ही प्रक्रिया राबवण्याची शक्यता आहे.
तृणमूल कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेतील मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांना आपल्यावर सर्व खापर फोडण्यात आल्याचा आरोप केला आहे.
विधानसभा निवडणुकीत, मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, ज्यांना दीदी म्हणून ओळखले जाते, त्यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोणताची रस्ता सोडला नाही.
काश्मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्यांच्या नवीन चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा नवीन चित्रपट बंगाल फाइल्स हा राज्यातील जातीय हिंसाचार आणि इतर घटनांवर आधारित आहे.
पश्चिम बंगाल सरकारने गुंडांना मोकळं रान दिलं आहे. पोलिस फक्त तमाशा पाहत आहेत. न्यायालयाला प्रत्येक प्रकरणात हस्तक्षेप करावा लागतो, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम ममता बॅनर्जी सरकारवर केला आहे.
केंद्र सरकारकडून ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभरामध्ये पोहचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ स्थापन केले. मात्र यासाठी तृणमूल कॉंग्रेस खासदार युसुफ पठानने नकार दिला आहे.
पश्चिम बंगालच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 25 टक्के महागाई भत्ता (डीए) देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी मुर्शिदाबाद येथे सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या काही भागात हिंसाचार घडत आहे. यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारविरुद्ध भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे.
पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरतीमध्ये घोटाळा झाला आहे. या उमेदवारांच्या उत्तरपत्रिका देखील नष्ट झाल्या आहेत. यामुळे सुप्रीम कोर्टाने ममता बॅनर्जी यांना धक्का दिला आहे.
देशात होणा-या घुसखोरांसाठी बंगालमधील तृणमूल सरकार आणि आसाममधील पूर्वीचे काँग्रेस सरकार दोषी आहेत. ममता सरकारवर घुसखोरीला प्रोत्साहन दिल्याचा विरोधकांकडून आरोप होत आहे.
प्रयागराजमध्ये १४४ वर्षांनंतर महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. कोट्यवधी भाविकांनी गंगेत स्नान केलं आहे. मात्र अलिकडे चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या असून काही भाविकांना यात प्राण गमवावे लागले आहेत.
२०११ मध्ये, ममता बॅनर्जी ३४ वर्षांचे डावे सरकार काढून सत्तेवर आल्या. आता, भाजप असा दावा करण्याचा प्रयत्न करत आहे की ममता सरकारनेही त्याच मार्गावर पाऊल ठेवले आहे. भाजपची काय असणार…
दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपाचा विजय झाला असून आपचा सुफडा साफ झाला आहे. यामुळे भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.
देशाला हादरवून टाकणाऱ्या या घटनेनंतर जवळपास 162 दिवसांनी न्यायालयाने आरोपी संजय रॉयला दोषी घोषित करण्यात आले. सियालदाह न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे 1 कोटी रुपयांची संपत्ती आणि 46 लाख रुपयांचे दायित्व आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांच्याकडे 1 कोटी रुपयांची संपत्ती असून दायित्वे शून्य आहेत.
पश्चिम बंगाल राज्यामध्ये १२ हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे योजिले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्णत्वास येणार आहे. उमेदवारांना तीन ते सहा महिन्यांची ट्रेनिंग देण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री…
या वादळामुळे राज्याच्या उत्तरेकडील भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली, शेकडो झाडे आणि विजेचे खांब तुटून जमिनीवर आले. अनेक भागात वीजपुरवठा खंडित झाला असून अनेक रस्तेही…