सध्या राजधानी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटवरील चर्चेला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी जीएसटी कराबाबत देखील भाष्य केले आहे.
या कारवाईच्या माध्यमातून हा बेकायदेशीर कोळसा खाण व्यवसाय केवळ पश्चिम बंगालपुरता मर्यादित नाही तर झारखंड कोळसा सिंडिकेटशी खोलवर जोडलेला असल्याचे निदर्शनास आले आहे.
Indian Politics: पश्चिम बंगालमध्ये लवकरकच विधानसभा निवडणूक होणार आहे. या वर्षा अखेरीस किंवा वर्षाच्या मध्यात विधानसभा निवडणुकीची निवडणूक आयोग घोषणा करण्याची शक्यता आहे.
Devendra Fadnavis: अपघातात प्राण गमावलेल्या नेत्याच्या मृत्यूवरही असे क्षुल्लक राजकारण केले जात आहे हे अत्यंत दुःखद आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः स्पष्टपणे सांगितले आहे की हा एक अपघात…
मिथुन चक्रवर्ती यांनी बीरभूममधील सभेत ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. ममता सरकार बंगालचे रूपांतर 'पश्चिम बांगलादेशात' करत असल्याचा आरोप करत त्यांनी घुसखोरी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून दीदींना घेरले.
ईडीने पश्चिम बंगाल सरकारवर आणि खुद्द मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर पुरावे नेल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर ईडीने हायकोर्टात धाव घेतली होती.
वीन वर्ष सुरू झाले आहे. या वर्षात अनेक राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. वर्षाअखेरीस पश्चिम बंगालमध्ये देखील विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्यात महत्वाची लढाई असणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये विकासाची लाट येईल. कारण गेली 15 वर्षे येथील नागरिक तृणमूल कॉँग्रेसच्या सत्तेत भीतीमध्ये जगत आहेत, असे अमित शहा म्हणाले.
पश्चिम बंगाल राज्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने एसआयआर प्रक्रिया सुरू केली आहे. यावरून राजकारण तापले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे.
टीएमसी आमदार हुमायून कबीर यांनी बाबरी मशीदच्या पायाभरणीची सुरुवात करण्याचा निर्धार केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे ममता बॅनर्जींनी त्यांना पक्षातून बाहेर काढले आहे.
BJP News: भाजपने सर्व निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असल्याचे समजते आहे. मात्र यंदा भाजप पश्चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार यात शंका नाही.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्यसभा सचिवाललयाने काढलेल्या नियमावरून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार तोफ डागली आहे.
TMC Vs BJP: ममता बॅनर्जी यांना हेलिकॉप्टरने प्रवास करायचा होता. मात्र त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे अचानक समजले. हा माझ्याविरुद्धचा कट असल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
भाजपशी लढण्याची खरी क्षमता तृणमूल काँग्रेसमध्ये आहे असे वाटते. काँग्रेस फक्त मते कापेल, काँग्रेसचा विश्वास आहे केवळ एकजूट विरोधी पक्षच भाजपला रोखू शकेल. दोन्ही पक्षांमध्ये तडजोडीची शक्यता कमी दिसते.
Mamata Banerjee on Durgapur Gangrape: रविवारी, १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सार्वजनिकरित्या वादग्रस्त टिप्पणी करताना, "मुलींना रात्रीच्या वेळी बाहेर पडू देऊ नये," असे विधान केले.
पश्चिम बंगाल एसआयआरसाठी अद्याप तयार नाही. दोन वर्षांचा कालावधी द्या, अशी मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोग बिहारनंतर आता बंगालमध्येही ही प्रक्रिया राबवण्याची शक्यता आहे.
तृणमूल कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेतील मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांना आपल्यावर सर्व खापर फोडण्यात आल्याचा आरोप केला आहे.