Suvendu Adhikari News: पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या रूपाने भाजपला पहिला मुख्यमंत्री मिळाला आहे. जाणून घ्या सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींची साथ का सोडली आणि त्यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाचे टप्पे.
पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले आहे. 2026 जागा मिळवून भाजप पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
बंगालमधील न्युटाऊनसह राज्यातील अनेक भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. हावडा येथील जगतबल्लभपूरमधील टीएमसी कार्यालयातला आग लावण्यात आली.
ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. आमच्या तृणमूल काँग्रेसे “नैतिक विजय” मिळवला असून राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
काँग्रेसलाही पश्चिम बंगालमध्ये दोन जागा जिंकण्यात यश आले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर आता पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता लागली आहे.
पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था हा एक प्रमुख मुद्दा राहिला आहे. गेल्या काही वर्षांपासून, विरोधकांनी राज्यातील हिंसाचार, राजकीय संघर्ष आणि गुन्हेगारीवरून सरकारवर सातत्याने टीका केली.
Mamata Banerjee News भवानीपूरच्या मतमोजणी केंद्रावर एकच गोंधळ उडाला आहे. TMC च्या एका प्रतिनिधीला मारहाण करण्यात आल्याचे आरोप समोर आले आहेत. त्या प्रतिनिधीच्या तक्रारीनंतर, ममता स्वतः धावतपळत मतमोजणी केंद्रावर पोहोचल्या.
Vinod Tawade: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आघाडीवर विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुष्टीकरणाचे राजकारण संपले असून जनतेने विकासाला आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाला कौल दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात ध्रुवीकरण हा देखील एक मोठा मुद्दा आहे, ज्यात शहरी भागांमध्ये ध्रुवीकरण अधिक तीव्र आहे. हे ध्रुवीकरण प्रामुख्याने मारवाडी आणि हिंदी भाषिक लोकांसारख्या गैर-बंगाली लोकांमध्ये झाले आहे.
West Bengal Election 2026: निवडणूक निरीक्षकाच्या शिफारशीनंतर निवडणूक आयोगाने हे आदेश जारी केले आहेत. तथापि, फलता (Falta) येथे ईव्हीएमवर (EVMs) टेप चिकटवल्याच्या आरोपांबाबत आयोगाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
एकटीच्या बळावर त्यांनी पक्ष काढला आणि एकहाती सत्ता आणली. त्यांची राहणी साधी असली तरी पक्षावर भ्रष्टाचार आणि हिंसाचाराचे आरोप झाले. काँग्रेसशी फारकत घेतली आणि कायम सत्तेत राहिल्या. यावेळी मात्र लढाई…
आपल्या भाषणादरम्यान त्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी इतकी प्रचंड होती की, त्यामुळे टीएमसीचा (TMC) अहंकार धुळीस मिळाला आहे; परिणामी, दुसऱ्या टप्प्यात भाजप सरकारचा दणदणीत विजय आता निश्चित झाला…
केंद्रीय गृहमंत्र्यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या भाषणादरम्यान, त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती, घुसखोरी आणि सध्याचे राजकीय वातावरण या संदर्भात अनेक गंभीर आरोप केले.
कोलकातामध्ये 18 हजार कोटींच्या विकसकामांचे लोकार्पण अन् उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. भाजपने पश्चिम बंगालमध्ये जोरदार तयारी सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा दावा केला जात आहे. मात्र ममता दीदींची ही बंडखोरीची पहिली वेळ नाही.
बंगालमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजप व आपली सत्ता कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जी प्रयत्नशील असणार आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मथुरापुर येथून परिवर्तन यात्रेला सुरुवात केली.
सध्या राजधानी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटवरील चर्चेला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी जीएसटी कराबाबत देखील भाष्य केले आहे.
या कारवाईच्या माध्यमातून हा बेकायदेशीर कोळसा खाण व्यवसाय केवळ पश्चिम बंगालपुरता मर्यादित नाही तर झारखंड कोळसा सिंडिकेटशी खोलवर जोडलेला असल्याचे निदर्शनास आले आहे.
Indian Politics: पश्चिम बंगालमध्ये लवकरकच विधानसभा निवडणूक होणार आहे. या वर्षा अखेरीस किंवा वर्षाच्या मध्यात विधानसभा निवडणुकीची निवडणूक आयोग घोषणा करण्याची शक्यता आहे.