Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेले अलोक जोशी नक्की कोण आहेत?

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचललं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 30, 2025 | 07:04 PM
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेले आलोक जोशी नक्की कोण आहेत?

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेले आलोक जोशी नक्की कोण आहेत?

Follow Us
Follow Us:

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, मोदी सरकारने राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचललं आहे. सरकारने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाची (NSA Board/NSAB) पुनर्रचना केली असून माजी संशोधन आणि विश्लेषण शाखा (RAW) प्रमुख आलोक जोशी यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

Cabinet Decisions : मेघालय ते आसाम पर्यंतच्या महामार्गाला मंजूरी, मंत्रिमंडळ बैठकीत केंद्राचा मोठा निर्णय

आलोक जोशी यांची नियुक्ती ही भारताची राष्ट्रीय सुरक्षा अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. या नव्याने स्थापन झालेल्या सात सदस्यीय मंडळात सशस्त्र दल आणि नागरी सेवांमधील अनुभवी आणि प्रतिष्ठित माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुध्ये…

एअर मार्शल पी.एम. सिन्हा – माजी वेस्टर्न एअर कमांडर

लेफ्टनंट जनरल ए.के. सिंग – माजी दक्षिण लष्कर कमांडर

रिअर अॅडमिरल मोंटी खन्ना – नौदलातील निवृत्त वरिष्ठ अधिकारी

राजीव रंजन वर्मा आणि मनमोहन सिंग – निवृत्त आयपीएस अधिकारी

बी. वेंकटेश वर्मा – माजी भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी

एनएसएबी एक उच्चस्तरीय मंडळ आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) ला अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा, परराष्ट्र धोरण, संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि आर्थिक बाबींवर सल्ला देते. या संस्थेचे सदस्य सामान्यतः प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, निवृत्त नागरी आणि लष्करी अधिकारी आणि सुरक्षा तज्ज्ञांमधून निवडले जातात.

आलोक जोशी कोण आहेत?
आलोक जोशी हे रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे माजी प्रमुख होते. त्यांनी १९७६ मध्ये आयपीएस हरियाणा कॅडरमध्ये सामील होण्यापूर्वी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (जेएनयू) पदवी प्राप्त केली आहे.

लखनऊचे रहिवासी असलेले हे २००५ मध्ये इंटेलिजेंस ब्युरोचे संयुक्त संचालक बनले आणि २०१० मध्ये त्यांची रॉ विशेष सचिव म्हणून नियुक्ती झाली. २०१२ मध्ये त्यांनी रॉ सचिव म्हणून पदभार स्वीकारला होता.

आलोक जोशी यांची नियुक्ती का महत्त्वाची आहे?

आलोक जोशी यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात व्यापक अनुभव आहे. त्यांनी २०१२ ते २०१४ पर्यंत RAW चे प्रमुख म्हणून काम केलं आहे. २०१५ ते २०१८ पर्यंत NTRO चे अध्यक्ष होते. जोशी यांनी गुप्तचर कारवायांमध्ये, विशेषतः नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

उत्तराखंडमध्ये 6000 पोलिस, PAC च्या १७ आणि पॅरा मिलिटरीच्या 10 कंपन्या तैनात; नक्की कारण काय?

पहलगाममध्ये अलिकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपले प्राण गमवावे लागले, ज्यात एका नेपाळी नागरिकाचाही समावेश होता, हे लक्षात घेण्यासारखे आहे. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे सीमेपलीकडून येणारे दहशतवादी नेटवर्क असल्याचं मानलं जात आहे. हे लक्षात घेता, केंद्र सरकारने पाकिस्तानला कडक संदेश दिला आणि सिंधू पाणी करार स्थगित केला आहे.

हल्ल्यानंतर, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीएस) दोन बैठकां पार पडल्या. या बैठकांना संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तिन्ही सैन्यांचे प्रमुख आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. यावेळी, भारताच्या प्रतिसादाची रणनीती, वेळ आणि स्वरूप ठरवण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं.

Web Title: Who is alok joshi former raw chief appointed nsab pahalgam terror attack latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • indian army
  • Pahalgam Terror Attack
  • Pakistani Terrorist

संबंधित बातम्या

Indian Army चा नाद करायचा नाय! Commonwealth Games मध्ये  लष्कराच्या खेळाडूंनी तब्बल…
1

Indian Army चा नाद करायचा नाय! Commonwealth Games मध्ये  लष्कराच्या खेळाडूंनी तब्बल…

Indian Army: भारतीय सेना अग्निवीर भरतीत सहभागी होताना कोणती कागदपत्रे सोबत असणे अनिवार्य आहे? जाणून घ्या सविस्तर!
2

Indian Army: भारतीय सेना अग्निवीर भरतीत सहभागी होताना कोणती कागदपत्रे सोबत असणे अनिवार्य आहे? जाणून घ्या सविस्तर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.