Bright Star Exercise : इजिप्तमध्ये 'ब्राइट स्टार 2025' हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव सुरू आहे. त्याचे मुख्य उद्दिष्ट सहभागी देशांमधील परस्पर ऑपरेशनल क्षमता वाढवणे, संरक्षण सहकार्य मजबूत करणे आणि...
पहिल्या पाच बटालियन 31 ऑक्टोबरपर्यंत सैन्यात सामील होतील, असे सांगण्यात आले आहे. पहिल्या पाच भैरव बटालियन 31 ऑक्टोबरपर्यंत भारतीय सैन्यात सामील होतील. पाच 'भैरव' युनिट्सपैकी तीन नॉर्दर्न कमांड अंतर्गत तयार…
मिग-२१ च्या निवृत्ती आणि तेजस एमके१ए च्या विलंबाच्या दरम्यान, भारत पुन्हा रशिया-फ्रान्सकडे वळला, तर अमेरिका एक अविश्वसनीय भागीदार ठरला. भारत रशिया-फ्रान्सच्या मदतीने अनेक स्वदेशी शस्त्रे विकसित करण्याची तयारी करत आहे.
मध्यप्रदेशातील आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित 'रण संवाद' या पहिल्या त्रिसेवा चर्चासत्राला संबोधित करताना संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान बोलत होते. यावेळी त्यांनी युद्धनीती आणि संरक्षणात्मक तयारीवर भर दिला.
मोती राम जाटला भारतातील वेगवेगळ्या शहरांमधून पैसे पाठवले जात होते. दोन वर्षांच्या कालावधीत गुप्तचर माहिती पुरवण्याच्या बदल्यात त्याला नियमितपणे १२,००० रुपये दिले गेले.
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर (LOC) ३-स्तरीय सुरक्षा कवच तयार केले आहे. जेणेकरून कोणताही घुसखोर काश्मीरमधून देशात प्रवेश करू शकणार नाही आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू शकणार नाही. हे तीन…
India vs Pakistan: ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन देखील, सीमेशेजारील शत्रुराष्ट्र सुधारण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.
Supreme Court on Indian Army Vacancy: भारतीय सैन्याच्या JAG ब्रांचमध्ये पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवण्याचे धोरण सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक घोषित केले आहे.
गेल्या दोन दशकांपासून सैन्याकडून सुमारे ३५० जुन्या चीता-चेतक हेलिकॉप्टर बदलण्यासाठी नवीन हलक्या हेलिकॉप्टरर्सची मागणी केली जात आहे. सैन्याकडे सध्या एचएएल ३ टन वजनाचे १८७ हलके युटिलिटी हेलिकॉप्टर बनवत आहे
Operation Dharali: उत्तरकाशी येथील धराली येथे झालेल्या दुर्घटनेत अनेक जण मलब्याखाली गाडले गेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी लष्कराने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.
जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणारे एक वाहन दरीत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर १६ जण जखमी आहेत.
जम्मू आणि काश्मीरमध्ये या आठवड्यात ही तिसरी चकमक आहे. यापूर्वी, २८ जुलै रोजी, ऑपरेशन महादेव अंतर्गत, सुरक्षा दलांनी लिडवासच्या जंगलात पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या ३ दहशतवाद्यांना ठार मारले होते.
Indian Army: जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखनूर भागात भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. काल रात्रीपासून ही जोरदार चकमक सुरु आहे.
लडाखमधील गलवानच्या चारबाग भागात लष्कराच्या वाहनावर मोठा दगड कोसळला असून दोन अधिकारी शहीद झाले आहेत, तर तीन अधिकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना विमानाने उपचारासाठी हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्यात आलं आहे.
तीन महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला होता.
छत्तीसगडमधील बीजापूरमध्ये बासागुडा आणि गंगलूर पोलिस ठाण्यांच्या सीमेलगत जंगलात शनिवारी संध्याकाळपासून सुरक्षादलांची नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरू होती. या चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
पाकिस्तानचा कधीही हार न मानण्याचा इतिहास आहे. जरी त्याला पराभवाचा सामना करावा लागला तरी तो बदला घेण्याचा प्रयत्न करतो. 'ऑपरेशन सिंदूर' मधून धडा घेतला गेला असता हा विचार निरर्थक आहे.
नेव्ही अग्नीवर MR म्युजिशिअन २०२५ प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना हे प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. या भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवाराने लेख वाचून काढावा.
विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे महाराष्ट्राची संस्कृती तसेच येथील भौगोलिक माहिती मिळण्यास मदत होईल. नावीन्यपूर्ण उपक्रम आणि प्रवासाचा अनुभव या विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराची शिदोरी म्हणून उपयोगी पडेल, असे राज्यपाल म्हणाले.