वायू समन्वय-II’ हा सराव सैनिकांना आधुनिक बहु-डोमेन कमांड आणि नियंत्रण प्रणालींसह प्रत्यक्षात काम करण्याचा व्यावहारिक अनुभव देण्यासाठी रचना करण्यात आला होता.
गुप्तचर माहितीच्या आधारे मणिपुरमध्ये कारवाई करण्यात आली. अतिरेक्यांनी लष्कराच्या पथकावर विनाकारण गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.
“आव्हाने निश्चितच अस्तित्वात आहेत. मादागास्करमध्ये काय घडले ते तुम्ही पाहिले असेल. तरीही, हिंदी महासागर हा जगासाठी वस्तू आणि तेल वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे आणि ही वस्तुस्थिती बदलत नाही.
पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू काश्मीरच्या लिपी घाटीमध्ये भारतीय लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य केले आहे. लहान लहान हत्यारे वापरुन पाकिस्तानने हल्ला केला आहे.
संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुखांच्या उपस्थितीत नीरजला लेफ्टनंट कर्नलचा मानद दर्जा देण्यात आला. समारंभात नीरज लष्कराच्या गणवेशात दिसला असून प्रत्येक भारतीयासाठी ही अभिमानास्पद बाब आहे. पहा व्हिडिओ
तेजस मार्क-१ए लढाऊ विमानाच्या या ऐतिहासिक प्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित राहणार आहेत. ते एचएएलच्या तिसऱ्या उत्पादन लाइनचे औपचारिक उद्घाटन देखील करतील.
सैनिक भारतीय लष्कराच्या पॅरा स्पेशल फोर्सेस (5 Para) युनिटचे आहेत आणि सोमवारपासून त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. बेपत्ता सैनिकांचा शोध घेण्यासाठी अनेक लष्कर आणि पोलिस युनिट्स वनक्षेत्रात हवाई सहाय्याने शोध…
भारतीय सेना TES-55 भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अंतिम तारीख 13 नोव्हेंबर आहे. 12वीत PCM विषयांसह 60% गुण व JEE मेन्स 2025 पात्रता आवश्यक आहे.
Indian Army: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान भारतीय लष्कराने घातले.
सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर दिसत आहे. कृती समितीचे शौकत नवाज मीर यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत निदर्शने सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. निदर्शकांनी राजधानी मुझफ्फराबादमध्ये मृतदेहासह निदर्शने सुरू केली आहेत
अंतिम सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठा निर्णय घेतला. त्याने भारतीय सैन्य आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी त्याची मॅच फी दान केली.
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी मोठे ऑपरेशन सुरू केले आहे. त्यातच आता उधमपुर आणि किश्तवाडमध्ये सैन्याने अनेक दहशतवाद्यांना घेरले आहे.
Assam Rifiles: मणीपुरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करताच लष्कराने देखील त्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराने देखील गोळीबार सुरू केला आहे.
Zapad 2025 : या लष्करी सरावांमध्ये जवळजवळ 100,000 सैनिकांनी भाग घेतला होता, ज्यात अण्वस्त्रे आणि युद्धनौका प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्वतः या सरावांचे निरीक्षण केले.
सियाचीन ग्लेशियरमध्ये झालेल्या भीषण हिमस्खलनात तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत. जगातील सर्वात उंच युद्धभूमीवरील या दुर्दैवी घटनेने देशावर शोककळा पसरली आहे. वाचा सविस्तर बचावकार्य आणि अशा घटनांचा इतिहास.