तेजस मार्क-१ए लढाऊ विमानाच्या या ऐतिहासिक प्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित राहणार आहेत. ते एचएएलच्या तिसऱ्या उत्पादन लाइनचे औपचारिक उद्घाटन देखील करतील.
सैनिक भारतीय लष्कराच्या पॅरा स्पेशल फोर्सेस (5 Para) युनिटचे आहेत आणि सोमवारपासून त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. बेपत्ता सैनिकांचा शोध घेण्यासाठी अनेक लष्कर आणि पोलिस युनिट्स वनक्षेत्रात हवाई सहाय्याने शोध…
भारतीय सेना TES-55 भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 14 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अंतिम तारीख 13 नोव्हेंबर आहे. 12वीत PCM विषयांसह 60% गुण व JEE मेन्स 2025 पात्रता आवश्यक आहे.
Indian Army: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान भारतीय लष्कराने घातले.
सध्या परिस्थिती नियंत्रणाबाहेर दिसत आहे. कृती समितीचे शौकत नवाज मीर यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत निदर्शने सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे. निदर्शकांनी राजधानी मुझफ्फराबादमध्ये मृतदेहासह निदर्शने सुरू केली आहेत
अंतिम सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने मोठा निर्णय घेतला. त्याने भारतीय सैन्य आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी त्याची मॅच फी दान केली.
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी मोठे ऑपरेशन सुरू केले आहे. त्यातच आता उधमपुर आणि किश्तवाडमध्ये सैन्याने अनेक दहशतवाद्यांना घेरले आहे.
Assam Rifiles: मणीपुरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करताच लष्कराने देखील त्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराने देखील गोळीबार सुरू केला आहे.
Zapad 2025 : या लष्करी सरावांमध्ये जवळजवळ 100,000 सैनिकांनी भाग घेतला होता, ज्यात अण्वस्त्रे आणि युद्धनौका प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी स्वतः या सरावांचे निरीक्षण केले.
सियाचीन ग्लेशियरमध्ये झालेल्या भीषण हिमस्खलनात तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत. जगातील सर्वात उंच युद्धभूमीवरील या दुर्दैवी घटनेने देशावर शोककळा पसरली आहे. वाचा सविस्तर बचावकार्य आणि अशा घटनांचा इतिहास.
Bright Star Exercise : इजिप्तमध्ये 'ब्राइट स्टार 2025' हा बहुराष्ट्रीय लष्करी सराव सुरू आहे. त्याचे मुख्य उद्दिष्ट सहभागी देशांमधील परस्पर ऑपरेशनल क्षमता वाढवणे, संरक्षण सहकार्य मजबूत करणे आणि...
पहिल्या पाच बटालियन 31 ऑक्टोबरपर्यंत सैन्यात सामील होतील, असे सांगण्यात आले आहे. पहिल्या पाच भैरव बटालियन 31 ऑक्टोबरपर्यंत भारतीय सैन्यात सामील होतील. पाच 'भैरव' युनिट्सपैकी तीन नॉर्दर्न कमांड अंतर्गत तयार…
मिग-२१ च्या निवृत्ती आणि तेजस एमके१ए च्या विलंबाच्या दरम्यान, भारत पुन्हा रशिया-फ्रान्सकडे वळला, तर अमेरिका एक अविश्वसनीय भागीदार ठरला. भारत रशिया-फ्रान्सच्या मदतीने अनेक स्वदेशी शस्त्रे विकसित करण्याची तयारी करत आहे.
मध्यप्रदेशातील आर्मी वॉर कॉलेजमध्ये आयोजित 'रण संवाद' या पहिल्या त्रिसेवा चर्चासत्राला संबोधित करताना संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान बोलत होते. यावेळी त्यांनी युद्धनीती आणि संरक्षणात्मक तयारीवर भर दिला.
मोती राम जाटला भारतातील वेगवेगळ्या शहरांमधून पैसे पाठवले जात होते. दोन वर्षांच्या कालावधीत गुप्तचर माहिती पुरवण्याच्या बदल्यात त्याला नियमितपणे १२,००० रुपये दिले गेले.
भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेवर (LOC) ३-स्तरीय सुरक्षा कवच तयार केले आहे. जेणेकरून कोणताही घुसखोर काश्मीरमधून देशात प्रवेश करू शकणार नाही आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न करू शकणार नाही. हे तीन…
India vs Pakistan: ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन देखील, सीमेशेजारील शत्रुराष्ट्र सुधारण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.