Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान आज ; 39 लाख नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा, कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांतील कर्नाह, त्रेहगाम, कुपवाडा, लोलाब, हंदवाडा, लंगेट, सोपोर, रफियााबाद, उरी, बारामुल्ला, गुलमर्ग, वाघोरा-क्रेरी, पट्टण, सोनवारी, बांदीपोरा, गुरेझ (एसटी) मधील 16 विधानसभा जागा जागांसाठी मतदान होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 01, 2024 | 07:10 AM
पालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर

पालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे मतदान एकूण तीन टप्प्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, आता तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीतील 40 जांगासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये राज्यातील तब्बल 39 लाखांपेक्षा जास्त नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

हेदेखील वाचा : नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी दुतावासाकडून सूचना जारी; ‘हा’ आहे हेल्पलाईन क्रमांक

तिसऱ्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील 40 जागांवर मतदान होत आहे. 39 लाखांहून अधिक नागरिक मतदान करणार आहेत. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा, कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांतील कर्नाह, त्रेहगाम, कुपवाडा, लोलाब, हंदवाडा, लंगेट, सोपोर, रफियााबाद, उरी, बारामुल्ला, गुलमर्ग, वाघोरा-क्रेरी, पट्टण, सोनवारी, बांदीपोरा, गुरेझ (एसटी) मधील 16 विधानसभा जागा जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी चोख सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली आहे. त्यानुसार, 40 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान, तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शांततेत पार पडला. कलम 370 रद्द केल्यानंतर आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचे मुख्य मुद्दे ‘कलम 370’ आणि ‘राज्याचा दर्जा’ हे होते.

जागा 40 अन् 415 उमेदवार रिंगणात

अंतिम टप्प्यात 40 जागांसाठी 415 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 5060 मतदान केंद्रांवर 39 लाखांहून अधिक मतदार मतदान करतील. त्यानुसार, चोख सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.

चोख सुरक्षा व्यवस्था तैनात

जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यातील बानी, बसोली, कठुआ, जसरोटा आणि हिरानगर या जागांवर 10 हजार सुरक्षा कर्मचारी असतील. सांबा जिल्ह्यातील विजयपूर, रामगड आणि सांबा या जागांवर सहा हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतदान होणार आहे.

Web Title: Jammu kashmir assembly election 2024 phase 3 voting started nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 07:06 AM

Topics:  

  • Jammu Kashmir News

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Poonch Visit: ‘लवकरच सर्वकाही ठीक होईल…’; पूंछ हल्ल्यातील पिडीतांना राहूल गांधींचा दिलासा
1

Rahul Gandhi Poonch Visit: ‘लवकरच सर्वकाही ठीक होईल…’; पूंछ हल्ल्यातील पिडीतांना राहूल गांधींचा दिलासा

Jyoti Malhotra News: पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी प्रकरण; युट्यूबर ज्योती मल्होत्राचे  थेट ISI सोबत संपर्क
2

Jyoti Malhotra News: पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी प्रकरण; युट्यूबर ज्योती मल्होत्राचे थेट ISI सोबत संपर्क

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात सुरक्षावाढ; प्रत्येक कुटुंबाला बंकर देण्याची मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांची घोषणा
3

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात सुरक्षावाढ; प्रत्येक कुटुंबाला बंकर देण्याची मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांची घोषणा

भारताने पाकिस्तानच्या आणले नाकी नऊ; ऑपरेशन सिंदूर करुन दहशतवाद्यांचे 9 अड्डे केले जमीनदोस्त
4

भारताने पाकिस्तानच्या आणले नाकी नऊ; ऑपरेशन सिंदूर करुन दहशतवाद्यांचे 9 अड्डे केले जमीनदोस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.