हजरतबल दर्ग्यावरील राष्ट्रीय चिन्ह तोडणे हे दर्ग्याचा तसेच मुस्लिम समुदायाच्या भावनांचा अपमान आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे ते दहशतवाद्यांपेक्षा कमी नाहीत. हे पाहिले तेव्हा जणू आकाशच कोसळले आहे, असे…
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानकडून सीमेपलीकडून गोळीबार सुरु झाला. २२ एप्रिल रोजी दुपारी पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता
काही महिन्यांपूर्वी, एका भारतीय व्यक्तीने ज्योती मल्होत्राच्या हालचालींबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे चिंता व्यक्त केली होती. २०२४ सालची एक पोस्ट आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,
पहलगाम हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्याने दिलेल्या उत्तरामध्ये सर्वात जास्त प्रभाव हा जम्मू काश्मीरमध्ये झाला आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले असून यावर मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारताने पाकिस्तानची झोप उडवत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशवाद्यांचे तळ नष्ट केले आहे. या 9 तळांवर हल्ला केल्यानंतर 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.
External Affairs Ministry PC Live : भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी हल्ला करण्यात आला. तिन्ही दलांनी केलेल्या या हल्ल्याबाबत संरक्षण मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.
भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. यामुळे जम्मू काश्मीरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये काश्मीरमधील सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याची भावना महबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केल्या आहेत.
भारत आणि पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. यामध्ये पाकिस्तानवर भारताच्या तिन्ही सैन्यानी जोरदार हल्लाबोल केला आहे. यामुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. भारताने पाकिस्तानवर प्रतिहल्ला केल्यानंतर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीरला ताब्यात घेण्यात आले आहे. शमशाद मिर्झा हे पाकिस्तानचे नवे लष्कर प्रमुख असणार आहे.
india pakistan war : भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताच्या तिन्ही दलाने पाकिस्तानची कोंडी केली आहे. याच पार्श्वभूमीवर ताजमहाल आणि इंडिया गेटच्या सुरक्षेमध्ये वाढ झाली आहे.
india pakistan war : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. भारतीय सीमा भागांतील राज्यामध्ये पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता भारताने देखील सडेतोड उत्तर दिले आहे.
भारत पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने भारतावर हल्ला केल्यानंतर भारताने हल्ले हाणून पाडले आहेत. यानंतर भारताने पाकिस्तानच्या लाहोरवर हल्ला केला आहे.
Marathi breaking live marathi headlines update Date 02 may : महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा. राजकारण, मनोरंजन, स्पोर्ट्स अशा सर्वच क्षेत्रातील लाईव्ह अपडेट जाणून घ्या.
दशहतवादाचा त्याचं वेळी नायनाट होईल, ज्यावेळी लोक आमच्या सोबत उभे राहतील आणि आज मला जाणवतंय की लोक आमच्यासोबत आहेत, असं मत जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केलं.
केंद्र सरकारच्या निर्णयानंतर, वाघा अटारी सीमेवरून पाकिस्तानी नागरिक त्यांच्या मायदेशात परतत आहेत. आतापर्यंत अनेक नागरिक भारत सोडून गेले आहेत. तर ८४३ भारतीय नागरिक पाकिस्तानमधून भारतात परतले आहेत.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनएआयकडून केला जाणार आहे. याबाबत गृह विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौरा केला. विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी त्यांचा हा दौरा होता. यावेळी अजित पवार यांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबाबत मत व्यक्त केले.
J&K attack: जम्मू आणि काश्मीरमधील शांततेच्या प्रतिक मानल्या जाणाऱ्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भ्याड हल्ला करत 26 निष्पाप नागरिकांचा बळी घेतला आहे.