Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय गोव्यात पर्यटन सुरु होणार नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण

गोव्यात (Goa)कोरोना संसर्गाचा प्रसार (Corona Spread In Goa) रोखण्यासाठी लागू केलेल्या कर्फ्यूमध्ये(Curfew) २१ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून गोव्यातील पर्यटन व्यवसाय बंद आहे.

  • By साधना
Updated On: Jun 17, 2021 | 04:41 PM
'...तर गोवा मुक्ती लढ्यात ते 74 स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा नसते झाले'; गोव्याचे मुख्यमंत्री असं का म्हणाले?

'...तर गोवा मुक्ती लढ्यात ते 74 स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा नसते झाले'; गोव्याचे मुख्यमंत्री असं का म्हणाले?

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील प्रत्येक १८ वर्षावरील व्यक्तीला कोरोनावरील लसीचा(Corona Vaccine) कमीत कमी एक डोस मिळत नाही तोपर्यंत गोव्यात पर्यटन(Tourism In Goa) पुन्हा सुरू होणार नाही, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सांगितले. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याचे प्रशासनाचे लक्ष्य असल्याचेही ते म्हणाले.

गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनीही पर्यटन व्यवसाय सुरु करण्याबाबत माहिती दिली होती. “किनारपट्टीवरील संपूर्ण लोकांचे पूर्णपणे लसीकरण केल्यावरच पर्यटन पुन्हा सुरू झाले पाहिजे. गोव्याचे पर्यटन उद्योग आम्ही कायमच बंद ठेवू शकत नाही कारण ते आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण कणा आहे,” असे अजगावकर म्हणाले.

गोव्यात कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या कर्फ्यूमध्ये २१ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून गोव्यातील पर्यटन व्यवसाय बंद आहे. गोव्यात पर्यटनासाठी जगभरातील पर्यटक येत असतात. लॉकडाऊनमुळे पर्यटन व्यवसाय बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील व्यावसिकांकडून ही बंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी स्पष्टीकरण दिले.

[read_also content=”सचिन वाझेला चांदिवाल आयोगाकडून दुसऱ्यांदा समन्स जारी, अनिल देशमुखांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांची होणार चौकशी https://www.navarashtra.com/latest-news/second-time-summons-issued-to-sachin-waze-in-mansukh-hiren-case-nrsr-143542.html”]

“जोपर्यंत आम्ही राज्यभर लसीचा पहिला डोस देत नाही तोपर्यंत येथे पर्यटन सुरू होणार नाही. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. ते उद्दीष्ट साध्य झाल्यावरच आम्ही पर्यटन पुन्हा सुरु करण्याचा विचार करू,” असे सावंत म्हणाले.

Web Title: Chief minister pramod sawant saidwhen vaccination will be completed in goa then only tourism allowed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2021 | 04:38 PM

Topics:  

  • Goa
  • Pramod Sawant

संबंधित बातम्या

गोव्यात आंतरराष्ट्रीय स्ट्रीट रेस आयोजित केली जाणार, मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा
1

गोव्यात आंतरराष्ट्रीय स्ट्रीट रेस आयोजित केली जाणार, मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा

Goan Fish Curry: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा चविष्ट गोवन फिश करी, नोट करून घ्या पारंपारिक रेसिपी
2

Goan Fish Curry: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा चविष्ट गोवन फिश करी, नोट करून घ्या पारंपारिक रेसिपी

सप्टेंबर महिन्यात गोव्याजवळील ‘या’ मन मोहक समुद्रकिनाऱ्यांना नक्की द्या भेट, अद्भुत नजारा पाहून मन होईल खुश
3

सप्टेंबर महिन्यात गोव्याजवळील ‘या’ मन मोहक समुद्रकिनाऱ्यांना नक्की द्या भेट, अद्भुत नजारा पाहून मन होईल खुश

Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील 14 वर्षे गुलाम राहिले ‘हे’ राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा
4

Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील 14 वर्षे गुलाम राहिले ‘हे’ राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.