Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांगली जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊनही ठणठणाटच; अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा

जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या खूप गंभीर झाली आहे. सर्व प्रकारचा पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने सर्वत्र पाण्याचा (Water Shortage) ठणठणाट आहे. अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 13, 2024 | 03:39 PM
सांगली जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊनही ठणठणाटच; अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा
Follow Us
Close
Follow Us:

सांगली : जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या खूप गंभीर झाली आहे. सर्व प्रकारचा पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने सर्वत्र पाण्याचा (Water Shortage) ठणठणाट आहे. अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक गावांत पाण्याअभावी पिके होरपळली आहेत. चाऱ्याअभावी जनावरे जगवायची कशी, या प्रश्नाने शेतकरी चिंतेत आहे.

चार वर्षे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. त्यातच पाणी योजना पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने दिलासा मिळाला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र वाढले. यंदा पावसाळ्यात मात्र पुरेसा पाऊस झाला नाही. जिल्ह्यातील तलावात सध्या केवळ 14 टक्के पाणी शिल्लक आहे. बहुतेक ठिकाणचा खरीप वाया गेला. रब्बीची पिके वाचविण्यासाठी अडचणी आल्या. पिकांना मोठ्या प्रमाणात पाणी लागत आहे.

परिणामी, नद्या, तलाव, विहिरी, कूपनलिका यांमधून पाणी उपसा जोरदार सुरू आहे. पाण्याची मागणी वाढल्याने अनेक तलाव कोरडे पडले आहेत. पाणी योजनांच्या भरवशावर शेतकऱ्यांनी बागायती क्षेत्र वाढवले. मात्र, यंदा कोयना धरणात पुरेसा पाणीसाठा नाही.

जत तालुक्यात 71 गावांना टँकर

तालुक्यात दुष्काळाची सर्वात जास्त झळ पूर्व भागाला बसत आहे. लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. उटगी दोड्डूनाला तलावातून तब्बल ५९ टँकर भरले जात आहेत. यातून ७१ गावे, ५२० वस्त्यांना ८४ टँकरने तहान भागवली जात आहे. मात्र, उटगी दोड्डूनाला या तलावातील पाणी मृतसंचय पातळीवर आली आहे.

Web Title: Heavy rain in some places of sangli district nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2024 | 03:39 PM

Topics:  

  • Water Shortage

संबंधित बातम्या

कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा; टँकरच्या अल्प फेऱ्यांमुळे नागरिकांना फटका
1

कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा; टँकरच्या अल्प फेऱ्यांमुळे नागरिकांना फटका

Kolhapur News: ऐन गणेशोत्सवात कोल्हापूरकरांचे पाण्याविना हाल; महिलांनी महापालिकेविरुद्ध थेट…
2

Kolhapur News: ऐन गणेशोत्सवात कोल्हापूरकरांचे पाण्याविना हाल; महिलांनी महापालिकेविरुद्ध थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.