• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » Water Shortage

Water Shortage

  • कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा; टँकरच्या अल्प फेऱ्यांमुळे नागरिकांना फटका

    कोल्हापुरात ऐन पावसाळ्यात पाण्याचा तुटवडा; टँकरच्या अल्प फेऱ्यांमुळे नागरिकांना फटका

    कोल्हापूर शहराला शुद्ध पाणी मिळावं यासाठी थेट काळमावाडी धरणातून पाणीपुरवठा योजना करण्यात आली. या योजनेचे धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले. पण पाणी योजना सुरू झाल्यापासून काही ना काही सतत बिघाड होत…
  • Kolhapur News: ऐन गणेशोत्सवात कोल्हापूरकरांचे पाण्याविना हाल; महिलांनी महापालिकेविरुद्ध थेट…

    Kolhapur News: ऐन गणेशोत्सवात कोल्हापूरकरांचे पाण्याविना हाल; महिलांनी महापालिकेविरुद्ध थेट…

    मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागल्याने नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या अडचणी लवकरात लवकर दूर करण्याबाबत मुश्रीफ यांनी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या आहेत.
  • कर्जत तालुक्यातील पाणी संकटावर मात करण्यासाठी ‘ही’ फाउंडेशन अग्रेसर

    कर्जत तालुक्यातील पाणी संकटावर मात करण्यासाठी ‘ही’ फाउंडेशन अग्रेसर

    कर्जत तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन अग्रेसर दिसत आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत.
  • सातारा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या तीव्र झळा; 291 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा

    सातारा जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईच्या तीव्र झळा; 291 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा

    जिल्ह्यामध्ये माण तालुक्यात 42 गावे व 291 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली. तसेच पुढील 50 दिवसांचा आराखडा प्रशासनाने सक्रिय केला आहे.
  • उन्हाळा वाढताच टॅंकरमाफियांचा सुळसुळाट! कृत्रिम टंचाई दाखवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश

    उन्हाळा वाढताच टॅंकरमाफियांचा सुळसुळाट! कृत्रिम टंचाई दाखवणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश

    वाढत्या उन्हाळ्यामुळे शहरी भागांमध्ये पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढली आहे. टँकर माफियाला पाठीशी घालण्यासाठी पाण्याच्या तुटवडा दाखविणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
  • ठाणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ दिवशी 12 तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद

    ठाणेकरांनो लक्ष द्या! ‘या’ दिवशी 12 तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद

    जर तुम्ही ठाणे शहरात राहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. याचे कारण म्हणजे ठाण्यातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असं मनपाकडून सांगण्यात आलं आहे.
  • Pune News : पुण्यातील ‘या’ भागांत गुरुवारी पाणी पुरवठा बंद; शुक्रवारी कमी दाबाने पाणी

    Pune News : पुण्यातील ‘या’ भागांत गुरुवारी पाणी पुरवठा बंद; शुक्रवारी कमी दाबाने पाणी

    पानशेत आणि वरसगाव या दोन्ही धरणांतील पाण्याची पातळी ७० टक्क्यांहून अधिक आहे. शेतकऱ्यांनी मागणी केल्याने कालवा सल्लागार समितीच्या मंजुरीनंतर उन्हाळी आवर्तनाचे पाणी सुरू करण्यात येणार आहे.
  • मीरा गावठाण महाजन वाडीत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर, नागरिकांचा महापालिकेवर  मोर्चा काढण्याचा इशारा

    मीरा गावठाण महाजन वाडीत पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर, नागरिकांचा महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा

    मिरा भाईंदरमधील गावठाण महाजन वाडीतील परिसरामध्ये पिण्याची पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. त्यामुळे त्रस्त नागरिकांनी जर समस्या सुटली नाही तर महापालिकेवर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला आहे. 
  • मीरा-भाईंदर शहराचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार कधी?

    मीरा-भाईंदर शहराचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार कधी?

    मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. पाणी कपातीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. गेल्या महिनाभरापासून या पाणीपुरवठ्यात देखील कपात करण्यात आली असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शहराला…
  • पाण्यासाठी KDMC वर धडक! आमदार खासदार करतायेत काय? संतप्त नागरिकांचा सवाल

    पाण्यासाठी KDMC वर धडक! आमदार खासदार करतायेत काय? संतप्त नागरिकांचा सवाल

    कल्याण पश्चिमेतील अनेक भागात भेडसावत असलेल्या पाणी समस्या बाबत आमदार आणि खासदार हे लोकप्रतिनिधी काय करीत आहेत? असा संतप्त सवाल नागरीकांनी उपस्थित केला आहे.
  • ठाण्याच्या शहापूर, मुरबाडमध्ये पाणीटंचाई! २३३ गावांना टँकरने पाणीपुरवठा

    ठाण्याच्या शहापूर, मुरबाडमध्ये पाणीटंचाई! २३३ गावांना टँकरने पाणीपुरवठा

    ठाण्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील २३३ गावांमधील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील २३३ गावांना सुमारे ४८ खासगी टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे.
  • राज्यातील दुष्काळी परिस्थिती चिंताजनक, 10 हजार गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा : शरद पवार

    राज्यातील दुष्काळी परिस्थिती चिंताजनक, 10 हजार गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा : शरद पवार

    सध्या 73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. धरणे भरण्यासही वेळ लागणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या धरण साठ्यात फक्त 10 टक्के इतकाच साठा आहे. त्यामुळे तिथेही टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
  • सांगली जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊनही ठणठणाटच; अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा

    सांगली जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊनही ठणठणाटच; अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा

    जिल्ह्यातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या खूप गंभीर झाली आहे. सर्व प्रकारचा पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने सर्वत्र पाण्याचा (Water Shortage) ठणठणाट आहे. अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
  • मराठवाड्यात जाणवू लागली भीषण पाणीटंचाई; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण आदेश

    मराठवाड्यात जाणवू लागली भीषण पाणीटंचाई; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी दिले ‘हे’ महत्त्वपूर्ण आदेश

    मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. त्याच अनुषंगाने जनावरांचा चारा प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध व्हावा, याकरिता जिल्ह्यात चारा बंदी सुरू केल्याची माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
  • मराठवाड्यात पाणी टंचाई, भूजल पातळीमध्ये घट झाल्याने ५१ तालुक्यांवर पाणी संकट

    मराठवाड्यात पाणी टंचाई, भूजल पातळीमध्ये घट झाल्याने ५१ तालुक्यांवर पाणी संकट

    राज्यभरात सगळीकडे उन्हाळा वाढला आहे. या वाढत्या तापमानाचा फटका राज्यातील अनेक तालुक्यांना आणि गावांना बसला आहे. सगळीकडे पाणी टंचाईचे संकट आले आहे. राज्यात सगळीकडे निवडणुकांचे वातावरण आहे तर दुसरीकडे ग्रामीण…
  • इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक आदिवासी वाड्यांमधील पाण्याचा प्रश्न सुटेना; गावकरी त्रस्त

    इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुक आदिवासी वाड्यांमधील पाण्याचा प्रश्न सुटेना; गावकरी त्रस्त

    १२ आदिवासी वाड्यांमधील नागरिकांना थेट घरापर्यंत नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळल्यासाठी निधी उपलब्ध पण ठेकेदारच पळून गेले आहेत.
  • तळपत्या उन्हात आदिवासी नागरिकांची घोटभर पाण्यासाठी पायपीट; शाळा सोडून विद्यार्थी भरतायेत पाणी

    तळपत्या उन्हात आदिवासी नागरिकांची घोटभर पाण्यासाठी पायपीट; शाळा सोडून विद्यार्थी भरतायेत पाणी

    इगतपुरी तालुक्यातील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट होत आहे. यामुळे खरंच हा का धरणांचा तालुका असा प्रश्न निर्माण होतो.
  • नळयोजना 15 दिवसांपासून बंद, जांभूळखेडात पाणीटंचाई; महिलांना करावी लागते भटकंती

    नळयोजना 15 दिवसांपासून बंद, जांभूळखेडात पाणीटंचाई; महिलांना करावी लागते भटकंती

    गट ग्रामपंचायत जांभूळखेडा येथील सार्वजनिक पाणी पुरवठा नळ योजना कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने निकामी होत मागील 15 दिवसांपासून बंद पडली आहे. त्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
  • मार्चपासूनच राजापूरकरांवर पाणी टंचाईचे सावट, धरणातील पाणी पातळी खालावली

    मार्चपासूनच राजापूरकरांवर पाणी टंचाईचे सावट, धरणातील पाणी पातळी खालावली

    सध्या क वर्गात असणाऱ्या राजापूर नगरपरिषदेला पाणी पुरवठ्यावर दरवर्षी ९२ लाख ४० हजार रुपये खर्च करावे लागतात. पण पाणी पट्टीच्या करातुन राजापूर नगर परिषदेला केवळ ३० लाख ६१ हजार ८००…
  • राजापूर शहरात आता आठवड्यातून एक दिवस पाणी कपात, राजापूर नगरपरिषदेचा निर्णय

    राजापूर शहरात आता आठवड्यातून एक दिवस पाणी कपात, राजापूर नगरपरिषदेचा निर्णय

    कोदवली येथील सायबाच्या धरणातील पाणीसाठा मर्यादीत असल्याने पाणी पुरवठयाची सर्व मदार शीळ जॅकवेलवरच अवलंबून असते. तर शीळ जॅकवेलमधून होणार पाणीपुरवठा अनेकदा विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने विस्कळीत होताना दिसतो.

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे वाचा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.