Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्याऐवजी मृतप्राय झालेल्या विहिरीला ग्रामस्थांनी केले जलमय; पाण्यासाठी होणाऱ्या भांडणाचा प्रश्नच मिटला

ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे बिहाली हे मेळघाटातील (Melghat) गाव टॅंकरमुक्त झाले आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून गावकऱ्यांना सतावणारा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला असून गावातील विहीरी भर उन्हाळ्यातही पाण्याने तुडूंब भरलेल्या आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 16, 2021 | 06:59 PM
पाण्याऐवजी मृतप्राय झालेल्या विहिरीला ग्रामस्थांनी केले जलमय; पाण्यासाठी होणाऱ्या भांडणाचा प्रश्नच मिटला
Follow Us
Close
Follow Us:

अचलपूर (Achalpur).  ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे बिहाली हे मेळघाटातील (Melghat) गाव टॅंकरमुक्त झाले आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून गावकऱ्यांना सतावणारा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला असून गावातील विहीरी भर उन्हाळ्यातही पाण्याने तुडूंब भरलेल्या आहेत.

[read_also content=”पीककर्ज मिळविण्यासाठी धडपड ! खासगी बॅंकांच्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची कर्जवाटपाची गती अधिक ; तरीही शेतकऱ्यांना सतावतेय पीककर्जाची चिंता https://www.navarashtra.com/latest-news/the-speed-of-disbursement-of-district-central-co-operative-banks-is-higher-than-that-of-private-banks-still-farmers-are-worried-about-crop-loans-nrat-129804.html”]

चिखलदरा तालुक्‍यातील बिहाली गावात भर पावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. गावात पाणीपुरवठा योजना नाही, पाण्याचे नैसर्गिक स्रोत मर्यादित असल्याने या गावातील पाणीटंचाई पाचवीला पुजलेली होती. चिखलदऱ्यापासून केवळ 30 किलोमीटर अंतरावरील या गावाच्या पाणीटंचाईवर जिल्हा प्रशासनाला टॅंकरने पाणीपुरवठा करण्याखेरीज दुसरा कुठलाच प्रभावी पर्याय सापडू शकला नाही. मात्र दररोज टॅंकरच्या दोन-तीन खेपा पाणी घेण्यावरून होणारे भांडणतंटे आणि एकूणच पाण्याची कमतरता ग्रामस्थांनाही अंगवळणी पडली होती. त्यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील मृत पावलेल्या विहिरींना जिवंत करून संजीवनी देण्यात आली.

परिणामी परिसरातील विहिरींचे झरे वाहू लागले आहेत. अनेक वर्षांपूर्वी गुळण्या मारत आटलेल्या विविध विहिरी पुन्हा जिवंत झाल्या आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांना टॅंकरची वाट न पाहता गावातच पाणी उपलब्ध होऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Instead of water the villagers made the dying well watery the dispute over water was resolved nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2021 | 06:59 PM

Topics:  

  • Amravati District
  • Water Shortage
  • Water supply

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.