मागील काही दिवसांमध्ये अमरावती शहरात सकाळी पाणीपुरवठा सुरू झाल्यावर घरातील नळांमध्ये गढूळ आणि पिवळ्या रंगाच्या पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर शहराला डिसेंबरपर्यंत ३९२ एमएलडी पाणी मिळणार आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेतला असून ६ हजार रुपयांत नवीन नळ जोडणी मिळणार आहे.
भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या अमृत २.० योजनेअंतर्गत राबविण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत सुमारे ९८५.२६ कोटी रुपये खर्च करून प्रकल्प राबिवण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर आढावा बैठक घेतली. दिरंगाई करणाऱ्या मजीप्रा अधिकाऱ्यांना कारवाईचा इशारा देत कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असतानाही, आता नव्याने बोरवेलसाठी निविदा काढल्याने प्रशासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्याने व सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी प्रक्रिया…
सासवडच्या रस्त्यातील खड्ड्यांवरून काही दिवसांपूर्वीच विरोधी शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. तर टंचाई काळात पाण्याचा पुरवठा नागरिकांना करण्यात प्रशासनाला अपयश आले होते.
सध्या पाण्याची गढूळता वाढलेली असल्याने नागरिकांनी अतिरिक्त खबरदारी म्हणून पिण्याचे पाणी काही काळ स्थिर ठेवून त्यामध्ये आवश्यकतेनुसार तुरटी फिरवून गढूळ कण तळाशी बसू द्यावेत.
छत्रपती संभाजीनगरमधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आयुक्त अमोल येडगे यांनी जॅकवेल दुरुस्तीच्या कामातील दिरंगाईवरून संबंधित एजन्सीला कडक शब्दांत फटकारले असून शुक्रवार दुपारपर्यंत पंपिंग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
Business Ideas Without Degree: कोणत्याही कॉलेज डिग्रीशिवाय स्वतःचा यशस्वी बिझनेस कसा सुरू करावा? क्लाउड किचन, फिटनेस ट्रेनिंग आणि स्पोर्ट्स अकॅडमीसह अशा ५ उत्तम व्यवसायांची माहिती येथे वाचा.
सातारा शहरातील सांबरवाडी परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे मुख्य जलवाहिनीला तीन ठिकाणी तडे गेल्याने शहराच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मुसळधार पावसामुळे दुरुस्तीचे काम आव्हानात्मक ठरत असून पुण्यातील तज्ज्ञ अभियंत्यांच्या पथकाकडून…
पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भागांना दिलासा देखील मिळणार असून शेती उत्पादन वाढ , भूजल पुनर्भरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास नक्कीच मदत होईल. राज्यातील सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी शासनाने सुरू…
Pavana Pipeline Project : स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचा विरोध अद्याप कायम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शासनाने प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यास मावळात पुन्हा मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली…
नव्या नियोजनानुसार संबंधित भागातील लोकसंख्या, जलवाहिन्यांची क्षमता, उंच-सखल भूभाग, पाण्याचा दाब आणि वितरण व्यवस्था लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली आहे.
बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित बांधकामांना थेट कामबंदची नोटीस देण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी…
छत्रपती संभाजीनगरमधील २७४० कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या हायड्रोलिक चाचणीवरून मनपा आयुक्त अमोल येडगे आणि महापौर समीर राजूरकर यांच्यात मतभेद समोर आले आहेत.
रत्नागिरी नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) विशेष स्मार्ट सिटी योजनेतून करण्यात आलेल्या पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचा भव्य लोकार्पण सोहळा आज शनिवार, दिनांक २० जून २०२६…
जलसंपदा विभागाच्या दैनंदिन अहवालानुसार, यंदा मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे अनेक भागात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची उपलब्धता खूपच कमी आहे. राज्यात एकूण 3028 धरणे आणि बंधारे असून, या जलाशयांमध्ये गुरुवारी एकूण जिवंत…
बारामती शहरातील सायली हिल व जळोची येथील जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणा-या पाणी पुरवठ्याचे नियोजनानुसार, शुक्रवार (१९ जून) रोजी पुढील भागात पाणी पुरवठा होणार नाही. यामध्ये रुई संपूर्ण, डेरेवस्ती, सायली हिल, सुर्यनगरी,…
छत्रपती संभाजीनगर शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती २४ तासांत पूर्ण झाली आहे. आज रविवारी दुपारनंतर शहरातील सिडको, हडकोसह इतर भागांना पाणी मिळण्याची शक्यता आहे.