Pavana Pipeline Project : स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचा विरोध अद्याप कायम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शासनाने प्रकल्पाला हिरवा कंदील दिल्यास मावळात पुन्हा मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली…
नव्या नियोजनानुसार संबंधित भागातील लोकसंख्या, जलवाहिन्यांची क्षमता, उंच-सखल भूभाग, पाण्याचा दाब आणि वितरण व्यवस्था लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र वेळ निश्चित करण्यात आली आहे.
बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर होत असल्याचे आढळल्यास संबंधित बांधकामांना थेट कामबंदची नोटीस देण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा महापालिकेचे शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी…
छत्रपती संभाजीनगरमधील २७४० कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या हायड्रोलिक चाचणीवरून मनपा आयुक्त अमोल येडगे आणि महापौर समीर राजूरकर यांच्यात मतभेद समोर आले आहेत.
रत्नागिरी नगर परिषद अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) विशेष स्मार्ट सिटी योजनेतून करण्यात आलेल्या पानवल धरणाच्या मजबुतीकरण व नुतनीकरण कामाचा भव्य लोकार्पण सोहळा आज शनिवार, दिनांक २० जून २०२६…
जलसंपदा विभागाच्या दैनंदिन अहवालानुसार, यंदा मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे अनेक भागात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची उपलब्धता खूपच कमी आहे. राज्यात एकूण 3028 धरणे आणि बंधारे असून, या जलाशयांमध्ये गुरुवारी एकूण जिवंत…
बारामती शहरातील सायली हिल व जळोची येथील जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणा-या पाणी पुरवठ्याचे नियोजनानुसार, शुक्रवार (१९ जून) रोजी पुढील भागात पाणी पुरवठा होणार नाही. यामध्ये रुई संपूर्ण, डेरेवस्ती, सायली हिल, सुर्यनगरी,…
छत्रपती संभाजीनगर शहराच्या नव्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्व्हची दुरुस्ती २४ तासांत पूर्ण झाली आहे. आज रविवारी दुपारनंतर शहरातील सिडको, हडकोसह इतर भागांना पाणी मिळण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेने बनेवाडी परिसरात पोलीस बंदोबस्तात अनधिकृत नळजोडण्यांविरोधात धडक मोहीम राबवली. नागरिकांना नळ अधिकृत करण्यासाठी ८ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
मुंबईतील नागरिकांना अधिक सुरक्षित, आधुनिक आणि पर्यावरणपूरक सुविधा देण्यासाठी जलव्यवस्थापन क्षेत्रात मोठ्या बदलांची तयारी सुरू आहे. यामुळे पाणीपुरवठ्याची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि देखरेख अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली
छत्रपती संभाजीनगर शहरातील 'नो-नेटवर्क' भागांना प्राधान्याने नळजोडण्या दिल्या जाणार आहेत. १२ जूनपासून १५०० मिमीची मुख्य जलवाहिनी सुरू होणार असून हर्सूल-जटवाडा भागात २० MLD वाढीव पाणी मिळणार आहे.
पाणीपुरवठा विस्कळीत होणार असल्याने नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळा संपत आला तरी पाण्यासाठी १२ दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत १२ जूनपर्यंत वाढीव पाणी देण्याचे आदेश दिले…
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कार्यरत गट संसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी थकीत मानधनाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी…
ठाणेकरांसाठी मान्सूनपूर्वी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. ३ जून रोजी देखभाल आणि तांत्रिक कामांमुळे ठाण्यातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंब्रा, कलवा यांसह विविध परिसरांतील नागरिकांना याचा फटका…
मुजोर टैंकर चालक आणि बेकायदेशीर पाण्याचा उपसा करणारे टैंकर मालक यांच्यावर मुंबई महापालिका आणि संबंधित विभाग कोणतीही ठोस कारवाई का करत नाही, असा सवाल 'आम्ही गिरगावकर' संस्थेच्या वतीने उपस्थित करण्यात…
ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हान, अहिनवेवाडी, पाचघर परिसर हा भाजीपाला उत्पादनासाठी ओळखला जातो. येथे उन्हाळी हंगामात टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, झेंडू, कोथिंबीर व फळभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.
अकोला, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यात अद्याप टँकर सुरू करण्यात आले नसले तरी मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ३९ टैंकर चालवण्याची वेळ प्रशासनावर आली होती.
Chhatrapati Sambhajinagar Water Supply Scheme छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून १२ जूनपासून शहराला २०० एमएलडी पाणी मिळणार आहे.