Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नागाला मारल्यास नागीण खरंच बदला घेते का? हे Myth की वास्तव? जाणून घ्या

नागाला मारल्यास नागीण बदला घेण्यास येते. अशी काही भारतीयांची आस्था आहे, यावर वैज्ञानिकांनी आणि अनेकांनी त्यांची मतं स्पष्ट केले आहेत, चला तर मग जाणून घेऊयात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 14, 2025 | 04:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय पौराणिक कथा असो वा काही घटना, अशा अनेक गोष्टीतून ‘जर नागाला एकाने मारले तर त्याची नागीण स्वतः बदला घेण्यासाठी येते’ अशी एक समाज लोकांमध्ये तयार झाली. हळू हळू ही समज लोकांची श्रद्धा झाली. आता या श्रद्धेच्या अनुसार, अनेक सिरीयल तसेच चित्रपट निघण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, या सर्व गोष्टी घडत असताना अनेकांना ‘खरंच हे सगळं घडतं?’ असा प्रश्न पडतो आणि तो प्रश्न स्वाभाविक आहे.विज्ञानाच्या दृष्टीने या गोष्टी अशक्य आहेत, तरीही लोकांनी या गोष्टी मानण्यास सुरुवात केली आहे.

तोंड न धुता चावा 3 हिरवी पानं, बाबा रामदेवांनी सांगितले 7 दिवसात गंभीर मूळव्याधावर मिळेल रामबाण उपाय!

या संबंधित एक कथा प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की,” एक शेतकरी शेतात काम करत होता. त्याचवेळी त्याच्या समोरून एक नाग जातो. आपल्या शेताचे रक्षण करण्यासाठी तो त्याच्यासमोर पडलेल्या काठीला उचलून नागावर वार करतो. यात नाग जखमी होऊन मरून जातो. समोरच्या वृक्षावरच त्या नागाची नागीण हे सारं दृश्य तिच्या डोळ्याने पाहत असते. येथून सुरु होते त्या शेतकऱ्याच्या अंताची वेळ! त्याला शारीरिक त्रास होणे सुरु होते. त्याच्या शेताचा आपोआप नाश होणे सुरु होते. तो पूर्णपणे थकून भागून जातो. अडीअडचणी त्याच्या पाठलाग सोडण्याचा नाव नाही घेत, तेव्हा गावातील एक भगत त्याला त्या नागणीची पूजा करून तिला शांत करण्यासाठी सांगतो आणि या पूजेनंतर कुठे त्या शेतकऱ्याला सुखाचा श्वास घेण्यास मिळते.”

पाणीपुरी खायची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा कैरी पुदिन्याचे चटकदार पाणी, नोट करून घ्या रेसिपी

ही कथा देशातील अनेक भागात प्रचलित आहेत. अशा अनेक कथांमुळे लोकांमध्ये नागीण बदल घेते असा समाज सुरु झाला आहे. परंतु, वैज्ञानिक म्हणतात की सर्पांना मेंदू कमी असतो, त्यामुळे ते एखाद्या व्यक्तीचा चेहरा फार काळ आठवणीत ठेवू शकत नाहीत, म्हणून वर्षोनवर्ष एकाच व्यक्तीच्या शोधात बदला घेत एखादी नागीण फिरते या गोष्टींना काही तथ्य नाही. परंतु, लोकांनी तसा समज बांधला आहे.

Web Title: Does a snake really take revenge if you kill it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 04:38 PM

Topics:  

  • India History

संबंधित बातम्या

Shivjayanti 2026 : धगधगत्या आगीतून नारळ काढण्याचं साहस अन्…; शिवकाळातील होळीची अंगावर शहारे आणणारी शौर्यपरंपरा
1

Shivjayanti 2026 : धगधगत्या आगीतून नारळ काढण्याचं साहस अन्…; शिवकाळातील होळीची अंगावर शहारे आणणारी शौर्यपरंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.