Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसभरात किती पाणी प्यावे? जाणून घ्या सविस्तर माहिती

पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक आजार बरे होण्यास मदत होते. जास्त पाणी पिल्याने शरीर डिटॉक्स राहून त्वचा सुधारते. त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज 8 ग्लास पाणी प्यावे. पाणी प्याल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसेच आरोग्यसंबंधित आजार दूर होतात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे फार आवश्यक आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 03, 2024 | 10:35 AM
पाणी प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे

पाणी प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

दिवसभरात किती पाणी प्यावे? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक आजार बरे होण्यास मदत होते. जास्त पाणी पिल्याने शरीर डिटॉक्स राहून त्वचा सुधारते. त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज 8 ग्लास पाणी प्यावे. दिवसभरात किती पाणी प्यावे, यासाठी सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी बरीच माहिती दिली जाते.शरीर निरोगी राहण्यासाठी सतत पाणी पिणे फार महत्वाचे आहे. पण जास्त पाणी पिणे हे सुद्धा शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दिवसभरात नेमके किती पाणी प्यावे? पाणी प्यायल्याने आरोग्याला काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

पाणी प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे

पाणी प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे:

शरीरामध्ये 50 ते 70 टक्के वजन हे पाण्यामुळे होते. पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहून त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो. त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाणी प्याल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसेच आरोग्यसंबंधित आजार दूर होतात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करणे फार आवश्यक आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे पेशींमधील द्रवपदार्थ नष्ट होऊन जातात, त्यामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.पाणी प्यायल्यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते. प्रत्येक शारीरिक कार्यात पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे.

हे देखील वाचा: हाडांमधील ठिसूळपणा दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ विटामिन B 12 Vitamin B12युक्त पदार्थांचा समावेश

पाणी प्यायल्याने आरोग्याला होणारे फायदे

दिवसभरात किती पाणी प्यावे?

प्रत्येक व्यक्तीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, वैद्यकीय परिस्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला पाण्याची गरज ही वेगवेगळी आहे. एसीमध्ये बसलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त वेळ उन्हामध्ये फिरलेल्या व्यक्तीला जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपली शारीरिक आणि वैद्यकीय स्थिती पाहून किती पाणी प्यावे याचे प्रमाण ठरवावे. पुरुषांनी दररोज 3.7 लिटर द्रवपदार्थांचे सेवन केले पाहिजे तर महिलांनी 2.7 लिटर द्रवपदार्थांचे सेवन केले पाहिजे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: How much water to drink during the day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 09:55 AM

Topics:  

  • lifetyle tips

संबंधित बातम्या

वारंवार लघवी करताना जळजळ होते? दैनंदिन आहारात चुकूनही करू नका ‘या’ भाजीचे सेवन, आरोग्यासाठी ठरेल त्रासदायक
1

वारंवार लघवी करताना जळजळ होते? दैनंदिन आहारात चुकूनही करू नका ‘या’ भाजीचे सेवन, आरोग्यासाठी ठरेल त्रासदायक

लहान मुलांना चुकूनही खाण्यास देऊ नका ‘हे’ पदार्थ, शरीराची रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत
2

लहान मुलांना चुकूनही खाण्यास देऊ नका ‘हे’ पदार्थ, शरीराची रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत

सौदी अरेबियाचे ‘स्लीपिंग प्रिन्स’ यांचे २० वर्ष कोमात राहिल्यानंतर निधन, जाणून घ्या कोमात जाण्याची कारणे
3

सौदी अरेबियाचे ‘स्लीपिंग प्रिन्स’ यांचे २० वर्ष कोमात राहिल्यानंतर निधन, जाणून घ्या कोमात जाण्याची कारणे

फुफ्फुस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी
4

फुफ्फुस कमजोर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास शरीर होईल निकामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.