Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांचा आळस दूर करायचा? मग हे नक्की वाचा

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 04, 2022 | 11:42 AM
मुलांचा आळस दूर करायचा? मग हे नक्की वाचा
Follow Us
Close
Follow Us:

हल्ली बरेच पालक आपल्या मुलांच्या आळशीपणामुळे कंटाळलेले असतात. प्रत्येक कामात (work) टाळाटाळ करणे ही एक सवय सर्व मुलांमध्ये (children) समान दिसून येते. जर वेळीच या सवयी बदलल्या नाही तर, मोठेपणी या सवयी स्वभाव बनून जातात जे मुलांच्या भविष्यात चांगले नसेल.

अशाच काही वाईट सवयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हल्ली पालक आणि शिक्षक (Parents and teachers) या दोघांनाही मुलांचे अभ्यास पूर्ण नसतात, त्यांचे मन एकाग्र होत नाही अशा तक्रारी असतात. तसेच मुलं वेळेवर उठत नाहीत, रात्री उशिरापर्यंत जागे असतात, घरच्या कामांमध्ये मदत करत नाहीत, घरी सांगितलेली कामे करत नाहीत, घराबाहेर खेळायला जात नाहीत आणि नुसते टीव्ही, मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन बसतात या सर्वात जास्त भेडसावणाऱ्या तक्रारी आहेत.

 

आपल्या मुलांच्या आळशीपणामुळे (laziness) बऱ्याचश्या आया आणि शिक्षकही वैतागलेले दिसून येतात. कोणत्याही कामासाठी टाळाटाळ करणे हे हल्लीच्या मुलांमध्ये कॉमन आहे. याव्यतिरिक्त मुलांचे मॅन एकाग्र होत नसते आणि ना मुलं वेळेवर झोपत असतात किंवा उठत असतात. अशा कितीतरी तक्रारी हल्लीच्या मुलांविषयी ऐकायला मिळतात. त्यासाठी एक पालक म्हणून तुम्ही काय केले पाहिजे , आपल्या मुलांचे मन कसे ओळखले पाहिजे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

एक चांगले पालक म्हणून तुम्हाला काही गोष्टींवर लक्ष द्यायला हवे. बहुतेक मुले आपल्या अपेक्षेप्रमाणे वागू शकत नाहीत. अशावेळी पालक आणि शिक्षकांनी लक्षात घ्यायला हवे की, सगळी मुलं सारखी नसतात. म्हणून त्यांच्यावर आपल्या मनाप्रमाणे वागण्याची सक्ती अजिबात करू नये. तसे केले तर भविष्यात मुलांना बऱ्याचश्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. त्यांचा आळस करण्यामागे काय कारण आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यावर प्रेशर टाकण्याऐवजी ते जे काम करतात त्याविषयी त्यांचे कौतुक करा आणि त्यांना आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन द्या.

आपल्या मुलांचा आळस आणि त्यांची उदासीनता यामागचे नेमके कारण काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलांच्या भावनेचा आदर करा आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारून त्याचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे आणि मुलांचे नाते घट्ट व्हायला मदत होईल. आपल्या मुलांसमोर छोटे छोटे लक्ष्य ठेवा. ते त्यांनी पूर्ण केले तर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला विसरु नका.

Web Title: Remove the laziness of children then definitely read this nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2022 | 11:42 AM

Topics:  

  • remove
  • updated news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.