Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबट गोड चवीचे लिंबू पाणी आरोग्यासाठी ठरेल विषारी, शरीरात ‘ही’ लक्षणे दिसताच चुकूनही करू नका सेवन

लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीराला अनेक फायदे आणि तोटे सुद्धा होतात. लिंबू पाण्यात आढळून येणाऱ्या काही हानिकारक घटकांमुळे शरीरात पित्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात ही लक्षणे दिसल्यास अजिबात लिंबू पाणी पिऊ नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 24, 2025 | 05:30 AM
आंबट गोड चवीचे लिंबू पाणी आरोग्यासाठी ठरेल विषारी

आंबट गोड चवीचे लिंबू पाणी आरोग्यासाठी ठरेल विषारी

Follow Us
Close
Follow Us:

वर्षाच्या बाराही महिने लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, शरीर डिटॉक्स करण्यासाठी किंवा त्वचा कायमच टवटवीत ठेवण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन केले जाते. लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया कायमच निरोगी राहते. याशिवाय पोटावर किंवा शरीराच्या इतर अवयवांवर वाढलेला अनावश्यक चरबीचा घेर कमी होण्यास मदत होईल. गरम पाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायले जाते. अशा पद्धतीने लिंबू पाण्याचे सेवन केल्यास झपाट्याने वजन कमी होईल. लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि सायट्रिक ऍसिड आढळून येते. ज्यामुळे त्वचेवर वाढलेले काळे डाग किंवा पिंपल्स कमी होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)

सावधान! ‘या’ पद्धतीने दही खाल्ल्यास आतड्यांमध्ये बसेल पीळ, जाणून घ्या दही खाण्याची योग्य वेळ

लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी जितके चांगले आहे, तितकेच वाईट सुद्धा आहे. लिंबू पाणी प्यायल्यानंतर काहींच्या आरोग्याला हानी पोहचते. तसेच जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने लिंबू पाण्याचे सेवन केल्यास शरीरात विषासमान पदार्थ तयार होतात. म्हणूनच आज आम्ही लिंबू पाणी प्यायल्यानंतर शरीरात जर ही गंभीर लक्षणे दिसत असतील तर लिंबू पाण्याचे अजिबात सेवन करू नये. यामुळे शरीराला फायदे होण्याऐवजी शरीराचे नुकसान होईल आणि शरीरात थकवा जाणवू लागेल.

लिंबू पाणी प्यायल्यानंतर जर तुमचे दात कमकुवत किंवा आंबट झाले असतील तर लिंबू पाण्याचे सेवन करणे टाळावे. यामुळे तुमच्या दातांचा रंग सुद्धा बदलू लागतो. लिंबूमध्ये तीव्र आम्लता असते, ज्यामुळे दातांचे इनॅमल खराब होऊन जातात. यामुळे दातांमध्ये पोकळी तयार होणे, वेदना होऊ लागतात.

छातीत वारंवार जळजळ आणि आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर अजिबात लिंबू पाण्याचे सेवन करू नये. यामुळे छातीमध्ये आणखीनच जळजळ वाढते आणि पचनक्रियेवर परिणाम दिसून येतात. याशिवाय पोट आणि अन्ननलिकेचे नुकसान होते. लिंबू पाण्याचे सेवन केल्यानंतर तुम्हाला छातीत जळजळ, गॅस आणि पोटफुगीची त्रास होऊ शकतो.

अनावश्यक चरबी वाढून फुगलेले पोट होईल कमी! उपाशी पोटी नियमित प्या ‘हा’ खास काढा, महिनाभरात व्हाल स्लिम

ज्या महिलांची त्वचा अतिसंवेदनशील आहे, अशांनी अजिबात लिंबू पाण्याचे सेवन करू नये. लिंबू पाण्याचे जास्त सेवन केल्यामुळे त्वचा रुक्ष किंवा कोरडी होऊ शकते. लिंबूमध्ये असलेले आम्ल त्वचेवरील ओलावा नष्ट करून टाकतात. त्यामुळे जास्त लिंबू पाणी पिऊ नये.

आंबट किंवा लिंबू वर्गीय फळांमध्ये ऍलर्जी युक्त घटक असतात. त्यामुळे काहींना लिंबू पाणी प्यायल्यानंतर रॅश येणे किंवा खाज येऊ लागते. त्वचेवर पुरळ, खाज किंवा सूज इत्यादी समस्या वाढू श्वास घेण्यास त्रास होतो.

FAQs (संबंधित प्रश्न)

लिंबू पाण्यात काय असते?

लिंबू पाण्यात विटामिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक ऍसिड असते.

लिंबू पाणी पिण्याचे काही तोटे आहेत का?

जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्यास ऍसिडिटी किंवा दातांमध्ये संवेदनशीलता येऊ शकते. त्यामुळे, ते कमी प्रमाणात प्यावे.

लिंबू पाणी किती दिवस प्यावे?

तुम्ही लिंबू पाणी रोज पिऊ शकता. पण, तुमच्या शरीराची प्रतिक्रिया पाहून त्याचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Sour sweet lemon water can be harmful to health avoid consumption if you notice these symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • lemon juice
  • Lemons
  • side effect

संबंधित बातम्या

बटाट्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक, उद्भवेल पचनाची समस्या
1

बटाट्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन! आतड्यांमध्ये तयार होतील विषारी घटक, उद्भवेल पचनाची समस्या

Copper Water: ‘या’ लोकांनी चुकूनही करू नका तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन! आरोग्यासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या
2

Copper Water: ‘या’ लोकांनी चुकूनही करू नका तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन! आरोग्यासंबंधित उद्भवतील गंभीर समस्या

‘या’ पदार्थांमध्ये चुकूनही मिक्स करून नका लिंबू, आतड्या आणि पोटामध्ये तयार होईल गंभीर विष
3

‘या’ पदार्थांमध्ये चुकूनही मिक्स करून नका लिंबू, आतड्या आणि पोटामध्ये तयार होईल गंभीर विष

पोटाचा घेर होईल कमी! महिनाभर नियमित करा मध लिंबाच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
4

पोटाचा घेर होईल कमी! महिनाभर नियमित करा मध लिंबाच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.