उच्च रक्तदाब वाढल्यानंतर कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक येण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तदाब वाढल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
पनीरसोबत मासे किंवा आंबट फळांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचते. यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर जास्तीचा तणाव येतो आणि पोटाचे आरोग्य बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
गरोदरपणात Paracetamol घेणे सुरक्षित आहे आणि त्यामुळे मुलांमध्ये ऑटिझम किंवा एडीएचडीचा धोका वाढत नाही. द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन पुनरावलोकनात डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन करण्यात आले आहे.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर सांधेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे दिवसभरात ३ लिटर पेक्षा जास्त पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
दैनंदिन आहारात नियमित एक तरी पालेभाजी खावी, असा सल्ला कायमच डॉक्टर देतात. नियमित पालेभाज्यांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. मेथी, मुळा, पालक, चवळी इत्यादी अनेक वेगवेगळ्या भाज्यांचे कायमच सेवन…
वारंवार गरम केलेला चहा प्यायल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. ॲसिडिटी, पित्त आणि पचनाच्या समस्या उद्भवून पचनक्रिया बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया चहा बनवण्याची योग्य पद्धत.
ताक प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण चुकीच्या वेळी ताकाचे सेवन केल्यास शरीरावर गंभीर दुषपरिणाम दिसून येतील. जाणून घ्या ताक पिण्याची योग्य वेळ आणि शरीराला होणारे फायदे.
उपाशी पोटी किंवा चुकीच्या वेळी फळांचे सेवन केल्यास शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळांचे सेवन कायमच सकाळच्या नाश्त्यात करावे. यामुळे खाल्लेले पदार्थ सहज पचन होतात.
अॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपात्या किंवा भाकऱ्या गुंडाळ्या जातात. पण यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची शरीराला लागण होण्याची शक्यता असते. शरीरात वर्षभरानंतर अनेक बदल दिसून येतात.
मनुका हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक सुकामेवा आहे. यामुळे थकवा आणि उर्जेचा अभाव त्वरीत दूर करण्यास मदत मिळते. परंतु कोणीही कल्पना केली नसेल की ते मेंदूसाठी देखील हानिकारक असू शकतात,…
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात गाजर उपलब्ध होतात. गाजर खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात, असे कायमच मानले जाते. डोळ्यांची गेलेली दृष्टी पुन्हा परत मिळवण्यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. गाजरमध्ये…
वर्षाच्या बाराही महिने बाजारात काकडी उपलब्ध असते. काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट आणि निरोगी राहते. शरीरातील पाण्याची पातळी कायमच नियंत्रणात ठेवण्यासाठी काकडीचे सेवन करावे. काकडी खाल्ल्यामुळे पोटात…
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये मासेप्रेमींची संख्या मोठी आहे. सगळ्यांचं मासे खायला खूप जास्त आवडतात. चमचमीत तळलेले मासे किंवा माश्यांची आमटी चवीला अतिशय सुंदर लागते. जेवणाच्या ताटात जर मासे असतील चार…
शरीरासाठी लिंबू पाणी अतिशय गुणकारी आहे. सकाळी उठल्यानंतर अनेकांना उपाशी पोटी लिंबू पाणी पिण्याची सवय असते. यामुळे वाढलेले वजन सहज कमी होऊन जाते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया अतिशय सहज…
पार्टी किंवा घरातील कोणत्याही कार्यक्रमांमध्ये दारूचे सेवन केले जाते. काही लोक आनंद म्हणून दारूचे सेवन करतात तर काही लोक जीवनात आलेली दुःख विसण्यासाठी दारूचे सेवन केले जाते.जगभरात असंख्य लोक दारूचे…
अंड्याच्या आतील पिवळ्या भागाचे सेवन केल्यामुळे काहींच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामध्ये असलेले उच्च फायबर शरीराचे गंभीर नुकसान करतात. जाणून घ्या सविस्तर.
बऱ्याचदा घरात जेवणातील पदार्थ शिल्लक राहिल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवले जातात. फ्रिजमध्ये ठेवलेले पदार्थ दुसऱ्या दिवशी गरम करून खाण्याची अनेकांना सवय असते. अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून शिळे जेवण दुपारच्या वेळी खाल्ले…
हिवाळ्यात बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर अननस उपलब्ध असतात. आंबटगोड चवीचे अननस सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. अननसपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि एन्झाईम्स इत्यादी अनेक घटक आढळून…
पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे शरीरात अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. शरीर डिहायड्रेट होऊन शरीरात अनेक बदल दिसून येतात. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात दिसून येणारे गंभीर बदल कोणते.
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सर्दी, खोकला, साथीचे आजार वाढू लागतात. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे काहींना वारंवार खोकला किंवा सर्दी होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये…