उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर नारळ पाणी आवर्जून प्यायले जाते. पण शहाळ्यातून थेट पाणी प्यायल्यास शरीरसंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे नारळ पाणी योग्य पद्धतीने प्यावे.
दैनंदिन आहारात कायमच विविध फळांचे सेवन केले जाते. फळांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. पण जीवनशैलीत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याची जास्त काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे पोट…
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी प्यायले जाते. काहींना नेहमीच एक नारळ पाणी पिण्याची सवय असते. नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.…
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ताक आवडीने प्यायले जाते. ताक प्यायल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. पण चुकीच्या पद्धतीने ताक प्यायल्यास शरीराला फायदे होण्याऐवजी तोटे होतात.
उच्च रक्तदाब वाढल्यानंतर कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक येण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तदाब वाढल्यानंतर दिसून येणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
पनीरसोबत मासे किंवा आंबट फळांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचते. यामुळे शरीराच्या पचनक्रियेवर जास्तीचा तणाव येतो आणि पोटाचे आरोग्य बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
गरोदरपणात Paracetamol घेणे सुरक्षित आहे आणि त्यामुळे मुलांमध्ये ऑटिझम किंवा एडीएचडीचा धोका वाढत नाही. द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन पुनरावलोकनात डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याचे खंडन करण्यात आले आहे.
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर सांधेदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे दिवसभरात ३ लिटर पेक्षा जास्त पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.
दैनंदिन आहारात नियमित एक तरी पालेभाजी खावी, असा सल्ला कायमच डॉक्टर देतात. नियमित पालेभाज्यांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. मेथी, मुळा, पालक, चवळी इत्यादी अनेक वेगवेगळ्या भाज्यांचे कायमच सेवन…
वारंवार गरम केलेला चहा प्यायल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. ॲसिडिटी, पित्त आणि पचनाच्या समस्या उद्भवून पचनक्रिया बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया चहा बनवण्याची योग्य पद्धत.
ताक प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण चुकीच्या वेळी ताकाचे सेवन केल्यास शरीरावर गंभीर दुषपरिणाम दिसून येतील. जाणून घ्या ताक पिण्याची योग्य वेळ आणि शरीराला होणारे फायदे.
उपाशी पोटी किंवा चुकीच्या वेळी फळांचे सेवन केल्यास शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे फळांचे सेवन कायमच सकाळच्या नाश्त्यात करावे. यामुळे खाल्लेले पदार्थ सहज पचन होतात.
अॅल्युमिनियम फॉईलमध्ये चपात्या किंवा भाकऱ्या गुंडाळ्या जातात. पण यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची शरीराला लागण होण्याची शक्यता असते. शरीरात वर्षभरानंतर अनेक बदल दिसून येतात.
मनुका हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक सुकामेवा आहे. यामुळे थकवा आणि उर्जेचा अभाव त्वरीत दूर करण्यास मदत मिळते. परंतु कोणीही कल्पना केली नसेल की ते मेंदूसाठी देखील हानिकारक असू शकतात,…
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात गाजर उपलब्ध होतात. गाजर खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात, असे कायमच मानले जाते. डोळ्यांची गेलेली दृष्टी पुन्हा परत मिळवण्यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. गाजरमध्ये…
वर्षाच्या बाराही महिने बाजारात काकडी उपलब्ध असते. काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट आणि निरोगी राहते. शरीरातील पाण्याची पातळी कायमच नियंत्रणात ठेवण्यासाठी काकडीचे सेवन करावे. काकडी खाल्ल्यामुळे पोटात…
भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये मासेप्रेमींची संख्या मोठी आहे. सगळ्यांचं मासे खायला खूप जास्त आवडतात. चमचमीत तळलेले मासे किंवा माश्यांची आमटी चवीला अतिशय सुंदर लागते. जेवणाच्या ताटात जर मासे असतील चार…
शरीरासाठी लिंबू पाणी अतिशय गुणकारी आहे. सकाळी उठल्यानंतर अनेकांना उपाशी पोटी लिंबू पाणी पिण्याची सवय असते. यामुळे वाढलेले वजन सहज कमी होऊन जाते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे डिटॉक्सिफिकेशन प्रक्रिया अतिशय सहज…
पार्टी किंवा घरातील कोणत्याही कार्यक्रमांमध्ये दारूचे सेवन केले जाते. काही लोक आनंद म्हणून दारूचे सेवन करतात तर काही लोक जीवनात आलेली दुःख विसण्यासाठी दारूचे सेवन केले जाते.जगभरात असंख्य लोक दारूचे…
अंड्याच्या आतील पिवळ्या भागाचे सेवन केल्यामुळे काहींच्या आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामध्ये असलेले उच्च फायबर शरीराचे गंभीर नुकसान करतात. जाणून घ्या सविस्तर.