बटाट्याची भाजी खायला सगळ्यांचं आवडते. यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. बटाटा वडा, आलू चाट, सँडविच इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण कोणत्याही पदार्थांसोबत बटाट्याचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची…
विटामिन सी युक्त लिंबाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांसोबत लिंबाचे सेवन केले जाते. याशिवाय शरीरात वाढलेली ऍसिडिटी किंवा पचनाची समस्या कमी करण्यासाठी लिंबू पाण्यात मीठ…
दैनंदिन आहारात अतिप्रमाणात मीठ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय शरीरात अनेक बदल दिसून येतात. जाणून घ्या मीठ खाल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम.
भेंडीची भाजी खायला सगळ्यांचं आवडते. पण काहींच्या आरोग्यासाठी भेंडी अतिशय घातक ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी भेंडी खाऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या उपलब्ध असतात. जांभळ्या रंगाच्या वाग्यांपासून भरीत, भजी किंवा भाजी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण काहींच्या आरोग्यासाठी वांगी अतिशय घातक ठरतात. वांगी खाल्यामुळे शरीरात…
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप जास्त आवडतात. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे डाळिंब. डाळिंब खाल्यामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता…
त्वचेचे सौंदर्य आणखीनच सुंदर आणि खुलून दिसण्यासाठी सर्वच महिला, मुली मेकअप करतात. मेकअप करण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्टचा वापर केला जातो. त्यातील अतिशय महत्वाची गोष्टी म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिक लावल्याशिवाय मेकअप पूर्ण…
फळांचा रस प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण संत्र्याच्या किंवा डाळिंबाच्या रसाचे अजिबात सेवन करू नये. या फळांच्या रसामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम करतात. या गोळ्यांच्या सेवनामुळे १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या गोळ्या खाल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम.
तुम्हालाही खूप चहा प्यायला आवडतो का? जर हो, तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की जास्त चहा पिण्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, जाणून घ्या
रात्री कॅफिन पिण्याने महिला आणि पुरूष यांच्या वागण्यामध्ये फरक पडतो. याचा खुलासा एका अभ्यासामध्ये कऱण्यात आला आहे. कशा पद्धतीने हा फरक दिसून येतो याची माहिती घेऊया
चुकीच्या पद्धतीने अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. अपचन, आतड्यांसंबंधित समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे अन्नपदार्थांचे सेवन करताना या चुका अजिबात करू नये.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये नारळ पाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यास मदत होते. नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे…
शरीर आतून बळकट करण्यासाठी ब्रोकोली खाण्याचा सल्ला बऱ्याचदा दिला जातो. हिरवीगार, फ्लॉवर प्रमाणे दिसणाऱ्या ब्रोकोलीचे अनेक लोक सेवन करतात. वजन कमी करताना ब्रोकोली सँडविच किंवा सूप बनवून प्यायले जाते. यामध्ये…
जर तुम्ही दररोज चहा प्यायलात तर पुढील १० वर्षांत तुम्हाला संधिवात होण्याची खात्री आयुर्वेद तज्ज्ञ आणि संपूर्ण स्वास्थ्य योग केंद्राचे संस्थापक महारुद्र शंकर शेटे म्हणतात, हा दावा उदाहरणासह स्पष्ट केला
लिंबू पाणी प्यायल्यामुळे शरीराला अनेक फायदे आणि तोटे सुद्धा होतात. लिंबू पाण्यात आढळून येणाऱ्या काही हानिकारक घटकांमुळे शरीरात पित्त वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात ही लक्षणे दिसल्यास अजिबात लिंबू पाणी…
दही खाणे आरोग्यासाठी चांगले आहे तितकेच वाईट सुद्धा आहे. त्यामुळे चुकीच्या वेळी दह्याचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला कोणत्या वेळी दही खावे? दही खाण्याची योग्य पद्धत कोणती? याबद्दल जाणून…
अपुऱ्या झोपेमुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडू लागते. आज आम्ही तुम्हाला अपुऱ्या झोपेमुळे कोणते आजार होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
रोजच्या आहारात अनेक वेगवेगळ्या भाज्या आणि फळांचे सेवन केले जाते. मात्र चुकीच्या पद्धतीने भाज्या आणि फळांचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. बाजारातून भाज्या फळे विकत आणल्यानंतर ते स्वच्छ…