पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे शरीरात अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. शरीर डिहायड्रेट होऊन शरीरात अनेक बदल दिसून येतात. पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात दिसून येणारे गंभीर बदल कोणते.
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सर्दी, खोकला, साथीचे आजार वाढू लागतात. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे काहींना वारंवार खोकला किंवा सर्दी होते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांमध्ये…
वय वाढल्यानंतर हाडांसंबंधित वेदना जाणवू लागतात. जीवनशैलीतील बदलांचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर कमी वयातच कंबर दुखणे, गुडघे दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. रोजच्या आहारात खालेल्या पदार्थांचा थेट परिणाम आरोग्यावर लगेच…
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं टोमॅटो सॉस खायला खूप जास्त आवडतो. सँडविच, पास्ता, फ्राईज, पराठा इत्यादी पदार्थांसोबत टोमॅटो सॉस आवडीने खाल्ला जातो. पण लहान मुलांच्या आरोग्यासाठी टोमॅटो सॉस अतिशय घातक…
दह्यासोबत चुकूनही आंबट फळांचे, दूध, चिकन इत्यादी पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्याना पीळ बसून पोटाला सूज येण्याची शक्यता असते. जाणून घ्या दह्यासोबत काय खाऊ नये.
एकदा बनवलेला दुधाचा चहा वारंवार उकळवून प्यायल्यास शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे पचनक्रिया बिघडते. अन्ननलिकेमध्ये पित्त तयार झाल्यानंतर आरोग्य बिघडते. जाणून घ्या चहा कितीवेळा उकळवून प्यावा?
हल्ली महिलांसह पुरुषांमध्ये केस गळतीची समस्या वाढू लागली आहे. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती असते. केसांसंबधित समस्या उद्भवू लागल्यानंतर महिला बाजारात…
वाढलेले वजन कमी करताना कोमट पाण्यात मध मिक्स करून प्यायल्यास शरीरावर अनेक गंभीर दुष्परिणाम दिसून येतील. त्यामुळे मधाचे कोमट किंवा गरम पदार्थांसोबत अजिबात सेवन करू नका.
वय वाढल्यानंतर आंबट फळांचे अजिबात सेवन करू नये. या फळांच्या सेवनामुळे आतडयांना हानी पोहचण्याची शक्यता असते. जाणून घ्या कोणत्या फळांचे आहारात अजिबात सेवन करू नये.
बटाट्याची भाजी खायला सगळ्यांचं आवडते. यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. बटाटा वडा, आलू चाट, सँडविच इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण कोणत्याही पदार्थांसोबत बटाट्याचे सेवन केल्यास शरीराला हानी पोहचण्याची…
विटामिन सी युक्त लिंबाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांसोबत लिंबाचे सेवन केले जाते. याशिवाय शरीरात वाढलेली ऍसिडिटी किंवा पचनाची समस्या कमी करण्यासाठी लिंबू पाण्यात मीठ…
दैनंदिन आहारात अतिप्रमाणात मीठ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय शरीरात अनेक बदल दिसून येतात. जाणून घ्या मीठ खाल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम.
भेंडीची भाजी खायला सगळ्यांचं आवडते. पण काहींच्या आरोग्यासाठी भेंडी अतिशय घातक ठरते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी भेंडी खाऊ नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या उपलब्ध असतात. जांभळ्या रंगाच्या वाग्यांपासून भरीत, भजी किंवा भाजी इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण काहींच्या आरोग्यासाठी वांगी अतिशय घातक ठरतात. वांगी खाल्यामुळे शरीरात…
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फळे खायला खूप जास्त आवडतात. फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे डाळिंब. डाळिंब खाल्यामुळे शरीरात निर्माण झालेली लोहाची कमतरता…
त्वचेचे सौंदर्य आणखीनच सुंदर आणि खुलून दिसण्यासाठी सर्वच महिला, मुली मेकअप करतात. मेकअप करण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्टचा वापर केला जातो. त्यातील अतिशय महत्वाची गोष्टी म्हणजे लिपस्टिक. लिपस्टिक लावल्याशिवाय मेकअप पूर्ण…
फळांचा रस प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पण संत्र्याच्या किंवा डाळिंबाच्या रसाचे अजिबात सेवन करू नये. या फळांच्या रसामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या आरोग्यावर अतिशय गंभीर परिणाम करतात. या गोळ्यांच्या सेवनामुळे १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या गोळ्या खाल्यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम.
तुम्हालाही खूप चहा प्यायला आवडतो का? जर हो, तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की जास्त चहा पिण्यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, जाणून घ्या