Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्हीही खूप मसालेदार पदार्थ खाता का? जाणून घ्या तिखट खाण्याचे तोटे

जेव्हा आपण भारतीय लोकांच्या अन्नाबद्दल बोलतो तेव्हा तिथे मसालेदार पदार्थांचा उल्लेख येतो. भारतीय लोकांना मसालेदार अन्न आवडते. भारतीय खाद्यपदार्थ आणि त्यातील मसाले जगभर प्रसिद्ध आहेत. तिखट खाण्याचे तोटे जाणून घेऊया

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Aug 11, 2024 | 11:51 AM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

जेव्हा आपण भारतीय लोकांच्या अन्नाबद्दल बोलतो तेव्हा तिथे मसालेदार पदार्थांचा उल्लेख येतो. भारतीय लोकांना मसालेदार अन्न आवडते. भारतीय खाद्यपदार्थ आणि त्यातील मसाले जगभर प्रसिद्ध आहेत. जेवणात मसाला नसेल, तर तो पदार्थ चवीला अगदी साधा असतो आणि भारतीयांना असे पदार्थ खायला आवडत नाहीत. मिरची आपल्या जेवणाची चव वाढवण्याचे काम करते. मिरचीशिवाय आपण कोणत्याही अन्नाचा विचारही करू शकत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की लाल मिरचीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. होय, तुम्ही ते बरोबर ऐकले. जर तुम्ही जास्त प्रमाणात लाल मिरचीचे सेवन केले, तर तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जाणून घेऊया तिखट खाण्याचे तोटे.

हेदेखील वाचा- बाजाराची नाही, तर स्वतःच्या हाताने राखी बनवायची आहे का? घरच्या घरी राखी कशी बनवायची जाणून घ्या

तिखट खाण्याचे तोटे

पचन

जास्त प्रमाणात तिखट खाल्ल्याने पोटात जळजळ, ॲसिडीटी, व्रण यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

पोटदुखी

जास्त मिरची खाल्ल्याने पोटदुखी आणि गॅसचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मिरची मर्यादित प्रमाणातच खावी.

हेदेखील वाचा- पुदिन्याची पाने वर्षभर साठवायची आहेत? जाणून घ्या सोपी पद्धत

त्वचा

मिरचीला स्पर्श केल्यानंतर डोळ्यांवर किंवा त्वचेवर लावल्याने जळजळ होऊ शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही मिरचीला स्पर्श कराल तेव्हा तुमचे हात चांगले धुवा.

ॲलर्जी

काही लोकांना लाल मिरचीची ॲलर्जी असू शकते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

तोंडाची जळजळ

जास्त प्रमाणात लाल मिरची खाल्ल्याने तोंडात जळजळ आणि वेदना होऊ शकतात. त्यामुळे जमेल तेवढे खा.

हृद्य

अनेक आरोग्य तज्ञांच्या मते, जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने हृदयाचे ठोके वाढू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

Web Title: Spicy food to eat 6 people disadvantages of eating chillies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 11:51 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.