Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 4 मिनिटं आणि एक माणूस थेट देवाघरी, काय आहे भारतातील मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण? धक्का देणारी बातमी

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 10, 2023 | 12:52 PM
फक्त 4 मिनिटं आणि एक माणूस थेट देवाघरी, काय आहे भारतातील मृत्यूचं दुसरं सर्वात मोठं कारण? धक्का देणारी बातमी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई- सध्याच्या अस्थिर आणि स्पर्धेच्या जगण्यात कोणाचा कधी आणि कसा मृत्यू होईल, हे सांगता येणं शक्य नाही. अगदी काल-परवा भेट झालेल्या मित्राची, नातेवाईकाची मृत्यूची बातमी कधी अचानक येऊन धडकेल, आणि आपल्याला धक्का बसेल, हे सांगणं अवघड होऊन बसलं आहे. यातही हार्ट अटॅक (heart attack), कॅन्सर (cancer) यानं होणाऱ्या मृत्युंचं प्रमाण तर जास्त आहेच. मात्र गेल्या काही दिवसांपासून दर 4 मिनिटांला देशातील एका व्यक्तीचा मृत्यू स्ट्रोक म्हणजेच आघात आल्यानं होऊ लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही प्रख्यात न्युरॉलॉजिस्टच्या दाव्यांनुसार स्ट्रोकची (stroke) 68.6 टक्के प्रकरणं ही आपल्या देशात समोर येत आहेत. या आघातामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणा 70.9 इतकं भारतात जास्त असल्याचंही सांगण्यात येतंय.

शरीरातील एखादी रक्तवाहिनी अतिदाबानं फाटते, त्यातून रक्तवाहिनीतून शरिरातच बाहेर वाहण्यास सुरुवात होते. किंवा मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा निर्माण होतो, त्याला स्ट्रोक किंवा आघात असं संबोधलं जातं.

भारतात मृत्यूचे सर्वात मोठे दुसरे कारण स्ट्रोक

भारतात मृत्यूचं सर्वात मोठं दुसरं कारण हे स्ट्रोक असल्याचं प्रसिद्ध न्युरॉलॉजिस्ट यांनी नुकतचं सांगितलंय. भारतात स्ट्रोकची प्रत्येक वर्षी 1,85,000 प्रकरणं समोर येतायेत. देशाचा विचार केला तर प्रत्येक 40 सेकंदाला एका व्यक्तीला स्ट्रोक येतोय. आणि दर 4 मिनिटांनी स्ट्रोक आलेल्या एका आजारी व्यक्तीचा मृत्यू होतो आहे. हे आकडे अत्यंत चिंताजनक असल्याचं मतही वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येतंय.

स्ट्रोकबाबत अद्यापही गांभिर्य नाही

स्ट्रोक आल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत माणसाचा जीव जाण्याची शक्यता आहे. त्यानुलं स्ट्रोक आल्यानंतर तातडीनं त्यावर उपचार करण्याची गरज असते. उपचार वेळेवर झाले नाहीत तर पॅरालिसिससारखी जन्मभराची व्याधीही मागे लागू शकते. 40 सेकंदाला एका व्यक्तीला देशात स्ट्रोक येत आहे, ही आकडेवारी भयंकर असूनही अशा रुग्णांवर तातडीनं उपचार करण्यासाठीची तयारी भारतातल्या हॉस्पिटलमध्ये नसल्याची खंत व्यक्त करण्यात येतेय. यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत उपकरणांचा आणि इच्छाशक्तीचा अभाव जाणवत असल्याचंही सांगण्यात येतंय.

Web Title: What is stroke in medical term nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2023 | 12:50 PM

Topics:  

  • Stroke

संबंधित बातम्या

मेंदूची नस फुटून येऊ शकतो स्ट्रोक, BP शूट करतात 3 कारणं; डॉक्टरांचे म्हणणे वाचाच!
1

मेंदूची नस फुटून येऊ शकतो स्ट्रोक, BP शूट करतात 3 कारणं; डॉक्टरांचे म्हणणे वाचाच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.